कर्मचारी निवड आयोगाच्या परीक्षांच्या नवीन तारखा 3 मे नंतर ठरणार

नवी दिल्‍ली : कोरोना विषाणूच्या साथीच्या आजारामुळे उद्भवणाऱ्या परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी कर्मचारी निवड आयोगाची (स्टाफ सिलेक्शन कमिशन) विशेष बैठक घेण्यात आली. लॉकडाऊनमुळे निर्माण झालेल्या निर्बंधांमुळे आणि सोशल डिस्टन्सिंगच्या निकषांमुळे, असा निर्णय...

शीघ्र नसलेल्या याचिकांच्या सुनावणीसाठी 50 हजार रुपयांचा दंड

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : शीघ्र गतीच्या सुनावणी वगळता इतर वकील किंवा याचिकाकर्त्यांच्या सुनावणी आल्यास दंड आकारला जाईल, असं मुंबई उच्च न्यायालयानं म्हटलं आहे. शंभरहून अधिक याचिकांचे अर्ज आज सोमवारीच...

राष्ट्रीय एकता पुरस्कारासाठी ऑनलाईन नामांकनं

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशाची एकता आणि अखंडत्व जपण्यासाठी काम करणाऱ्या व्यक्ती, संघटना आणि संस्थांना प्रोत्साहन देण्यासाठी केंद्रसरकार “सरदार पटेल राष्ट्रीय एकता पुरस्कार” हा पुरस्कार प्रदान करणार आहे. याबाबतची अधिसूचना...

उत्तर प्रदेशातल्या औरैया इथे रस्ते अपघातात झालेल्या जीवित हानीबाबत पंतप्रधानांनी व्यक्त केले दुःख

नवी दिल्ली : उत्तर प्रदेशातल्या औरैया इथे रस्ते अपघातात झालेल्या जीवितहानीबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दुःख व्यक्त केले आहे. “उत्तर प्रदेशात औरैया इथे झालेला रस्ते अपघात ही दुःखद घटना आहे....

कृषी कायद्यांविरोधात आंदोलन करत असलेल्या शेतकऱ्यांच्या सर्व मुद्यांवर चर्चा करायला केंद्र सरकार तयार

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कृषी कायद्यांविरोधात आंदोलन करत असलेल्या शेतकऱ्यांच्या सर्व मुद्यांवर चर्चा करायला केंद्र सरकार तयार असल्याचं सांगून शेतकऱ्यांनी आंदोलन मागे घ्यावं असं आवाहन केंद्रसरकारनं  केलं आहे. सुधारित...

संसदेचं कामकाज आजपासून सकाळी ११ ते संध्याकाळी ६ अशा नियमित वेळेत सुरू होणार

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : संसदेचं कामकाज आजपासून सकाळी ११.०० ते संध्याकाळी ६.०० अशा नियमित वेळेत सुरु होत आहे. कोविड – १९ च्या पार्श्वभूमीवर प्रतिबंधात्मक उपाय म्हणून या वेळांमध्ये बदल...

भारतीय पुरातत्व विभागानं संरक्षित स्मारकांना भेट देणाऱ्या पर्यटकांच्या संख्येवरचे निर्बंध उठवले

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : सांस्कृतिक मंत्रालयाच्या अखत्यारीतील भारतीय पुरातत्व विभागानं संरक्षित स्मारकांना भेट देणाऱ्या पर्यटकांच्या संख्येवरचे निर्बंध उठवले आहेत. नुकत्याच जाहीर झालेल्या मानक कार्यप्रणालीनुसार हा निर्णय घेतला आहे. मात्र, याठिकाणी...

गेले २ वर्षं सार्वजनिक कार्यक्रम बंद असल्यामुळे अनेक जण हे मोबाइलच्या अधीन

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर गेले २ वर्षं सार्वजनिक कार्यक्रम बंद असल्यामुळे अनेक जण हे मोबाइलच्या अधीन झाले आहेत. याच मोबाइलच्या व्यसनातून दिलासा देत सृजन कला जिवंत ठेवण्यासाठी...

आत्मनिर्भर भारत म्हणजे आत्मकेंद्रित नव्हे तर आत्मविश्वास असलेले स्वावलंबी आणि काळजीवाहू राष्ट्र आहे -गोयल

वाणिज्य आणि उद्योग मंत्री पीयूष गोयल यांनी उद्योग व व्यापार संघटनांसोबत घेतली बैठक नवी दिल्ली : केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पीयूष गोयल यांनी आज व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे उद्योग व व्यापार संघटनांसमवेत...

देशभरात रुग्ण बरे होण्याचा दर ९५ पूर्णांक ७७ शतांश टक्क्यावर

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशाची कोविड चाचणी क्षमता प्रतिदिन १५ लाखापर्यंत पोचली आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं ही माहिती दिली आहे. काल ९ लाख ९७ हजार नमुन्यांची चाचणी झाली. आतापर्यंत १६...