संसदेच्या लोकलेखा समितीमुळे संसदीय व्यवस्थेत विवेक, ज्ञानासक्ती आणि शिष्टाचार टिकून राहिला- राष्ट्रपती
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : संसदेच्या लोकलेखा समितीमुळे संसदीय व्यवस्थेत विवेक, ज्ञानासक्ती आणि शिष्टाचार टिकून राहिला असल्याचं राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी म्हटलं आहे. ते आज संसदेच्या लोकलेखा समितीच्या शताब्दी महोत्सवाला...
अकार्यक्षम सदस्यांमुळे राज्यसभेच्या कामकाजात अडथळे, उपराष्ट्रपतींनी व्यक्त केली खंत
नवी दिल्ली : निष्क्रीय झाल्याची भावना जनतेमध्ये निर्माण होत आहे, ही अतिशय खेदाची बाब असून, ही अकार्यक्षमता दूर करण्यासाठी सर्व सदस्यांनी प्रयत्न करावेत असे आवाहन उपराष्ट्रपती आणि राज्यसभा अध्यक्ष...
जर्मनीच्या चॅन्सेलर यांच्या भारत भेटीदरम्यान स्वाक्षऱ्या करण्यात आलेले सामंजस्य करार
नवी दिल्ली :
अनु.क्र.
नांव
पक्ष
भारताकडून आदान-प्रदान करणारी व्यक्ती
जर्मनीकडून आदान-प्रदान करणारी व्यक्ती
1.
2020-2024 या काळासाठी होणाऱ्या चर्चांबाबत जेडीआय अर्थात इरादा दर्शक संयुक्त घोषणा पत्र
परराष्ट्र व्यवहार मंत्रालय आणि जर्मनीचे परराष्ट्र व्यवहार मंत्रालय
डॉ. एस जयशंकर...
1 ऑगस्ट 2019 ते 31 जुलै 2020 या एक वर्षासाठी 40 लाख मेट्रिक टन...
नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली केंद्रीय मंत्रिमंडळाच्या आर्थिक व्यवहार विषयक समितीच्या बैठकीत खालील प्रस्तावांना मान्यता देण्यात आली.
एक वर्षाच्या कालावधीसाठी 40 लाख मेट्रिक टन साखरेचा साठा राखून...
दिव्यांगांसाठीच्या नवव्या जागतिक तायक्वोंदो स्पर्धेत भारताच्या चंदीप सिंगला रौप्यपदक
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : तुर्कस्तानात इस्तंबूल इथं झालेल्या दिव्यांगांसाठीच्या नवव्या जागतिक तायक्वोंदो अजिंक्यपद स्पर्धेत भारताच्या चंदीप सिंगनं रौप्यपदकाची कमाई करत काल इतिहास रचला. पुरूषांच्या ८० किलोग्रॅमहून अधिक वजनी गटात...
कृषी परिवर्तन : राज्यांनी ७ ऑगस्टपर्यंत सूचना द्याव्यात – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची पत्रकार...
नवी दिल्ली : कृषी विकासदर वाढविण्यासाठी कृषी क्षेत्राला देण्यात येणाऱ्या सबसिडीचे लक्ष्य निश्चित करणे,शेतकऱ्यांना ई-नामच्या माध्यमातून हक्काची बाजारपेठ उपलब्ध करून देणे, अन्न प्रक्रिया उद्योगाचा विकासदर वाढविणे तसेच कृषी क्षेत्रातील गुंतवणूक...
केंद्रीय विद्यालयात प्रवेशासाठीची कोटा पद्धत रद्द करण्याचा केंद्र सरकारचा निर्णय
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : केंद्रीय विद्यालयात २०२२- २३ या वर्षात प्रवेशासाठीची कोटा पद्धत रद्द करण्याचा निर्णय केंद्र सरकारनं घेतला आहे. कोटा पद्धतीतून संसद सदस्यांनी निर्देशित केलेल्या विद्यार्थ्यांना केंद्रीय विद्यालयात प्रवेश...
प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आजपासून दोन दिवसांच्या बांग्लादेश दौऱ्यावर
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आजपासून दोन दिवसांच्या बांग्लादेश दौऱ्यावर आहेत. ढाक्याच्या विमानतळावर बांग्लादेशच्या पंतप्रधान शेख हसीना यांनी पंतप्रधान मोदी यांचं स्वागत केलं. त्यानंतर मोदी यांनी तिथल्या...
जम्मू काश्मीरच्या पुनर्रचनेमुळे सीमापार दहशतवादाला आळा बसेल आणि समावेशक विकासाला चालना मिळेल- उपराष्ट्रपती
नवी दिल्ली : जम्मू काश्मीरची पुनर्रचना करुन राज्याचे दोन केंद्रशासित प्रदेश केल्यामुळे समावेशक विकासाला प्रोत्साहन मिळून सीमापार दहशतवादाला आळा बसेल असे उपराष्ट्रपती एम व्यंकय्या नायडू यांनी म्हटले आहे. सियरा...
कोरोना प्रतिबंधक लसीकरण मोहिमेत देशानं १६३ कोटी मात्रांचा टप्पा पार
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कोरोना प्रतिबंधक लसीकरण मोहिमेत देशानं १६३ कोटी मात्रांचा टप्पा ओलांडला आहे. आज सकाळपासून सुमारे ६ लाख नागरिकांचे लसीकरण झालं. त्यामुळे आतापर्यंत लाभार्थ्यांना दिलेल्या मात्रांची एकूण...








