आत्मनिर्भर भारत अभियानाचा उपयोग केवळ भारतालाच नाही; तर संपूर्ण जगाला होईल – पंतप्रधान

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : आत्मनिर्भर भारत अभियान हे नवीन भारत उभारणीचा असा मार्ग आहे ज्यामुळे केवळ भारताच्या गरजा भागणार नाहीत तर त्याचा संपूर्ण जगालाही उपयोग होईल असं प्रतिपादन ,...

राष्ट्रीय पातळीवरचे दिशानिर्देश येत्या ३१ मे पर्यंत लागू – केंद्रीय गृहमंत्रालय

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कोविड १९ ला पायबंद घालण्याच्या दृष्टीने राष्ट्रीय पातळीवरचे दिशानिर्देश येत्या ३१ मे पर्यंत लागू राहतील असं केंद्रीय गृहमंत्रालयानं स्पष्ट केलं आहे. सर्व राज्यसरकार आणि केंद्रशासित प्रदेशांनी...

कोविड उपचारासाठीची ओषधं आणि उपकरणांच्या वस्तु आणि सेवाकरात सुट

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कोविड आजारातल्या उपचारांसाठी लागणाऱ्या अनेक औषधांना आणि उपचार सुविधांना वस्तु आणि सेवाकरात सुट देण्याच्या मंत्रीगटानं केलेल्या शिफारशी आज झालेल्या वस्तु आणि सेवा कर परिषदेत स्वीकारल्या...

राष्ट्रपती भवनात आज झालेल्य़ा तिसऱ्या संरक्षण गौरव समारंभात राष्ट्रपतींच्या हस्ते शौर्य पुरस्कार प्रदान

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : राष्ट्रपती भवनात आज झालेल्य़ा तिसऱ्या संरक्षण गौरव समारंभात राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते देश संरक्षणात साहसी कामगिरी करणाऱ्या जवानांना शौर्य पुरस्कार प्रदान करण्यात आले. लडाखच्या...

टाळेबंदीच्या तिसऱ्या टप्प्यात देशातल्या काही भागात व्यवहार पूर्ववत होतील

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशात परवापासून सुरू होणाऱ्या टाळेबंदीच्या तिसऱ्या टप्प्यात देशातल्या अर्ध्यापेक्षा जास्त भागात व्यवहार पूर्ववत होतील, अशी अपेक्षा माहिती आणि प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी व्यक्त केली...

कोरोनावरच्या लशीच्या चाचण्याची जलद गतीनं केलेली प्रक्रिया आंतरराष्ट्रीय मानकांप्रमाणेच – आय.सी.एम.आर.

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : आय.सी.एम.आर. नं कोरोनावरच्या लशीच्या चाचण्याची जलद गतीनं केलेली प्रक्रिया आंतरराष्ट्रीय पातळीवरच्या मानकांप्रमाणं आहे. त्यानुसार प्राणी आणि मानवावर एकत्र चाचणी केली जाते, असं स्पष्टीकरण आय.सी.एम.आर. अर्था...

नीती आयोगामार्फत दिल्या जाणाऱ्या ‘इंडिया इनोव्हेशन इंडेक्स’ अहवालात महाराष्ट्र दुसऱ्या स्थानावर

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : नीती आयोगामार्फत दिल्या जाणाऱ्या ‘इंडिया इनोव्हेशन इंडेक्स’ अहवालात महाराष्ट्र राज्याला दुसरं स्थान प्राप्त झालं आहे, अशी माहिती रोजगार आणि उद्योजकता मंत्री नवाब मलिक यांनी दिली. कौशल्य...

उत्तराखंड राज्याबाहेरून येणाऱ्या भाविकांसाठी काही अटींवर, चारधाम यात्रेची परवानगी

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : उत्तराखंड सरकारनं राज्याबाहेरून येणाऱ्या भाविकांसाठी काही अटींवर, चारधाम यात्रेची परवानगी दिली आहे. या चारधामांमधे केदारनाथ, बद्रीनाथ, यमुनोत्री आणि गंगोत्री यांचा समावेश आहे. यात्रेसाठी राज्यात प्रवेश केल्यानंतर,...

श्रीलंकेतल्या भारतीय वंशाच्या तामिळी नागरिकांना भारताचा कायम आधार मिळेल – अर्थमंत्री

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : श्रीलंकेतल्या भारतीय वंशाच्या तामिळी नागरिकांना भारताचा कायम आधार मिळेल, असं अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी म्हटलं आहे. त्या काल कोलंबो मध्ये बोलत होत्या. अर्थमंत्री सध्या श्रीलंकेच्या दौऱ्यावर...

सध्याची जागतिक स्थिती लक्षात घेता भारताला अनेक संधी उपलब्ध : प्रधानमंत्री

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : सध्याची जागतिक स्थिती लक्षात घेता भारताला अनेक संधी उपलब्ध आहे, असं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात आज पहिल्या दिवशी त्यांनी सांगितलं की,...