केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाचे १०वी आणि १२वी चे निकाल येत्या १५ जुलैला

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांच्या वर्षभरातल्या कामगिरीचं मूल्यमापन करत असून, येत्या १५ जुलैला निकाल जाहीर करणार आहे. आकाशवाणीला दिलेल्या विशेष मुलाखतीत मंडळाचे...

शेतकरी आंदोलकांनी केंद्राचा प्रस्ताव फेटाळला, कृषी विधेयक मागे घेण्याचा हेका कायम

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : केंद्र सरकारकडून वारंवार तडजोडीसाठी पुढाकार घेतला जात असूनही शेतकरी नेत्यांनी आपला हेका कायम ठेवला आहे. गेल्या आठवडाभरापासून सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनावर तोडगा काढण्यासाठी केंद्र सरकारनं...

माहिती तंत्रज्ञान क्षेत्र भारतीय अर्थव्यवस्थेचा मुख्य आधारस्तंभ असल्याचं प्रधानमंत्र्यांचं प्रतिपादन

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : माहिती तंत्रज्ञान क्षेत्र भारतीय अर्थ व्यवस्थेचा एक मुख्य आधारस्तंभ आहे; कोरोना टाळेबंदीमुळे जेव्हा संपूर्ण देश चार भिंतींच्या आत जखडून गेला होता तेव्हा आय टी क्षेत्रातल्या...

शेतकऱ्याच्या आंदोलनामुळे रेल्वे गाड्यांचे मार्ग बदलले

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कृषी सुधारणा कायद्याला पंजाबमध्ये होत असलेला विरोध आणि आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर काही रेल्वे गाड्यांचे मार्ग अंशत: खंडित केले आहेत. यामुळे अमृतसर नांदेड ही रेल्वेगाडी उद्या अमृतसर...

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी बोडो कराराचं स्वागत करण्यासाठी सहभागी होणार

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज आसाममध्ये कोकराझार इथं बोडो कराराचं स्वागत करण्यासाठी आयोजित केलेल्या कार्यक्रमात सहभागी होणार आहेत. या कार्यक्रमासाठी सर्व प्रकारची तयारी केली असून, प्रधानमंत्र्यांच्या...

मध्य रेल्वेच्या पार्सल गाड्यांमधून फळे, लसूण, आले, वैद्यकीय उपकरणे, मास्क आणि सॅनिटायझरची वाहतूक

मुंबई : मध्य रेल्वेने कोरोना विषाणूच्या साथीच्या पार्श्वभूमीवर विविध ठिकाणी पार्सल रेल्वे गाड्या  चालवण्याची घोषणा यापूर्वीच केली आहे. गोधनी (नागपूर) ते न्यू तिनसुकिया पार्सल रेल्वे गाडी 41 टन फळे, लसूण आणि आले...

प्रधानमंत्री जनधन योजनेच्या खातेधारकांना विमा संरक्षण

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : प्रधानमंत्री जन धन योजनेच्या सर्व खातेधारकांना, मोफत रूपे कार्ड देण्यात येते, तसेच, या खात्यासोबतच  त्यांना एक लाख रुपयांपर्यंतचे अपघात विमा संरक्षण देखील देण्यात येते. आता...

कोरोना प्रादुर्भावामुळे राज्यातले मॉल बंद करण्याचा निर्णय

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे राज्यातल्या मॉल बंद करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. यामुळे मॉल चालकांना होणारे नुकसान भरून येण्यासाठी किमान एक-दीड वर्ष लागेल अशी भिती...

निवृत्ती वेतनधारकांचे हयातीचे दाखले गोळा करण्याचे केंद्रसरकारचे संबंधित बँकांना निर्देश

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : निवृत्ती वेतनधारकानां बँकांमध्ये हेलपाटे मारावे लागू नयेत या दृष्टीनं त्यांचे हयातीचे दाखले त्यांच्या घरी जाऊन गोळा करायचं केंद्रसरकारनं ठरवलं आहे. निवृत्तीवेतन आणि निवृत्तीवेतनधारक कल्याण विभागानं हा...

देशात अजूनही कोरोना विषाणूच्या समुदाय संक्रमणाची स्थिती नाही

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशात अजूनही कोरोना विषाणूच्या समुदाय संक्रमणाची स्थिती नाही. तांत्रिकदृष्ट्या, भारत अजूनही स्थानिक संक्रमणाच्या स्थितीत आहे असं आज केंद्रीय आरोग्य मंत्रालयाचे सहसचिव लव अग्रवाल यांनी आज...