अयोध्येत बुद्ध विहार बांधण्यासाठी जागा मिळवण्याचा प्रयत्न करणार – रामदास आठवले
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारत बौद्धमय असताना साकेत नगरी म्हणून प्रसिद्द असलेल्या अयोध्येत एखाद्या ठिकाणी भव्य बुद्ध विहार बांधण्यासाठी जागा मिळवण्याचा प्रयत्न करणार असल्याचं सामाजिक न्याय राज्यमंत्री आणि रिपब्लिकन...
नौदल जवानांचा स्वातंत्र्यदिन 2020 रोजी शौर्य पुरस्काराने गौरव
नवी दिल्ली :
नौसेना पदक (शौर्य)
कॅप्टन मृगांक श्योकंद (05107-एफ)
भारतीय नौदलाच्या मिग-29के च्या ताफ्यातील सर्वात अनुभवी अधिकारी. त्यांच्याकडे 2000 तासांपेक्षा अधिक उड्डाणाचा अनुभव आहे. 16 नोव्हेंबर 2019 रोजी आपात कालीन गंभीर...
भारतीय नौदलाकडून विशाखापट्टनम जिल्हा प्रशासनाला पोर्टेबल मल्टीफीड ऑक्सिजन मॅनिफोल्डची मदत
नवी दिल्ली : भारतीय नौदलाच्या विशाखापट्टणम नाविक दलाच्यावतीने खात्याअंतर्गत उत्पादित करण्यात आलेले ‘पोर्टेबल मल्टीफीड ऑक्सिजन मॅनफोल्ड’चे पाच संच स्थानिक जिल्हा प्रशासनाला देण्यात आले. विशाखापट्टणमचे जिल्हाधिकारी व्ही. विनय चंद, नाविक बंदराचे अधीक्षक ॲडमिरल रिअर...
राम मंदिराच्या उभारणीसाठी शिवसेनेनं १ कोटी रुपये दिले
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : राम मंदिराच्या उभारणीसाठी शिवसेनेनं १ कोटी रुपये दिले आहेत. अयोध्या दौऱ्यादरम्यान शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी ही घोषणा केली होती. २७ जुलैला ही श्री...
देशातील कोविड-१९ रुग्ण बरे होण्याचा दर वाढून ९४ पूर्णांक २८ शतांश टक्क्यांवर
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशात कोरोना विषाणू संसर्गाचे नवे ३६ हजार अकरा रुग्ण आढळले असून ४८२ रुग्णांचा मृत्यू झाला आहे तर ४१ हजार ९७० रुग्ण उपचार घेऊन बरे झाले...
देशाच्या आर्थिक तुटीसंदर्भात कोणतीही तडजोड नाही
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : केंद्र सरकार देशाच्या आर्थिक तुटीसंदर्भात कोणतीही तडजोड करणार नसल्याचे स्पष्ट केले आहे. सितारामन यांनी आज 'जन जन का बजेट २०२१' या अभियानाच्या दुसऱ्या टप्प्याअंतर्गत हैदराबाद...
देशाचे २० जवान शहीद, चीनचीही मोठी जीवितहानी
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : गलवान खोऱ्यात काल मध्यरात्री झालेल्या चकमकीत चीनला चांगलाच तडाखा बसला असून त्यांचे ४० पेक्षा जास्त सैनिक ठार किंवा गंभीर जखमी झाले आहेत. अमेरिकेच्या गुप्तचर अहवालात...
देशभरात कोरोना बाधित रुग्णांचे बरे होण्याचे प्रमाण वाढले
नवी दिल्ली : देशभरात कोरोना बाधितांची संख्या एक लाख ९० हजार ५३५ वर पोहोचली असून त्यापैकी ९१ हजार ८१९ जण बरे होऊन घरी परतले आहेत. रुग्णांचं बरे होण्याचं प्रमाण...
केंद्रीय रस्ते, वाहतूक महामार्ग मंत्री आणि केंद्रीय सुक्ष्म, लघू व मध्यम उद्योगमंत्री नितीन...
नागपूर/नवी दिल्ली : भारतामध्ये कोरोनाचे संकट आले असतांना लॉकडाऊनच्या काळामध्ये चिंताग्रस्त असलेले, प्रसारमाध्यम प्रतिनिधी तसेच विद्यार्थी अशा 1.5 कोटी समाज घटकांसोबत प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष रीतीने व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून केंद्रीय रस्ते,...
मोदींनी राजकारण आणि प्रशासनात विश्वासार्हता वृद्धिंगत केली : संरक्षण मंत्री राजनाथ सिंह
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कुठल्याही देशाच्या इतिहासात असे खूप कमी प्रसंग येतात, जेव्हा भव्य परिवर्तन पाहायला मिळते. 2014 हे वर्ष भारताच्या राजकीय इतिहासात असेच भव्य परिवर्तनाचे वर्ष होते. त्यावेळी...









