देशात काल १२ हजार रुग्ण कोरोनामुक्त
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशात काल १२ हजार रुग्ण कोरोनामुक्त झाले. देशात आतापर्यंत ३ कोटी ३९ लाख रुग्ण या आजारातून बरे झाले आहेत. देशातला रुग्ण बरे होण्याचा दर ९८...
कोटा इथं अडकलेल्या राज्यातल्या विद्यार्थ्यांना परत आणणार
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : राजस्थानातल्या कोटा इथं अडकलेल्या राज्यातल्या सुमारे २ हजार विद्यार्थ्यांना राज्य सरकार परत आणणार आहे. त्यांच्यासाठी १०० बसगाड्या पाठविणार असल्याची माहिती परिवहन मंत्री अनिल परब यांनी...
मुंबईसह अन्य महानगरांतील शाळांमध्ये सीजीआयच्या सहाय्याने नाविण्यपूर्ण उपक्रम
नवी दिल्ली : मुंबईसह, बंगळूर, चेन्नई आणि हैद्राबाद येथील 100 शांळामध्ये अटल टिंकरिंग लॅब (एटिल) अंतर्गत नाविण्यपूर्ण कार्यक्रम राबविण्याच्या उद्देशाने अटल इनोव्हेशन मिशन (AIM) आणि निति आयोगाने, सीजीआय इंडियासोबत...
वन्य प्राण्यांपासून माणसांना दूर ठेवा
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : राष्ट्रीय उद्यानं, व्याघ्रप्रकल्प आणि अभयारण्यामध्ये covid-19 चा प्रसार रोखण्यासाठी केंद्र सरकारनं राज्यं तसेच केंद्रशासित प्रदेशांना दिशानिर्देश दिले आहेत. अमेरिकेतल्या एका वाघाला covid-19 ची लागण झाल्याच्या...
आखिल भारतीय व्यापार संघ, सीएआयटी आणि एआयटीडब्लूए या वाहतूकदारांच्या संघटना बंदपासून दूर
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : आखिल भारतीय व्यापार संघ, सीएआयटी आणि एआयटीडब्लूए या वाहतूकदारांच्या संघटनांनी बंदमध्ये सहभागी नसल्याचं जाहीर केलं आहे. दरम्यान देशातीन कायदा आणि सुव्यवस्था कायम राखण्यासाठी केंद्रीय गृहमंत्रालायनं...
भारत बांगलादेश दरम्यान मैत्री एक्स्प्रेसला पुन्हा आरंभ
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारत बांगलादेश दरम्यान सुरु करण्यात आलेली मैत्री एक्स्प्रेस ही प्रवासी रेल्वे सेवा दोन वर्षानंतर काल पुन्हा सुरु करण्यात आली. बांगलादेशच्या रेल्वे मुख्याधिकाऱ्यांनी ढाका इथून जवळपास...
गांगुली यांना हृदयविकाराचा सौम्य झटका, प्रकृती स्थिर
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे अध्यक्ष भारतीय क्रिकेटपटू सौरव गांगुली यांच्यावर काल अँजिओप्लास्टी शस्त्रक्रिया करण्यात आली.
गांगुली यांना काल घरच्या जीममध्ये व्यायाम करताना हृदयविकाराचा सौम्य झटका आला,...
सर्व राज्याच्या मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा करून प्रधानमंत्र्यांनी घेतला परिस्थितीचा आढावा
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कोरोनाबाधितांवर उपचार आणि प्रतिबंधात्मक उपाययोजनांबाबत देशभरातल्या स्थितीचा आढावा घेण्यासाठी प्रधानंत्री नरेंद्र मोदी यांनी आज व्हिडीओ कॉन्फरसिंगद्वारे सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी संवाद साधला.
या उपाययोजनांच्या अंमलबजावणीदरम्यान राज्या-राज्यांमध्ये येणाऱ्या...
सर्व पात्र दिव्यांग व्यक्तींना राष्ट्रीय खाद्य सुरक्षा योजनेत समाविष्ट करुन घेण्याच्या केंद्र सरकारच्या सर्व...
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : सर्व पात्र दिव्यांग व्यक्तींना राष्ट्रीय खाद्य सुरक्षा अधिनियम 2013 मधे समाविष्ट करण्याच्या सूचना केंद्र सरकारनं सर्व राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांना दिल्या आहेत, तसंच प्रधानमंत्री गरीब कल्याण...
अॅलोपॅथी उपचारपद्धतीविषयी अनुचित शेरा मारल्याबद्दल योगगुरु बाबा रामदेव यांनी जाहीररीत्या दिलगिरी प्रदर्शित केली
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : अॅलोपॅथी उपचारपद्धतीविषयी अनुचित शेरा मारल्याबद्दल योगगुरु बाबा रामदेव यांनी जाहीररीत्या दिलगिरी प्रदर्शित केली आहे. आधुनिक उपचारपद्धतीविषयी बाबा रामदेव यांनी आक्षेपार्ह विधान केल्याबद्दल भारतीय वैद्यक परिषदेने...









