अल्पबचत योजनांच्या व्याजदरात अर्थमंत्रालयाकडून ३ दशांश टक्क्यांपर्यंत वाढ
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : ऑक्टोबरपासून सुरू होणाऱ्या तिमाहीसाठी अल्पबचत योजनांचे व्याजदर वाढवण्याचा निर्णय केंद्रीय अर्थमंत्रालयानं घेतला आहे. २ वर्ष कालावधीच्या योजनांसाठी आता साडे ५ ऐवजी ५ पूर्णांक ७ दशांश...
कोविड लसीकरण मोहिमेत सकाळपासून ३८ हजारांपेक्षा जास्त नागरिकांचं लसीकरण
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशव्यापी कोविड प्रतिबंधक लसीकरण मोहिमेत आज सकाळपासून सुमारे ३८ हजारांपेक्षा जास्त नागरिकांचं लसीकरण झालं. त्यामुळे आतापर्यंत लाभार्थ्यांना दिलेल्या मात्रांची एकूण संख्या २२० कोटी १३ लाखाच्या...
भारत आणि अमेरिका यांच्यातील भागीदारी; लोकशाहीच्या भवितव्यासाठी एक चांगलं प्रतीक ठरेल – प्रधानमंत्री
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारत आणि अमेरिका यांच्यातली भागीदारी हे लोकशाहीच्या भवितव्यासाठी सुचिन्ह असल्याचं प्रतिपादन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केलं आहे. अमेरिकेच्या संसदेला संबोधित करताना त्यांनी सांगितलं, की अमेरिका ...
चालू वर्षाखेरीपर्यंत देशातल्या मालवाहतुकीच्या खर्चात सध्याच्या ४० टक्क्यांवरून नऊ टक्क्यांपर्यंत कपात होण्याचा मंत्री नितीन...
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : चालू वर्षाखेरीपर्यंत देशातल्या मालवाहतुकीच्या खर्चात सध्याच्या ४० टक्क्यांवरून नऊ टक्क्यांपर्यंत कपात होण्याचा विश्वास केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी व्यक्त केला आहे...
विजेची वाढती मागणी पूर्ण करण्यासाठी सर्व राज्यांनी सगळे वीज प्रकल्प पूर्ण क्षमतेनं चालवणं गरजेचं...
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : विजेची वाढती मागणी पूर्ण करण्यासाठी सर्व राज्यांनी सगळे वीज प्रकल्प पूर्ण क्षमतेनं चालवणं गरजेचं आहे,असं केंद्रीय ऊर्जामंत्री आर के सिंग यांनी म्हटलं आहे.ते आज नवी दिल्लीत...
२०३० पर्यंत देशाची ऊर्जेची निम्मी गरज बिगर-जीवाष्म इंधनापासून पूर्ण होईल – प्रधानमंत्री
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : २०३० सालापर्यंत देशाच्या एकूण ऊर्जा उत्पादनापैकी ५० टक्के गरज बिगर-जीवाष्म इंधनापासून पूर्ण होईल, तर २०७० सालापर्यंत भारत शून्य कार्बन उत्सर्जनाचं लक्ष गाठेल असं प्रधानमंत्री नरेंद्र...
राज्यसभेतल्या ६ जागंसाठी राज्यात ७ उमेदवार रिंगणात असल्यानं राजकीय हालचालींना वेग
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : राज्यसभेतल्या सहा जागांसाठी राज्यात सात उमेदवार रिंगणात असल्यानं राजकीय हालचालींना वेग आला आहे. सत्ताधारी महाविकास आघाडी आणि विरोधी पक्ष भाजपा आपापल्या उमेदवारांसाठी मोर्चेबांधणी करत आहेत....
गहू उत्पादक राज्यांमध्ये उन्हाळ्याचा कोणताही विपरीत परिणाम अद्याप झाला नसल्याचं केंद्रसरकारचं स्पष्टीकरण
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : पिकावर उन्हाळ्याचा कोणताही विपरीत परिणाम अद्याप झाला नसल्याचं सरकारनं स्पष्ट केलं आहे. गव्हाच्या पिकाच्या स्थितीवर लक्ष ठेवण्यासाठी कृषी आणि शेतकरी कल्याण विभागानं गठीत केलेल्या समितीनं...
राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 44 च्या उधमपूर – रामबाण विभागातला जैसवाल पूल पूर्ण झाला –...
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : जम्मू- काश्मिर इथल्या राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 44 च्या उधमपूर - रामबाण विभागातल्या चेनाब नदीवरील 2 मार्गिका असणारा जैसवाल पूल पूर्ण झाला असल्याची माहिती केंद्रीय रस्ते वाहतूकमंत्री...
१८ वर्षा वरील सर्व नागरिकांना कोविड १९ ची वर्धक मात्रा विनामूल्य
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : १८ वर्षा वरील सर्व नागरिकांना कोविड १९ ची वर्धक मात्रा उद्यापासून पुढच्या ७५ दिवसांपर्यंत विनामूल्य दिली जाणार आहे. केंद्रीय मंत्रीमंडळाच्या काल झालेल्या बैठकीत स्वातंत्र्याच्या अमृत...









