पावसाने बाधित तिसऱ्या क्रिकेट कसोटीत ऑस्ट्रेलियाच्या पहिल्या डावात २ गडी बाद १६६ धावा
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारत आणि ऑस्ट्रेलिया दरम्यान कसोटी क्रिकेट मालिकेतल्या तिसऱ्या सामन्यात ऑस्ट्रेलिया संघानं नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी स्वीकारली. शेवटचं वृत्त हाती आलं तेव्हा, ऑस्ट्रेलियानं ५५ षटकात २...
नागरिकत्व सुधारणा कायद्याच्या समर्थनार्थ अनेक प्रतिष्ठित व्यक्तींनी घेतली राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांची भेट
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : माजी न्यायाधीश, प्रशासकीय अधिकारी, सशस्त्र दलांचे अधिकारी आणि राजनैतिक आणि साहित्यिकांच्या १५४ सदस्यांच्या शिष्टमंडळानं नागरीकत्व सुधारणा कायद्याविरोधात देशातलं वातावरण बिघडवणार्यांविरोधात कडक कारवाई करण्याची मागी केली...
ऑनलाईन शिक्षणाचा प्रसार करण्यासाठी यूजीसीने केली एक समिती स्थापन
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : विद्यापीठ अनुदान आयोगाचे अध्यक्ष डीपी सिंह म्हणाले की, सध्याच्या परिस्थितीत परीक्षा व अध्यापन सत्राचा आढावा घेण्यासाठी एक समितीही स्थापन केली गेली आहे. ते म्हणाले की...
येत्या रविवारी जवळपास सर्व रेल्वे गाड्या रद्द करण्याचा रेल्वे बोर्डाचा निर्णय
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : येत्या रविवारी अर्थात जनता कर्फ्युच्या दिवशी रेल्वे सेवांची गरज कमी भासणार असल्यामुळे जवळपास सर्व रेल्वे गाड्या रद्दकरण्याचा निर्णय रेल्वे बोर्डाने घेतला आहे.
उद्या मध्यरात्री पासून रविवारी...
बँक खातेदारांकरिता २०२० चे बँकिंग नियमन अध्यादेश जारी
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : बँक खातेदारांच्या ठेवींची सुरक्षा सुनिश्चित करण्याच्या उद्देशानं राष्ट्रपतींनी बँकिंग नियमन अध्यादेश, २०२० आज जारी केला. सहकारी बँकांना लागू असलेल्या बँकिंग नियमन कायदा १९४९ मध्ये या...
आंतरराष्ट्रीय विमानतळ कंपनीचा कार्यकारी अध्यक्ष्यांवर ७०५ कोटी रुपयांच्या घोटाळ्याचा आरोप
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : जीव्हीके गृपचे अध्यक्ष वेंकट कृष्ण रेड्डी तसंच मुलगा आणि मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ कंपनीचा कार्यकारी अध्यक्ष जीव्ही. संजय रेड्डी याच्यावर केंद्रीय अन्वेषण संस्था अर्थात सी बी...
चीननं घुसखोरी केल्याबद्दल प्रधानमंत्री यांनी चीनला खडे बोल सुनवावेत – काँग्रेस
नवी दिल्ली : चीननं भारताच्या हद्दीत घुसखोरी केल्याबद्दल, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी चीनला जाहीरपणे खडे बोल सुनवावेत, आणि चीनविरोधात त्वरीत कठोर कारवाई करून, भारत-चीन सीमेवर प्रत्यक्ष नियंत्रण रेषेजवळ निर्माण...
दिल्ली सरकारमधल्या चार सरकारी अधिकाऱ्यांवर शिस्तभंगाची कारवाई
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लागू संचारबंदीच्या काळात कर्तव्यात कसूर केल्याप्रकरणी दिल्ली सरकारमधल्या चार सरकारी अधिकाऱ्यांवर शिस्तभंगाची कारवाई करण्यात आली आहे.
संचारबंदीच्या काळात या अधिकाऱ्यांनी नागरिकांचं आरोग्य आणि सुरक्षेसंदर्भात...
राज्यांनी टाळेबंदीचं पुनर्मूल्यांकन करावं, तसंच आर्थिक व्यवहार सुरु राहतील याची काळजी घ्यावी – प्रधानमंत्री
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कोरोनाचा प्रादुर्भाव असलेल्या भागात लागू केल्या जाणाऱ्या एक-दोन दिवसांच्या टाळेबंदीचं राज्यांनी पुनर्मूल्यांकन करावं, तसंच कोरोनाविरुद्धच्या लढाईबरोबरच सर्व आर्थिक व्यवहार सुरळीत सुरु राहतील, याची दक्षता घ्यावी,...
केंद्रीय इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्री रवीशंकर प्रसाद यांनी व्हिडीओ कॉन्फरन्स सोल्युशन विकसित करणे...
अलेपुझा येथील टेक्जेन्शिया सॉफ्टवेअर टेक्नॉलॉजिज प्राईवेट लिमिटेड विजेता म्हणून घोषित
शासनपद्धतीला सहाय्यकारी ठरू शकतील अश्या आणखी तीन विडीयो कॉन्फरन्स सोल्युशन्सची निवड घोषित
नवी दिल्ली : व्हिडिओ कॉन्फरन्स सोल्युशन तयार करणे या भव्य...









