देशभरातून कारगिल हुतात्म्यांना आदरांजली

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : आज २६ जुलै म्हणजेच कारगिल विजय दिवस. या दिनानिमित्त आपल्या प्राणांची आहुती देणाऱ्या हुतात्मा जवानांना आदरांजली वाहण्यात येते. कारगिल विजय दिवस हा आपल्या सैन्याच्या अतुलनीय पराक्रमाचं...

भारत देशांतर्गत विमान वाहतुकीची जगातली तिसऱ्या क्रमांकाची सर्वात मोठी बाजारपेठ असल्याचं नागरी विमान वाहतूक...

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) :भारत हा देशांतर्गत विमान वाहतुकीची जगातली तिसऱ्या क्रमांकाची सर्वात मोठी बाजारपेठ बनला असल्याचं नागरी विमान वाहतूक मंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांनी काल एका कार्यक्रमात सांगितलं. देशाच्या आर्थिक...

भारतानं १२८ कोटी लसमात्रांचा टप्पा केला पार

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशव्यापी कोविड१९ प्रतिबंधक लसीकरण मोहीमेअंतर्गत ५० टक्क्याहून अधिक लाभार्थ्यांचं पूर्ण लसीकरण झाल्याबद्दल प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी समाधान व्यक्त केलं आहे. कोविड प्रसार रोखण्यासाठी जनतेनं प्रतिबंधक...

देशभरात पाच कोटीहून अधिक लोकांना ई संजीवनी दूरध्वनी सल्ला उपक्रमाचा लाभ

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशभरात पाच कोटीहून अधिक लोकांना ई संजीवनी या दूरध्वनी सल्ला उपक्रमाचा लाभ मिळाला असल्याचं केंद्रीय आरोग्य मंत्री डॉक्टर मनसुख मांडवीय यांनी म्हटलं आहे. आपल्या आरोग्याच्या समस्यांबाबत...

प्रत्येक घरापर्यंत पाणी पोहोचवण्यासाठी, जल जीवन अभियान हा राज्याच्या विकासाचा महत्त्वाचा मापदंड आहे –...

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : प्रत्येक घरापर्यंत पाणी पोहोचवण्यासाठी, जल जीवन अभियान हा राज्याच्या विकासाचा महत्त्वाचा मापदंड असल्याचं, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. ते आज मध्यप्रदेशात भोपाळ इथं पहिल्या...

देशातल्या 10 कोटी ग्रामीण घरांमध्ये नळाद्वारे शुद्ध पेयजलाचा पुरवठा करण्यात सरकारला यश

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : विकसित भारताचं स्वप्न साकारण्यात पाणी टंचाई हा मोठा अडथळा ठरु शकतो. त्यामुळे केंद्र सरकार गेली आठ वर्ष जल सुरक्षा प्रकल्पांवर काम करत आहे असं पंतप्रधान नरेंद्र...

प्राप्तीकर विभागाचं नवीन पोर्टल सोमवारपासून कार्यान्वित होणार

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : प्राप्ती करदात्यांना कर विवरण पत्र ऑनलाईन भरता यावं यासाठी प्राप्ती कर विभागानं www.incometax.gov.in हे नवीन पोर्टल तयार केलं असून उद्यापासून हे पोर्टल सुरू होत आहे....

साखरेच्या किमान आधारभूत किमतीत वाढ करण्याची राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांची मागणी

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : साखरेच्या किमान आधारभूत किमतीत वाढ करण्याची मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केंद्रीय सहकार मंत्री अमित शहा यांच्याकडे केली आहे. सहकारी साखर उद्योगांच्या समस्यांबाबत...

सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश न्यायमूर्ती सुधांशु धुलिया आणि न्यायाधीश न्यायमूर्ती जमशेद बी. पारडीवाला यांनी आपल्या...

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशाचे सरन्यायाधीश न्यायमूर्ती एन. व्ही. रमणा यांनी आज सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश न्यायमूर्ती सुधांशु धुलिया आणि न्यायाधीश न्यायमूर्ती जमशेद बी. पारडीवाला यांना त्यांच्या पदाची शपथ दिली....

१६ आमदारांच्या अपात्रतेसह विविध याचिकांवर बुधवारी सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : १६ आमदारांच्या अपात्रतेसह शिवसेनेच्या शिंदे तसंच ठाकरे गटानं दाखल केलेल्या विविध याचिकांवर सर्वोच्च न्यायालयात आज सुनावणी होणार होती, ही सुनावणी आता परवा तीन ऑगस्टला होणार आहे....