केंद्रीय मंत्रिमंडळात मंत्र्यांनी आपापल्या खात्यांच पदभार स्वीकारला

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : केंद्रीय मंत्रिमंडळात समाविष्ट झालेल्या आणि बढती मिळालेल्या मंत्र्यांनी आज आपापल्या खात्याचा कार्यभार स्वीकारला. माहिती आणि प्रसारण मंत्री म्हणून अनुराग ठाकूर यांनी आज पदभार स्विकारला. गेल्या...

विलगीकरणाची गरज पडल्यास 3 लाख 20 हजार खाटा मावतील अशी डब्यांची फेररचना करायला भारतीय...

कोविड-19 च्या रुग्णांसाठी आवश्यक त्या सुविधांनी सुसज्ज अशा विलागीकरण डब्यांची व्यवस्था करायला सुरुवात सुरुवातीला 80,000खाटा समावणाऱ्या डब्यांची निर्मिती विविध परिमंडळात डब्यांची फेररचना नवी दिल्ली : कोविड-19 बाबत देशात सुरु असलेल्या विलगीकरण प्रयत्नांना बळकटी देण्यासाठी 20 हजार...

तातडीच्या खटल्यांची सुनावणी व्हीडीओ कॉन्फरन्सिंगने करा

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : संचारबंदीच्या काळात देशभरातल्या न्यायालयात सुरू असलेल्या तातडीच्या खटल्यांची सुनावणी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारेच घेण्याचे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत. सरन्यायाधीश न्यायमूर्ती शरद बोबडे यांच्या नेतृत्वाखाली न्यायमूर्ती डी. वाय....

कोरोनाचा संसर्ग पसरू नये यासाठी प्रतिबंधात्मक उपाय करण्याची जबाबदारी त्या त्या उद्योगांची – नितीन...

नवी दिल्ली : केंद्रीय सूक्ष्म लघु आणि मध्यम उद्योग मंत्री नितीन गडकरी यांनी काल व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून भारत वाणिज्य महासंघ, विविध क्षेत्रांतले उद्योग, प्रसारमाध्यमे यांच्या प्रतिनिधींशी आणि अन्य भागधारकांशी...

छत्तीसगडमध्ये प्राप्तीकर विभागाची धाड

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : छत्तीसगडची राजधानी रायूपर इथं प्राप्तीकर विभागानं विविध ठिकाणी धाडी टाकून १५० कोटीं रुपयांपेक्षा जास्त बेहिशेबी रोकड जप्त केली. काही व्यक्ती, हवाला दलाल, आणि व्यापाऱ्यांवर धाडी टाकण्यात...

जागतिक संस्कृत दिनानिमित्त उद्या आकाशवाणीवर पहिल्यांदाच संस्कृत भाषेत विशेष कार्यक्रम प्रसारित होणार

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : जागतिक संस्कृत दिनानिमित्त उद्या आकाशवाणीवर पहिल्यांदाच संस्कृत भाषेत विशेष कार्यक्रम प्रसारित होणार आहे.  ‘बहुजन भाषा-संस्कृत भाषा’ असं या कार्यक्रमाचं नांव असून २० मिनिटांचा हा कार्यक्रम...

सुधारित नागरिकत्व कायद्याविरोधातल्या आंदोलकांविरुद्ध नामांकित व्यक्तींचे राष्ट्रपतींना पत्र

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : सुधारित नागरिकत्व कायद्याला विरोध करणाऱ्यांविरुद्ध दिडशे प्रमुख नागरिकांनी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांना पत्र लिहिले आहे. या प्रस्थापितांमध्ये माजी न्यायमूर्ती, अधिकारी, लष्करी अधिकारी आदींचा सामावेश आहे. या...

नवीन प्रभाग रचनेबाबत काँग्रेस समाधानी नाही

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : औरंगाबाद महापालिका निवडणुकीसाठी महाविकास आघाडीतील सर्व घटक पक्ष एकत्र येणार नसतील तर सर्व ११५ जागा स्वबळावर लढण्याची काँग्रेसची क्षमता आणि तयारी असल्याचं पक्षानं म्हटलं आहे. पक्षाचे...

केंद्रिय अर्थमंत्री सीतारामन मुंबईत घेणार बँकांच्या कामगिरीचा वार्षिक आढावा

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामण यांनी आज मुंबईत सार्वजनिक क्षेत्रातल्या १२ बँकांच्या वार्षिक कार्याचा आढावा घेतला. त्यांनी Enhanced Access and Service Excellence अर्थात ईज 3.0 या...

गडचिरोली जिल्ह्यात नक्षलवाद्यांकडून मालट्रक्सची जाळपोळ

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : गडचिरोली जिल्ह्यात नक्षली अतिरेक्यांनी काल ४ मालवाहू ट्रक्स जाळल्याचं आज पोलिसांनी सांगितलं. नक्षली कमांडर सृजनक्का १ मे रोजी पोलीस चकमकीत ठार झाली. तिच्या नावावर १५५ गंभीर...