प्रधानमंत्री नरेंद्र मोदी येत्या २६ डिसेंबरला आकाशवाणीच्या मन कि बात कार्यक्रमातून देशातल्या जनतेशी साधणार...
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : प्रधानमंत्री नरेंद्र मोदी येत्या २६ डिसेम्बर रोजी सकाळी ११ वाजता आकाशवाणीच्या मन कि बात कार्यक्रमातून देशातल्या जनतेशी संवाद साधणार आहेत. हा या कार्यक्रमाचा ८४ वा...
केंद्रीय मंत्रीमंडळातून अजय कुमार मिश्रा यांना हटवावं या मागणीवरुन झालेल्या गदारोळामुळे लोकसभेचं कामकाज दिवसभरासाठी...
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : केंद्रीय मंत्रीमंडळातून अजय कुमार मिश्रा यांना हटवावं या मागणीसाठी विरोधकांनी केलेल्या गदारोळामुळे लोकसभेचं कामकाज आज दिवसभरासाठी तहकूब करावं लागलं. आज सभागृहाचं कामकाज सुरु होताच, द्रमुकचे...
के. विजय कुमार यांची केंद्रीय गृहमंत्रालयाचे वरिष्ठ सुरक्षा सल्लागार म्हणून नेमणूक
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : जम्मू –कश्मीरच्या राज्यपालांचे माजी सल्लागार के. विजय कुमार यांची अमित शहा यांच्या अध्यक्षतेखालच्या केंद्रीय गृहमंत्रालयाचे वरिष्ठ सुरक्षा सल्लागार म्हणून नेमणूक झाली आहे.
भारतीय पोलीस सेवेतले १९७५...
कोणतीही घटना राजकीय नफा-नुकसानीच्या तराजूत तोलणं मानवाधिकारासाठी हानीकारक – प्रधानमंत्री
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कोणतीही घटना राजकीय नफा- नुकसानीच्या तराजूमध्ये तोलनं मानवाधिकारांसाठी जास्त हानीकारक ठरतं, असं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज सांगितलं. राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाच्या २८ व्या वर्धापनदिन समारंभात...
इंग्लंडविरूद्धच्या दुसऱ्या कसोटी क्रिकेट सामन्यात भारताचा विजय
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारत आणि इंग्लंडच्या संघांदरम्यान सुरू असलेल्या पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेतल्या पहिल्या सामन्यात भारताने काल इंग्लंडचा १५१ धावांनी पराभव केला. या विजयासोबतच भारताने इंग्लंडच्या ऐतिहासिक लॉर्ड्स...
सनदी अधिकाऱ्यांनी तंत्रज्ञानाचा वापर करुन देशाच्या अर्थव्यवस्थेचं ५ लाख कोटी डॉलर्सचं उद्दिष्ट साध्य करायला...
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : तंत्रज्ञानाचा वापर करुन देशाच्या अर्थव्यवस्थेचं ५ लाख कोटी डॉलर्सचं उद्दिष्ट साध्य करायला सहाय्य करावं, असं आवाहन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी प्रशिक्षणार्थी सनदी अधिकार्यांना केलं आहे.
प्रशासकीय...
देशातल्या स्वच्छता कर्मचाऱ्यांनी कोरोना काळात दिलेल्या योगदानाचा पंतप्रधानांद्वारे गौरव
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : स्वच्छता राखणं हे एका दिवसाचं, आठवड्याचं काम नसून प्रत्येकानं भाग घ्यावी अशी एक लोक चळवळ आहे असं मत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल व्यक्त केलं....
ओबीसी समाज केंद्रस्थानी राहण्यासाठी सामुदायिक प्रयत्न करण्याची गरज – विजय वडेट्टीवार
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशात मंडल आयोग शंभर टक्के लागू झाला असता तर ओबीसी समाजाबरोबर मागासवर्गीय समाजही सुखी झाला असता मात्र प्रस्थापित व्यवस्थेनं तस होऊच दिल नाही, असं मत...
तरुणांनी यशासाठी भव्य शक्यतांच्या अवकाशाचा शोध घेतला पाहिजे – उपराष्ट्रपती
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारत जगातली तिसरी मोठी अर्थव्यवस्था होण्याच्या दिशेने वाटचाल करत आहे. अशावेळी तरुणांनी यशाच्या संकुचित व्याख्येत न अडकता यशासाठी भव्य शक्यतांच्या अवकाशाचा शोध घेतला पाहिजे, असं आवाहन...
अरबी समुद्राच्या अग्नेय भागात चक्रीवादळाची परिस्थीत निर्माण झाल्याच्या प्रभावानं राज्याच्या अनेक भागात आजही पावसाची...
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : अरबी समुद्राच्या अग्नेय भागात चक्रीवादळाची परिस्थीत निर्माण झाल्याच्या प्रभावानं राज्याच्या अनेक भागात गेल्या दोन दिवसांपासून होत असलेल्या अवकाळी पावसाची परिस्थिती आजही कायम आहे. अचानक आलेल्या...









