कायद्याच्या विद्यार्थ्यांना कामाच्या अनुभवाची संधी मिळावी याकरता प्रशिक्षणार्थी कार्यक्रम सुरु

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कायद्याच्या विद्यार्थ्यांना कामाच्या अनुभवाची संधी मिळावी याकरता केंद्रीय कायदा मंत्रालयानं देशातल्या ५ महानगरातल्या आपल्या कार्यालयात प्रशिक्षणार्थी कार्यक्रम सुरु केला आहे. त्यात मुंबई, दिल्ली, बेंगळुरू, कोलकाता आणि चेन्नैचा...

डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त आज देशभरातून अभिवादन

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३१ व्या जयंतीनिमित्त आज देशभर विविध कार्यक्रमांद्वारे त्यांना अभिवादन केलं जात आहे. राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी आज...

इन्फ्लुएन्झा A H३ N२ चा फैलाव रोखण्यासाठी खबरदारी घेण्याचं केंद्राचं राज्यसरकारांना आवाहन

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : इन्फ्लुएन्झा A H३ N२ चा फैलाव रोखण्यासाठी खबरदारी घेण्याचं आवाहन केंद्रीय आरोग्य सचिव राजेश भूषण यांनी राज्य सरकारांना लिहिलेल्या पत्रात केलं आहे. यासंदर्भात निती आयोग,...

गर्भधारणा किंवा गर्भपात हा पूर्णपणे संबंधित महिलेचा निर्णय – मुंबई उच्च न्यायालय

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : गर्भधारणा किंवा गर्भपात हा पूर्णपणे संबंधित महिलेचा निर्णय असून, गर्भपाताची परवानगी मागणारी याचिका फेटाळणं, हा संबंधित महिलेचा सन्मानाने जगण्याचा अधिकार नाकारणं आहे, असं मुंबई उच्च न्यायालयानं...

खासदार संजय राऊत यांना गुरूवारपर्यंत ईडी कोठडी

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : शिवसेनेचे राज्य सभेतले खासदार संजय राऊत यांना काल मध्यरात्री ईडी अर्थात सक्तवसुली संचालनालयानं मुंबईत अटक केली. न्यायालयानं त्यांना गुरूवारपर्यंत ईडीच्या कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत. काल...

अखिल भारतीय कोळी समाज या संस्थेचा सुवर्ण महोत्सव हा माझ्यासाठी व्यक्तीगत दृष्ट्या समाधान आणि...

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : अखिल भारतीय कोळी समाज या संस्थेचा सुवर्ण महोत्सव हा माझ्यासाठी व्यक्तीगत दृष्ट्या समाधान आणि आनंद देणारी घटना असल्याचं राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी म्हटलं आहे. या...

तंबाखू उत्पादनांच्या वेष्टनावर छापण्याच्या वैधानिक इशाऱ्याबाबत सुधारित नियामवली येत्या १ डिसेंबरपासून लागू होणार

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : सर्व तंबाखू उत्पादनांच्या पॅकिंग अर्थात वेष्टणावरच्या आरोग्यविषयक चेतावणीचा नवीन संच केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं अधिसूचित केला असून सुधारित नियमावली चालू वर्षाच्या १ डिसेंबर पासून लागू होईल....

सर्व राज्यांना केंद्र सरकारकडून पी एफ आय वर निर्बंध

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया अर्थात पी एफ आय आणि त्याच्याशी संलग्न सर्व संघटनांना बेकायदेशीर ठरवण्याचा निर्णय काल घेतल्यानंतर केंद्र सरकारने सर्व राज्य तसच केंद्रशासित प्रदेशांना...

ऑक्टोबरपर्यंत देशात 5G सेवा सुरु करण्याची तयारी पूर्ण

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : येत्या ऑक्टोबरपर्यंत देशात फाईव्ह-जी सेवा सुरु करण्याची तयारी पूर्ण झाल्याचं दूरसंवाद मंत्री अश्विनी वैष्णव यांनी म्हटलं आहे. ते काल नवी दिल्ली इथं भारतीय टेलीग्राफ अधिकार नियम,...

सरकार मणिपूरचं विभाजन करत असल्याचा काँग्रेस नेते राहुल गांधी यांचा आरोप

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : नरेंद्र मोदी सरकारनं काही ऐतिहासिक निर्णय घेऊन घराणेशाही आणि भ्रष्टाचार संपवला आहे, असं मत केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी व्यक्त केलं. सरकारच्या विरोधात विरोधी पक्षांनी...