देशातल्या पहिल्या दोनशे मानांकित शिक्षण संस्थांमधे राज्यातल्या १७ संस्थांचा समावेश
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशातल्या विविध शिक्षण संस्थांची पहिली दोनशे मानांकनं आज केंद्रीय मनुष्यबळ विकासमंत्री रमेश पोखरियाल निशंक यांनी जाहीर केली. पहिल्या दोनशे शिक्षण संस्थांमधे राज्यातल्या १७ संस्थांचा समावेश...
अफगाणिस्तानबाबत भारताच्या धोरणावर सर्वपक्षीय नेत्यांना केंद्राद्वारे संबोधन
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : परराष्ट्र व्यवहारमंत्रीडॉक्टर एस. जयशंकर अफगाणिस्तानमधील परिस्थितीबाबत सर्वपक्षीय नेत्यांना आत्ता माहिती देत आहेत. संसदेच्या संकुल उपभवनात हा वार्तालाप सुरु आहे. अफगाणिस्तानमधील एकंदर अस्थिर परिस्थिती लक्षात घेऊन...
स्वयंपूर्ण आणि स्वयंसिद्ध होणे हीच कोरोना रोगाच्या साथीतून मिळालेली सर्वात मोठी शिकवण – पंतप्रधान
'दो गज दूरी' म्हणजेच 'दोन हातांचे अंतर' हा कोविड-19 चा सामना करण्यासाठी ग्रामीण भारताने दिलेला मंत्र - पंतप्रधान
पंतप्रधानांच्या हस्ते इ-ग्रामस्वराज ॲप आणि स्वामित्व योजनेचा प्रारंभ
नवी दिल्ली : राष्ट्रीय पंचायती...
गणपती आणि नवरात्र महोत्सवात प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्तींवर कायमस्वरुपी बंदी
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : गणपती आणि नवरात्र महोत्सवात प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्तींवर कायमस्वरुपी बंदी घालण्यात आली आहे. केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळानं काल जाहीर केलेल्या नियमावलीत हे स्पष्ट करण्यात आलं...
ओडिशातल्या पुरीमध्ये जगन्नाथ रथ यात्रेचं आयोजन
नवी दिल्ली : सर्वोच्च न्यायालयाच्या परवानगी नंतर ओडिशातल्या पुरीमध्ये आज जगन्नाथ रथ यात्रेचं आयोजन करण्यात आलं आहे. मात्र त्यात यंदा भाविक सहभागी झालेले नाही. रथ ओढणारे सर्व सेवक तोंडाला...
नौवहन मंत्रालयाने भारतीय बंदर आणि चार्टर्ड उड्डाणांमध्ये 1 लाखाहून अधिक चालक बदलण्याची केली सोय...
जगातील सर्वाधिक क्रू बदलणारा भारत हा एकमेव देश आहे,
महामारीच्या काळात अडकलेल्या समुद्री जहाजांना सहकार्य केल्याबद्दल मनसुख मांडवीय यांच्याकडून कौतुक
नवी दिल्ली :नौवहन मंत्रालयाने भारतीय बंदरांवर आणि चार्टर्ड उड्डाणांद्वारे 1,00,000 पेक्षा...
मंदी रोखण्यासाठी आधीच्या सरकारसारखा केवळ देखावा म्हणून खर्च करण्याची चूक हे सरकार करणार नाही,...
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : मंदी रोखण्यासाठी आधीच्या सरकारसारखा केवळ देखावा म्हणून खर्च करण्याची चूक हे सरकार करणार नाही, असं अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सांगितलं. त्या काल नवी दिल्ली इथं...
देशात कोविड १९ चे रुग्ण बरे होण्याचा दर ८५ पूर्णांक ५२ शतांश टक्क्यावर
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : गेल्या तीन आठवड्यांपासून देशातल्या कोरोनारुग्णांच्या संख्येत घट होतांना दिसत असून देशाच्या कोरोनारुग्णांची संख्या दहा लाखाच्या खाली ठेवण्यात यश आलं असल्याचं आरोग्य विभागानं म्हटलं आहे. गेल्या...
ब्रिस्बेन इथल्या चौथ्या आणि अंतिम कसोटी क्रिकेट सामन्यात भारताचा विजय
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात ब्रिस्बेन इथं झालेल्या चौथ्या आणि अंतिम कसोटी क्रिकेट सामन्यात विजय मिळवून भारतानं ही मालिकाही जिंकली आहे.
ऑस्ट्रेलियाचा या मैदानावर झालेला गेल्या ३२...
अक्षय ठाकूरची दया याचिका फेटाळली
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : दिल्लीतल्या निर्भया सामूहिक बलात्कार आणि हत्येप्रकरणातला दोषी अक्षय ठाकूरची दया याचिका राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी काल फेटाळली.
यापूर्वी या प्रकरणातले दोषी विनय शर्मा आणि मुकेश सिंग...








