UPSC आणि स्टाफ सिलेक्शन कमिशनच्या परीक्षांची तारीख टाळेबंदीनंतर जाहीर होणार
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कोरोना विषाणूच्या साथीमुळे लागू असलेले निर्बंध लक्षात घेता युपीएससी, अर्थात केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या सर्व परीक्षा आणि मुलाखतींच्या नव्या तारखा संचारबंदी संपल्यानंतर जाहीर केल्या जाणार आहेत....
पंतप्रधानांनी लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांच्या (शंभराव्या)100 व्या पुण्यतिथीनिमित्त वाहिली आदरांजली
नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांना त्यांच्या शंभराव्या पुण्यतिथीनिमित्त आदरांजली वाहिली.
“संपूर्ण देश लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांच्यासमोर नतमस्तक होत आहे. त्यांचे बुध्दीसामर्थ्य, धैर्य, न्यायभावना,आणि...
राजधानी दिल्लीत वैविध्यपूर्ण कार्यक्रमांसह ‘शिवजयंती सोहळा’
10 देशांचे राजदूत प्रमुख पाहुणे, हणमंतराव गायकवाडांना छत्रपती शिवाजी महाराज भूषण पुरस्कार
नवी दिल्ली : शिवजयंती राष्ट्रोत्सव समिती आणि अखिल भारतीय शिवराज्याभिषेक महोत्सव समितीच्यावतीने दिल्ली येथे आयोजित होणाऱ्या शिवजयंती सोहळ्याच्या मुख्य कार्यक्रमात 10 देशांचे...
प्रधानमंत्री पीक विमा योजनेची पाच वर्षे पूर्ण
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : केंद्र सरकारच्या महत्वाकांक्षी प्रधानमंत्री पिक विमा योजनेला आज पाच वर्ष पूर्ण होत आहे. पिकासंदर्भातली शेतकऱ्यांची जोखीम कमी करण्याच्या दृष्टीकोनानं १३ जानेवारी २०१६ रोजी या योजनेला...
चेन्नई इथं झालेल्या दुसऱ्या कसोटी क्रिकेट सामन्यात भारताचा ३१७ धावांनी विजय
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : चेन्नई इथं झालेल्या दुसऱ्या कसोटी क्रिकेट सामन्यात भारतानं इंग्लंडवर ३१७ धावांनी विजय मिळवला.
विजयासाठी ४८२ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना इंग्लंडचा संघ आज सामन्याच्या चौथ्याच दिवशी १६४...
केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ परीक्षा घेण्याबाबतचा निर्णय उद्या कळवणार
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : लॉकडाऊन मुळे पुढे ढकललेल्या आपल्या दहावी आणि बारावीच्या परीक्षा घेण्याबाबत सीबीएसई म्हणजेच केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ आपला निर्णय, उद्या सर्वोच्च न्यायालयाला कळवणार आहे.
काही पालकांनी मंडळाकडे,...
देशातली कोरोनाबाधितांची संख्या १ लाख ५१ हजारापेक्षा जास्त
नवी दिल्ली : देशात कोविड १९ चे रुग्ण बरे होण्याचं प्रमाण ४२ पूर्णांक ४५ शतांश टक्के एवढं झालं आहे. गेल्या २४ तासात देशात ३ हजार ९३५ रुग्ण बरे झाले,...
भारत आणि वेस्टइंडिज तीसरा टी.ट्वेंटी क्रिकेट सामन्यात भारताचा १७ धावांनी विजय
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारत आणि वेस्टइंडिज यांच्यात काल कोलकत्ता इथं झालेला तीसरा टी.ट्वेंटी क्रिकेट सामना भारतानं १७ धावांनी जिंकला. याबरोबरच भारतानं ही मालिकाही ३-० अशी जिंकली. कालच्या सामन्यात...
सबरीमला मंदिरातील दागिन्यांची यादी आणि मूल्यांकन करण्यासाठी न्यायाधीश सी. एन. रामचंद्रन नायर यांची नियुक्ती
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : केरळमधील सबरीमला मंदिरातल्या भगवान अय्यप्पांच्या दागदागिन्यांची यादी आणि मूल्यांकन अहवाल तयार करण्यासाठी सर्वोच्च न्यालयानं केरळ उच्च न्यायालयाचे सेवानिवृत्त न्यायाधीश सी. एन. रामचंद्रन नायर यांची नियुक्ती...
जम्मू- काश्मीर आणि लडाख केंद्रीय प्रशासकीय लवादाच्या अखत्यारीत येणार – जितेंद्र सिंग
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : जम्मू आणि कश्मीर आणि लडाख हे केंद्रशासित प्रदेश लवकरच केंद्रीय प्रशासकीय लवादाच्या अखत्यारीत येईल असे प्रधानमंत्री कार्यालयाचे राज्यमंत्री जितेंद्र सिंग यांनी म्हटले आहे. ते काल...









