इंग्लंडमधून भारतात येणाऱ्या इंग्लंडच्या सर्व नागरिकांना विलगीकरण बंधनकारक
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : आजपासून इंग्लंडमधून भारतात येणाऱ्या इंग्लंडच्या नागरिकांना विलगीकरण बंधनकारक असेल. इंग्लंडनं नुकत्याच जाहीर केलेल्या प्रवासी नियमांनुसार भारतीय प्रवाशांनी, कोविशिल्ड लशीच्या दोन्ही मात्रा घेतल्या असल्या तरी, त्यांचं...
५५० स्थानकांवर सौरऊर्जा निर्मितीच्या प्रकल्पांची उभारणी सुरू
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारतीय रेल्वेनं आवश्यक ऊर्जा स्वत: निर्माण करण्याचं लक्ष्य ठेवलं आहे. त्याचाच एक भाग म्हणून ९६० स्थानकं सौरउर्जेवर चालवली जात असून त्यात वाराणसी, जयपुर, सिकंदराबाद, कोलकाता,...
सुधारित नागरिकत्व कायद्याच्या अंमलबजावणीमुळं अल्पसंख्याकांना त्यांचं नागरिकत्व गमावावं लागणार नाही – अमित शहा
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशात सुधारित नागरिकत्व कायद्याच्या अंमलबजावणीमुळं अल्पसंख्याकांना त्यांचं नागरिकत्व गमावावं लागणार नाही, अशी ग्वाही केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी दिली आहे. ते आज कोलकाता इथं प्रदेश...
पर्यावरणाची हानी न करता विकास साधण्यासाठी केंद्र सरकार कटिबद्ध – प्रधानमंत्री
स्थलातंर करणाऱ्या प्रजातीच्या संवर्धनासाठी भारत कटिबद्ध असल्याची ग्वाही प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी दिली आहे. स्थलांतर करणाऱ्या वन्यजीव प्रजातींच्या संरक्षण विषयक करारात सहभागी असलेल्या देशांच्या, गुजरातमधे गांधीनगर इथं आयोजित कोप-१३...
मुंबईतल्या ताज हॉटेलची सुरक्षाव्यवस्था मुंबई पोलिसांनी कडक केली
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : दहशतवादी हल्ल्याची धमकी देणारा दूरध्वनी आल्यानंतर दक्षिण मुंबईतल्या ताज हॉटेलची सुरक्षाव्यवस्था मुंबई पोलिसांनी कडक केली आहे. ताज हॉटेल वर दहशतवादी हल्ला करण्यात येईल असा दूरध्वनी...
आंतरराष्ट्रीय विमानतळ कंपनीचा कार्यकारी अध्यक्ष्यांवर ७०५ कोटी रुपयांच्या घोटाळ्याचा आरोप
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : जीव्हीके गृपचे अध्यक्ष वेंकट कृष्ण रेड्डी तसंच मुलगा आणि मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ कंपनीचा कार्यकारी अध्यक्ष जीव्ही. संजय रेड्डी याच्यावर केंद्रीय अन्वेषण संस्था अर्थात सी बी...
भारतीय लष्करात महिला अधिकाऱ्यांना स्थायी कमीशन प्रदान
नवी दिल्ली : संरक्षण मंत्रालयाने भारतीय लष्करात महिला अधिकाऱ्यांना स्थायी कमीशन (पीसी) प्रदान करण्यासाठीचे औपचारिक सरकारी मंजुरी पत्र जारी केले आहे. यामुळे अशा प्रकारच्या संस्थेमध्ये महत्वाच्या पदांवर काम करण्याचा...
देशात काल दिवसभरात ४४ हजार ७३९ रुग्ण कोरोनामुक्त
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशात काल दिवसभरात ४४ हजार ७३९ रुग्ण कोरोनामुक्त होऊन घरी परतले. त्यामुळे देशात आतापर्यंत कोरोनामुक्त झालेल्यांची संख्या ८३ लाख ३५ हजार १०९ झाली आहे. याबरोबच...
जहाल नक्षली सृजनक्का पोलीसांसोबत झालेल्या चकमकीत ठार
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : जहाल नक्षली आणि कसनसूर दलमची विभागीय समिती सदस्य(डीव्हीसी) सृजनक्का गडचिरोली जिल्ह्याच्या एटापल्ली तालुक्यात सिनभट्टी जंगलात पोलिसांशी झालेल्या चकमकीत ठार झाली. विविध पोलिस ठाण्यांमध्ये सृजनक्कावर 144...
डॉ बाळासाहेब विखे पाटील यांच्या ‘देह वेचावा कारणी’ या आत्मचरित्राचं पंतप्रधानांच्या हस्ते प्रकाशन
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) :- दीर्घकाळ खासदार राहिलेले डॉ. बाळासाहेब विखे पाटील यांच्या 'देह वेचावा कारणी' या आत्मचरित्राचं आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून प्रकाशन करण्यात आलं....









