अंदमान निकोबार द्वीपसमूहातील पर्यटन व्यवसायाला पुन्हा सुरुवात

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : जागतिक पर्यटन दिन आज साजरा केला जात आहे. "पर्यटन आणि ग्रामीण विकास" असा  यावर्षीचा या दिनानिमित्तचा विषय आहे. मोठ्या शहरांच्या बाहेरील संधी उपलब्ध करुन देण्यात...

आंतरराष्ट्रीय सामान्य प्रवासी उड्डाणांवरची बंदी येत्या 31 ऑक्टोबरपर्यंत वाढवली

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : नागरी हवाई वाहतूक महासंचालनालयाने आंतरराष्ट्रीय सामान्य प्रवासी उड्डाणांवरची बंदी येत्या 31 ऑक्टोबरपर्यंत वाढवली आहे. मालवाहतूक करणाऱ्या उड्डाणांना तसंच महासंचालनालयाने विशेष परवानगी दिलेल्या उड्डाणांना ही बंदी...

पंतप्रधानांनी महापरिनिर्वाण दिनानिमित्त डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना वाहिली आदरांजली

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महापरिनिर्वाण दिनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना आदरांजली अर्पण केली आहे. ट्विटद्वारे पंतप्रधान म्हणाले, “महापरिनिर्वाण दिनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे स्मरण करतो. त्यांचे...

पारंपरिक माध्यमांमध्येच बातम्यांची सत्यता पडताळण्याचं कौशल्य आहे – रामनाथ कोविंद

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : बातम्यांची सत्यता तपासण्याचं  कौशल्य असणाऱ्या पारंपरिक माध्यमांनी, समाजातल्या आपल्या भूमिकेसंदर्भात आत्मपरीक्षण करावं आणि वाचकांचा विश्वास पुन्हा संपादन करण्यासाठी मार्ग शोधायला हवेत असं प्रतिपादन राष्ट्रपती रामनाथ...

अखिल भारतीय वंदे भारतमच्या नृत्य उत्सवाची आज अंतिम फेरी

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : अखिल भारतीय वंदे भारतमच्या नृत्य उत्सवाची अंतिम फेरी आज नवी दिल्लीत जवाहरलाल नेहरू क्रिडांगणाच्या प्रेक्षागृहात  होत आहे. देशाच्या 4 भागातील 949 नर्तकांचा समावेश असलेले 73...

पथ विक्रेत्यांच्या उपजीविकेच्या साधनांच्या सर्वांगिण संरक्षणात पोलीस कर्मचारी आणि नगरपालिकांची भूमिका महत्वपूर्ण : हरदीप...

गृहनिर्माण मंत्र्यांनी अधिकाऱ्यांना पथ विक्रेता योजनेचे यश सुनिश्चित करण्यात सकारात्मक भूमिका बजावण्याची केली विनंती नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : पंतप्रधान स्वनिधी योजनेचा आढावा घेण्यासाठी आज राज्य सरकारांचे गृहनिर्माण व नगरविकास मंत्री,...

नवे कृषी कायदे देशातल्या अल्पभूधारक शेतकऱ्यांना विकासाकडे घेऊन जाणारे असल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचं...

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : नवे कृषीकायदे देशातल्या अल्पभूधारक शेतकऱ्यांना विकासाकडे घेऊन जातील, असं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. ते आज राज्यसभेत राष्ट्रपतींच्या अभिभाषणाबद्दल आभारदर्शक ठरावावरच्या चर्चेला उत्तर देत...

राज्यातल्या भाजपा कार्यकर्त्यांनी आता पुढच्या निवडणुकीसाठी जोमाने काम सुरू करावं – जे पी नड्डा

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : राज्यातली सध्याची सत्ताधारी युती ही अनैसर्गिक आणि अनैतिक आहे अशी टीका भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जयप्रकाश नड्डडा यांनी केली आहे. ते नवी मुंबईत नेरूळ इथं महाराष्ट्र...

कृषी क्षेत्र आत्मनिर्भर बनविण्यासाठी तसेच आरोग्यपूर्ण पौष्टिक अन्नासाठी सेंद्रिय शेती

सेंद्रिय शेती करणाऱ्या शेतकऱ्यांच्या संख्येमध्ये भारत प्रथम क्रमांकावर, सेंद्रिय शेती क्षेत्राचा विचार करता भारताचा नववा क्रमांक; जवस, तीळ, सोयाबीन, चहा, वनौषधी, तांदूळ आणि डाळी या सेंद्रिय उत्पादनांची प्रामुख्याने निर्यात किरकोळ...

कृषी कायद्यांच्या घटनात्मक वैधतेबाबत केंद्र सरकारने म्हणणं मांडवं – सर्वोच्च न्यायालय

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कृषी कायद्यांच्या घटनात्मक वैधतेबाबत चार आठवड्यांमधे म्हणणं मांडण्याचे सर्वोच्च न्यायालयाचे केंद्र सरकारला निर्देश केंद्र सरकारनं अलिकडेच आणलेल्या तीन कृषी कायद्यांच्या घटनात्मक वैधतेबाबत केंद्र सरकारनं, चार आठवड्यांमधे...