कोविडनंतरच्या काळात भारत अधिक आत्मविश्वासाने उदयाला येईल आणि जगात प्रतिष्ठा मिळवेल – डॉ. जितेंद्र...
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : केंद्रीय ईशान्य क्षेत्र विकास राज्यमंत्री डॉ. जितेंद्र सिंह यांनी म्हटले आहे की, कोविडनंतर भारत अधिक आत्मविश्वासाने उदयाला येईल आणि जगात प्रतिष्ठा मिळवेल. एका खासगी दूरचित्रवाणी...
‘आत्मनिर्भर भारता’चे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी डीआरडीओने उद्योगांसाठी विविध प्रकारच्या 108 प्रणाली आणि उपप्रणाली केल्या...
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : माननीय पंतप्रधानांनी `आत्मनिर्भर भारता`साठी दिलेल्या आवाहनाला प्रतिसाद म्हणून, संरक्षण संशोधन व विकास संस्थेने (डीआरडीओ) स्वदेशी पर्यावरणात संरक्षण यंत्रणा बळकट करण्यासाठी बराच पुढाकार घेतला आहे. त्या...
न्याय प्रक्रियेत भारताकडे सर्वोत्तम न्याय व्यवस्था – राष्ट्रपती
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : न्याय प्रक्रियेत भारताकडे सर्वोत्तम न्याय व्यवस्था असून सर्व नागरिकांना समान न्याय मिळण्याचा अधिकार आहे, असं मत राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी व्यक्त केलं. राष्ट्रपती आजपासून तीन दिवसांच्या...
मद्यनिर्मिती कंपन्यांना सॅनिटायझर निर्मितीची परवानगी
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : केंद्र सरकारनं देशातल्या ५०० हून अधिक मद्यनिर्मिती करणाऱ्या कारखान्यांना आणि साखर कारखान्यांना सॅनिटायझर बनविण्याची परवानगी दिली आहे. त्यांना पुरेशा प्रमाणात इथेनॉल मिळावं यासाठी येणारे दूर...
पी.व्ही सिंधु हिचा ऑल इंग्लंड खुल्या बॅडमिंटन अजिंक्यपद स्पर्धेत दुसऱ्या फेरीत प्रवेश
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : ऑल इंग्लंड खुल्या बॅडमिंटन अजिंक्यपद स्पर्धेत महिला एकेरीत भारताच्या पी.व्ही सिंधु हिनं दुसऱ्या फेरीत प्रवेश केला आहे. पहिल्या फेरीसाठी झालेल्या सामन्यात सिंधु हिनं मलेशियाच्या सोनिया...
प्रत्येक क्षेत्रात मुली स्वतःला सिद्ध करत आहेत – राष्ट्रपती रामनाथ कोविंद
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : प्रत्येक क्षेत्रात मुली स्वतःला सिद्ध करत असून झपाट्यानं पुढे येत असलेल्या भारताचं चित्रं यातून स्पष्ट होतं असं राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी म्हटलं आहे. ते आज...
5 ट्रिलियन डॉलरची अर्थव्यवस्था आणि स्वावलंबी भारताचे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी कौशल्य विकास आवश्यक –...
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : केंद्रीय कौशल्य विकास व उद्योजकता मंत्री डॉ. महेंद्र नाथ पांडे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि त्यांच्या स्वत: च्या वतीने पीएचडी चेंबरच्या 115 व्या वार्षिक अधिवेशनाबद्दल अभिनंदन केले. माननीय...
काही राजकीय पक्ष नागरिकत्व सुधारणा कायद्याविषयी जनतेच्या मनात विश्वास निर्माण करण्याऐवजी संभ्रम निर्माण करत...
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : नागरिकत्व सुधारणा कायद्याविषयी जनतेच्या मनात काही राजकीय पक्ष विश्वास निर्माण करण्याऐवजी संभ्रम निर्माण करण्यांच काम करत आहेत, अशी टीका केंद्रीय अल्पसंख्याकमंत्री मुख्तार अब्बास नकवी यांनी...
केंद्र सरकार येत्या ३ दिवसात ९ लाखापेक्षा जास्त लसींचा पुरवठा करणार
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : केंद्र सरकार येत्या तीन दिवसांमधे देशभरातली राज्य आणि केंद्र शासित प्रदेशांना कोविड-१९ प्रतिबंधक लसींच्या ९ लाखपेक्षा जास्त मात्रांचा पुरवठा करणार असल्याचं केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं सांगितले आहे.
आत्तापर्यंत...
पीयूष गोयल यांच्या अध्यक्षतेखाली नवी दिल्ली इथं व्यापार मंडळाची बैठक पार
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : वाणिज्य आणि उद्योगमंत्री पीयूष गोयल यांच्या अध्यक्षतेखाली काल नवी दिल्ली इथं दूरदृश्य प्रणालीद्वारे व्यापार मंडळाची बैठक पार पडली. २०२१- २०२६ चे परकीय व्यापार धोरण आणि...









