पंतप्रधानांनी साधला आयबीएमचे मुख्य कार्यकारी अधिकारी अरविंद कृष्णा यांच्याशी संवाद

आम्ही स्वावलंबी भारताच्या दृष्टीने मार्गक्रमण करत आहोत जेणेकरुन जागतिक स्तरावर सक्षम आणि लवचीक स्थानिक पुरवठा साखळी विकसित होऊ शकेल: पंतप्रधान भारतात गुंतवणुकीसाठीची योग्य वेळ: पंतप्रधान वर्क फ्रॉम होम सुरळीतपणे व्हावे यासाठीच्या...

कोरोनावरील लसीकरणात इतर देशांच्या तुलनेत भारतामध्ये एका दिवसात उच्चांक

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : जगातील सर्वात मोठ्या कोविड -१९ च्या लसीकरण मोहिमेच्या दुसर्याख दिवशी काल ६ राज्यात १७,०७२ लाभार्थ्यांना लस देण्यात आली. आंध्र प्रदेशात ३०८, तामिळनाडूत १६५, कर्नाटकात ६४, अरुणाचल...

दंतवैद्यकांच्या सेवेवर आरोग्य मंत्रालयाकडून निर्बंध

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कोविड १९ च्या काळात सर्व दंतवैद्यकांच्या सेवेवर केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं निर्बंध लादले आहेत. रेड झोनमध्ये केवळ अत्यावश्यक उपचार तर इतर ठिकाणी केवळ अत्यावश्यक आणि तत्काळ...

चंदा कोचर, त्यांचे पती दीपक कोचर आणि वेणुगोपाळ धूत यांच्या विरोधात ईडीने आरोपपत्र केले...

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : सुमारे १ हजार ९०० कोटी रुपयांच्या गैरव्यवहार प्रकरणी आयसीआयसीआय बँकेच्या माजी व्यवस्थापकीय संचालक चंदा कोचर, त्यांचे पती दीपक कोचर तसंच व्हिडिओकॉन कंपनीचे प्रवर्तक माजी खासदार...

देशभरात आज ५ वर्षाखालच्या बालकांचं पोलिओ लसीकरण

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशभरात आज पल्स पोलिओ लसीकरण मोहिम राबवली जात आहे. काल राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी या मोहिमेचा औपचारिक प्रारंभ केला. राज्यातही आज सर्वत्र ५ वर्षापर्यंतच्या बालकांना...

राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करण्याची रामदास आठवले यांची राष्ट्रपतींकडे मागणी

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : महाराष्ट्रात बिघडलेली कायदा आणि सुव्यवस्था; कोरोना महामारीचा प्रादुर्भाव रोखण्यात राज्य सरकारला आलेले अपयश; राज्य सरकार वरून जनतेचा उडालेला विश्वास पाहता महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू करावी...

देशभरात रुग्ण बरे होण्याचा दर ९५ पूर्णांक ७७ शतांश टक्क्यावर

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशाची कोविड चाचणी क्षमता प्रतिदिन १५ लाखापर्यंत पोचली आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं ही माहिती दिली आहे. काल ९ लाख ९७ हजार नमुन्यांची चाचणी झाली. आतापर्यंत १६...

गरीबांची उधारी वाढवण्यापेक्षा त्यांच्या हाती पैसा कसा पडेल सरकारनं ते पहावं – राहुल गांधी

नवी दिल्‍ली : गरीबांची उधारी वाढवण्यापेक्षा त्यांच्या हाती पैसा कसा पडेल सरकारनं ते पहावं, त्यामुळेच अर्थव्यवस्थेला गती मिळेल, असं काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी म्हटलं आहे. यावर्षीची एकत्रित मागणी...

देशात रूग्णांचं कोरोनामुक्त होण्याचं प्रमाण २० पूर्णांक ५७ शतांश टक्के

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशात कोरोनाबाधितांची संख्या २३ हजार ७७ असून गेल्या चोवीस तासात ४९१ रूग्ण बरे झाले आहेत, अशी माहिती केंद्रीय आरोग्य सचिव लव अगरवाल यांनी आज दिली....

कोविड -19 मुळे उद्भवलेल्या परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय मनुष्य बळ विकास मंत्र्यांचा देशातल्या पालकांशी वेबिनारद्वारे...

विद्यार्थ्यांच्या उज्वल भविष्यासाठी दर्जेदार शिक्षणाच्या तरतुदीसाठी केंद्रीय मनुष्य बळ विकास मंत्रालय कटिबद्ध- रमेश पोखरीयाल निशंक नवी दिल्ली : कोविड -19 मुळे उद्भवलेल्या परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय मनुष्य बळ विकास मंत्री रमेश...