ऊर्जा मंत्रालयनं पाच वर्षात ४५०० मेगा वॉट वीज खरेदीची योजना केली सुरू

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : ऊर्जा मंत्रालयनं पाच वर्षात ४५०० मेगा वॉट वीज खरेदीची योजना सुरू केली आहे. ज्या राज्यांना ऊर्जेची टंचाई जाणवत आहे त्यांना या योजनेचा लाभ होईल, असं या...

२०२२-२३ मध्ये १२ हजार २०० किलोमीटर लांबीचे राष्ट्रीय महामार्ग बांधण्याचं उद्दिष्ट – नितीन गडकरी

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : केंद्र सरकारनं २०२२-२३ मध्ये १२ हजार २०० किलोमीटर लांबीचे राष्ट्रीय महामार्ग बांधण्याचं उद्दिष्ट ठेवलं आहे, असं केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी लोकसभेत...

न्यायालयीन कामकाजाच्या थेट प्रक्षेपणासंबंधीच्या नियमांचा मसुदा जाहीर

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : न्यायालयीन कामकाजाच्या थेट प्रक्षेपण आणि ध्वनिचित्रमुद्रणासंबंधीच्या आदर्श नियमांचा मसुदा सर्वोच्च न्यायालयाच्या इ-समितीनं आपल्या संकेत स्थळावर प्रसिद्ध केला आहे. सर्व संबंधितांकडून ३० जून पर्यंत या मसुद्यावर सूचना,...

बिहारमध्ये पाच कोटी लसीकरण पूर्ण

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : बिहारमध्ये कोविड प्रतिबंधात्मक लसीकरणानं पाच कोटींचा टप्पा पार केला आहे. यापैकी ४ कोटींहून अधिक लोकांना लसीची पहिली मात्रा तर ९३ लाखांहून अधिक लोकांना लसीच्या दोन्ही...

विमान रद्द झाल्यास अथवा विलंब झाल्यास प्रवाशांना देय असणाऱ्या नुकसान भरपाई संदर्भात मार्गदर्शक सूचना

नवी दिल्ली : नागरी हवाई वाहतूक महासंचालनालयाद्वारे जारी नागरी हवाई वाहतूक आवश्यकता (CAR) तरतुदींच्या कलम 3, मालिका एम, भाग 4 मधे, " प्रवाशांना प्रवेश मनाई केल्यास, किंवा विमान रद्द अथवा...

कोवॅक्सिन या लशीचं उत्पादन १० कोटी डोसपर्यंत करायचं – केंद्र सरकार

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कोवॅक्सिन या भारत बायोटेक निर्मित कोविड प्रतिबंधक लशीचं उत्पादन दरमहा दीड कोटीने वाढवून १० कोटी डोसपर्यंत करायचं केंद्र सरकारने ठरवलं आहे. नीती आयोगाचे सदस्य डॉ.वी.के....

प्रधानमंत्री पुढच्या महिन्यात परीक्षा पे चर्चा या कार्यक्रमातून विद्यार्थी, शिक्षक आणि पालकांशी संवाद साधणार

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : आगामी शालेय परीक्षांच्या पार्श्वभूमीर प्रधानमंत्री नरेंद्र मोदी पुढच्या महिन्यात परीक्षा पे चर्चा या कार्यक्रमातून विद्यार्थी, शिक्षक आणि पालकांशी संवाद साधणार आहेत. यावेळी सहभागी होणाऱ्यांची निवड ऑनलाईन...

अल्पवयीन मुलींसह १५० महिलांना मानवी तस्करीचा बळी होण्यापासून RPF नं वाचवलं

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : महिला सुरक्षा अभियाना दरम्यान RPF अर्थात रेल्वे सुरक्षा दलानं अनेक अल्पवयीन मुलींसह १५० महिलांना मानवी तस्करीचा बळी होण्यापासून वाचवलं आहे. तसंच महिलांसाठी राखीव असलेल्या डब्यातून प्रवास करणाऱ्या...

संसदेत प्रत्येक प्रश्नांवर चर्चा करायला केंद्र सरकार तयार आहे, मात्र विरोधक चर्चेपासून पळ काढत...

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : संसदेत प्रत्येक प्रश्नांवर चर्चा करायला केंद्र सरकार तयार आहे, मात्र विरोधक चर्चेपासून पळ काढत आहेत, अशी टीका माहिती आणि प्रसारण मंत्री अनुराग ठाकूर यांनी केली आहे....

संस्कृत सप्ताहानिमित्त प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या देशवासियांना शुभेच्छा

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशात आजपासून २५ ऑगस्टपर्यंत संस्कृत सप्ताहाचं आयोजन करण्यात आलं आहे. संस्कृत सारख्या प्राचीन भाषेला चालना देण्यासाठी आणि लोकप्रिय बनवण्यासाठी या सप्ताहा अंतर्गत विविध कार्यक्रम घेतले...