संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या दुसऱ्या सत्राच्या पहिल्याच दिवशी राहुल गांधी यांच्या वक्तव्यावरुन गदारोळ
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या दुसऱ्या सत्रात पहिल्याच दिवशी सत्ताधारी पक्ष सदस्यांनी गदारोळ केल्यानं कामकाज तहकूब करावं लागलं. काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी लंडनमध्ये भारतातल्या लोकशाहीबाबत केलेल्या...
प्रधानमंत्री नवी दिल्लीत होणाऱ्या ‘उद्यमी भारत’ या कार्यक्रमात होणार सहभागी
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : प्रधानमंत्री नरेंद्र मोदी उद्या नवी दिल्लीत संपन्न होणाऱ्या ‘उद्यमी भारत’ या कार्यक्रमात सहभागी होणार आहेत. या कार्यक्रमादरम्यान, पंतप्रधान ‘सुक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगांची कामगिरी आणि गती,...
आकाशवाणी संगीत संमेलन यापुढे पंडित भीमसेन जोशी आकाशवाणी संगीत संमेलन या नावाने ओळखले जाईल...
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : आकाशवाणी संगीत महोत्सव हा आता पंडित भीमसेन जोशी आकाशवाणी संगीत महोत्सव म्हणुन साजरा होणार असल्याची घोषणा केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी आज...
भविष्यात अपारंपरिक पद्धतीने युद्ध होण्याची शक्यता – संरक्षण मंत्री
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : सीमेवरून सैन्य मागे घेणं आणि त्या भागातला तणाव कमी करणं हाच देशाच्या उत्तर सीमेबाबतच्या समस्येवर पुढे जाण्याचा मार्ग आहे, असं केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी...
उत्तर प्रदेशात धार्मिक स्थळांवर नव्यानं भोंगे लावण्यास बंदी
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : उत्तर प्रदेशातल्या धार्मिक स्थळांवर यापुढं नव्यानं भोंगे लावण्याची परवानगी दिली जाणार नाही. तसंच धार्मिक मिरवणुकीत शस्त्रास्र प्रदर्शनालाही बंदी घालण्यात आली आहे. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी घेतलेल्या...
नवी दिल्लीतील G-20 शिखर परिषदेत, सध्याच्या ज्वलंत प्रश्नांशी नातं असलेल्या संकल्पना, चर्चा, कृती, तोडगे,...
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : नवी दिल्ली इथं आयोजित १८ व्या जी -20 शिखर परिषदेत, सध्याच्या ज्वलंत प्रश्नांशी नातं असलेल्या संकल्पना, चर्चा, कृती, तोडगे, आणि फलनिष्पतींमुळे ही परिषद संस्मरणीय ठरेल, असं ...
देशभरात आठ वर्षात ६६ विमानतळ उभारले गेले- केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य शिंदे
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : आंतरराष्ट्रीय पातळीवर भारताची नवीन ओळख निर्माण करण्यासाठी केंद्र सरकारनं राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय पातळीवरच्या अनेक आव्हानांचा यशस्वीपणे सामना केला आहे. त्याचबरोबर या आठ वर्षांत अनेक योजनांच्या माध्यमातून...
हमाल माथाडी कामगारांना संरक्षण देणारा कायदा मोडीत काढण्याच्या प्रयत्नांच्या विरोधात एकजुटीने लढा देण्याची गरज...
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : हमाल माथाडी कामगारांना संरक्षण देणारा कायदा मोडीत काढण्याच्या प्रयत्नांच्या विरोधात एकजुटीने लढा देण्याची गरज असल्याचं मत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी व्यक्त केल आहे. अहमदनगर ...
केंद्र सरकारनं राज्यांना १८० कोटी ३० लाख कोविड प्रतिबंधक लसींच्या मात्रा पुरवल्या
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : केंद्र सरकारनं राज्यांना आणि केंद्रशासित प्रदेशांना आतापर्यंत १८० कोटी ३० लाख कोविड प्रतिबंधक लसींच्या मात्रा विनामूल्य पुरवण्यात आल्या आहेत. यापैकी १५ कोटी ८० लाख लशींच्या...
परीक्षा पे चर्चा कार्यक्रमात देशभरातल्या विद्यार्थ्यांचा सहभाग
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : विद्यार्थ्यांनी वेळेचं नियोजन करण्याला महत्त्व द्यावं आणि स्मार्ट पद्धतीनं हार्ड वर्क करावं. स्वतःला कधीही कमी लेखू नये आणि स्वतः मध्ये असणारे सामर्थ्य ओळखून असामान्य कर्तृत्व...









