केपटाऊन कसोटी क्रिकेट सामन्यात दक्षिण आफ्रिकेचा भारताविरूद्ध पहिला डाव सुरू
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : केपटाऊन कसोटी क्रिकेट सामन्यात आज दुसऱ्या दिवशी दक्षिण आफ्रिकेनं भारताविरूद्ध आपला पहिला डाव पुढे सुरू केला आहे. मालिकेतल्या तिसऱ्या आणि शेवटच्या सामन्यात कालच्या एक बाद...
बिहारमध्ये पाच कोटी लसीकरण पूर्ण
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : बिहारमध्ये कोविड प्रतिबंधात्मक लसीकरणानं पाच कोटींचा टप्पा पार केला आहे. यापैकी ४ कोटींहून अधिक लोकांना लसीची पहिली मात्रा तर ९३ लाखांहून अधिक लोकांना लसीच्या दोन्ही...
राष्ट्राचा विकास हीच रामपूजा आहे – मंत्री अनुराग ठाकूर
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : राष्ट्राचा विकास हीच रामपूजा असल्याचं प्रतिपादन माहिती आणि प्रसारण मंत्री अनुराग ठाकूर यांनी केलं आहे. ते काल रात्री ठाण्यात ३८ व्या रामभाऊ म्हाळगी व्याख्यानमालेत, रामपूजा ते...
देशातील कृषीविषयक संशोधनाचा दर्जा आणि क्षमता वाढवण्याचं उपराष्ट्रपतींचं आवाहन
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशात कृषीविषयक संशोधनाचा दर्जा आणि क्षमता वाढवण्याचं आवाहन उपराष्ट्रपती एम वेंकय्या नायडू यांनी केलं आहे. हैद्राबादच्या राष्ट्रीय कृषी संशोधन व्यवस्थापन अकादमीत कृषी व्यवसाय व्यवस्थापन अभ्यासक्रमाच्या...
प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते देशभरात सव्वा लाख पीएम किसान समृद्धी केंद्राचे लोकार्पण
मुंबई : राजस्थानच्या सिकर जिल्ह्यातून आज प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी देशातील साडे आठ कोटी शेतकऱ्यांच्या खात्यात प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेच्या चौदाव्या हप्त्याचे १८ हजार कोटी रुपये थेट जमा...
कर्नाटकातील उडुपी जिल्ह्यात रेड अलर्ट जाहीर
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कर्नाटकात दक्षिण आणि उत्तर कन्नडात तसंच उडुपी जिल्ह्यात मुसळधार पावसाची संततधार सुरूच आहे. या जिल्ह्यात रेड अलर्ट जाहीर झाला आहे. कोडगु इथं जिल्हा प्रशासनानं आज...
प्रधानमंत्र्याच्या हस्ते अल्लुरी सीताराम राजू यांच्या ३० फुटी कांस्य पुतळ्याचं अनावरण
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज आंध्र प्रदेशात भीमावरम इथे थोर स्वातंत्र्य सैनिक अल्लुरी सीताराम राजू यांच्या १२५ व्या जयंती समारंभाचा प्रारंभ केला. सीताराम राजू यांच्या...
देशात कोविड प्रतिबंधक लसीकरण मोहिमेनं ओलांडला ६१ कोटी मात्रांचा टप्पा
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) :देशात कोविड प्रतिबंधक लसीकरण मोहिमेनं ६१ कोटी २२ लाख मात्राचा टप्पा ओलांडला आहे. काल देशभरात ७९ लाख ४८ हजारापेक्षा जास्त नागरिकांना लसीची मात्रा दिल्याचं केंद्रीय आरोग्य...
भारताचं २०४७ वर्षापर्यंत एक विकसीत राष्ट्र होण्याचं उद्दिष्ट्य असल्याचं राष्ट्रपतींचं प्रतिपादन
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारतानं २०४७ वर्षापर्यंत एक विकसीत राष्ट्र होण्याचं उद्दिष्ट्य ठेवलं असल्याचं प्रतिपादन राष्ट्रपती दौप्रदी मुर्मू यांनी आज ओदिशा इथं केलं. कटक इथल्या एससीबी वैद्यकीय महाविद्यालय आणि...
सोनिया गांधींना २५ ऐवजी २६ तारखेला समन्स बजावण्यासाठी ईडीची नवी नोटीस
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : नॅशनल हेराल्ड प्रकरणात काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांना या महिन्याच्या २५ ऐवजी २६ तारखेला समन्स बजावण्यासाठी अंमलबजावणी संचालनालयाने नवी नोटीस पाठवली आहे. यापूर्वी त्यांना २५...









