केंद्र सरकार अप्रमाणित अन्नधान्य आणि डाळींवर ५ टक्के जीएसटी लावणार
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : केंद्र सरकारतर्फे अप्रमाणित अन्नधान्य आणि डाळींवर नव्यानं पाच टक्के जीएसटी लावला जाणार असल्य़ाच्या पार्श्वभूमीवर राज्यातल्या छोट्या व्यापाऱ्यांनी आज एक दिवसाचा लाक्षणिक संप पुकारला आहे.
२०१७ मध्ये जीएसटी...
आरोग्य विषयक पायाभूत सुविधांचे जलदगतीने सक्षमीकरण करण्याचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचे अधिकारी वर्गाला आवाहन
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आरोग्य विषयक पायाभूत सुविधांचं जलदगतीनं सक्षमीकरण करण्याचं आवाहन अधिकारी वर्गाला केलं आहे. काल कोविड-१९ संर्दभातल्या सद्यस्थितीबाबत उच्च अधिकाऱ्यांच्या बैठकीत ते बोलत...
आत्मनिर्भर भारताचं स्वप्न साकार करण्यात पायाभूत सोयी सुविधा आणि दळणवळणीय जोडणी अतिशय महत्त्वाची असल्याचं...
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : आत्मनिर्भर भारताचं स्वप्न साकार करण्यात पायाभूत सोयी सुविधा आणि दळणवळणीय जोडणी अतिशय महत्वाची असल्यानं, केद्र सरकारचा अशा सुविधा विकसीत करण्यावर भर असल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी...
स्थलांतरित मजुरांना २ महिने गहू किंवा तांदूळ आणि हरभऱ्याची डाळ मोफत मिळणार
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : स्थलांतरित मजुरांना २ महिने गहू किंवा तांदूळ आणि हरभऱ्याची डाळ मोफत मिळणार, फेरीवाल्यांना १० हजार रुपयांपर्यंत कर्ज देण्याची केंद्र सरकारची घोषणा
देशाला आत्मनिर्भरतेकडे नेणाऱ्या आर्थिक प्रोत्साहन...
टोकीयो ऑलिम्पिकसाठी निघालेल्या भारतीय खेळाडूंना पंतप्रधानांकडून प्रेरणादायी प्रोत्साहन
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : काही दिवसांवर येऊन ठेपलेल्या ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धा, कोरोनाच्या दुसऱ्या लाटेशी सुरू असलेला देशाचा लढा, कोरोना प्रतिबंधक लसीकरण मोहीम आणि येत्या १५ ऑगस्ट रोजी सुरू होत...
नरेंद्र मोदी सरकार केवळ सरकार चालवण्याच्या उद्देशानं नाही,तर देशाचा कायापालट करण्याच्या उद्देशानं सत्तेवर –...
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : नरेंद्र मोदी सरकार केवळ सरकार चालवण्याच्या उद्देशानं नाही, तर देशाचा कायापालट करण्याच्या उद्देशानं सत्तेवर आलं असल्याचं, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी म्हटलं आहे. ते आज...
देशद्रोह कायद्याला विरोध करणाऱ्या याचिका फेटाळण्याची केंद्र सरकारची सर्वोच्च न्यायलयाला विनंती
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : केंद्र सरकारनं देशद्रोह कायद्याचा बचाव केला आहे आणि या कायद्याला आव्हान देणाऱ्या याचिका फेटाळण्याची विनंती सर्वोच्च न्यायालयाला केली आहे. सरन्यायाधीश एन व्ही रमण यांच्या नेतृत्वाखालील आणि...
विद्यार्थ्यांमधली गुणवत्ता शोधण्याच्या प्रक्रियेत मातृभाषेतले शिक्षण महत्त्वाचे – द्रौपदी मुर्मू
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : मातृभाषेतील शिक्षण हा विद्यार्थ्यांमधील गुणवत्ता शोधण्याच्या प्रक्रियेतला महत्त्वाचा टप्पा आहे आणि नव्या शैक्षणिक धोरणात यावर भर देण्यात आल्याचं राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी म्हटलं आहे. मातृभाषेतल्या शिक्षणामुळं...
इथेनॉल, २१ व्या शतकातील भारताचा प्राधान्याचा विषय- प्रधानमंत्र्यांचे प्रतिपादन
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : प्रदूषणाचं प्रमाण कमी करण्यासाठी जैवइंधनाचा वापर वाढविण्यावर सरकार भर देत आहे. त्यादृष्टीनं इथेनॉलमिश्रीत इंधनाच्या वापराला प्रोत्साहन देऊन इथेनॉलचं उत्पादन वाढवण्याचे प्रयत्न मोठ्या प्रमाणात सुरू आहेत.
इथेनॉल...
राज्यघटनेतील कलम ३७० रद्द करण्याच्या केंद्र सरकारच्या निर्णयाला सर्वोच्च न्यायालयाचा पाठिंबा
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : जम्मू- काश्मीरला विशेष दर्जा देणारं भारतीय राज्यघटनेचं कलम ३७० रद्द करण्याच्या केंद्र शासनाच्या निर्णयाची वैधता सर्वोच्च न्यायलयानं कायम ठेवली आहे. केंद्र शासनानं २०१९ मध्ये ३७० कलम...









