नागरिकत्व सुधारणा कायद्यावरुन काँग्रेस आणि इतर सहयोगी पक्ष जनतेची दिशाभूल करत आहेत : केंद्रीय...
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : नागरिकत्व सुधारणा कायद्यावरुन काँग्रेस आणि इतर सहयोगी पक्ष जनतेची दिशाभूल करत आहेत, असा आरोप केंद्रीय मंत्री गिरिराज सिंग यांनी केला आहे.
ते रांची इथं वार्ताहर परिषदेत...
निर्भया निधीचा उपयोगानं देशातल्या सर्व जिल्ह्यांत मानवी तस्करी प्रतिबंधक केंद्र आणि प्रत्येक पोलीस ठाण्यात...
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : निर्भया निधीचा उपयोग करुन देशातल्या सर्व जिल्ह्यात मानवी तस्करी प्रतिबंधक केंद्र आणि प्रत्येक पोलीस ठाण्यात महिला मदत केंद्र स्थापन करण्याचा निर्णय केंद्रीय महिला आणि बालविकास...
नथुराम गोडसेबद्दल केलेल्या वक्तव्याप्रकरणी भाजपा खासदार प्रज्ञा सिंग ठाकूर यांनी लोकसभेत मागितली माफी
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : महात्मा गांधींची हत्या करणाऱ्या नथुराम गोडसेबद्दल केलेल्या वक्तव्याप्रकरणी भाजपा खासदार प्रज्ञा सिंग ठाकूर यांनी आज लोकसभेत माफी मागितली.
प्रज्ञा ठाकूर यांच्या वक्तव्यावरून लोकसभेत गदारोळ झाला होता....
पश्चिम बंगालच्या संदेशखाली भागातल्या महिला अत्याचाराच्या घटनेचा अनुराग ठाकूर यांनी केला निषेध
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : पश्चिम बंगालच्या संदेशखाली भागातल्या महिला अत्याचाराच्या घटनेचा केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री अनुराग सिंग ठाकूर यांनी निषेध केला आहे. ते एका खासगी वाहिनीशी बोलत होते. ज्या...
निवडणूक आयोग, राजकीय पक्ष नोंदणी मागोवा व्यवस्थापन प्रणालीची करणार अंमलबजावणी
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : निवडणूक आयोग, राजकीय पक्ष नोंदणी मागोवा व्यवस्थापन प्रणालीची अंमलबजावणी करणार आहे. अर्जदारांना आपल्या अर्जाची सद्यस्थिती समजावी यासाठी ऑनलाईन पोर्टलच्या माध्यमातून ही सुविधा सुरू करण्यात येणार...
वादग्रस्त भूखंडावर राममंदिरचं: सर्वोच्च न्यायालय
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : अयोध्येच्या वादग्रस्त भूखंडावर राममंदिराचं बांधकाम करण्याचा मार्ग मोकळा करणारा निर्णय आज सर्वोच्च न्यायालयानं दिला. सरन्यायाधीश न्यायमूर्ती रंजन गोगोई यांच्यासह, शरद बोबडे, धनंजय चंद्रचूड, अशोक भूषण...
बारावीच्या परीक्षांना उद्यापासून सुरुवात
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीनं घेण्यात येणारी बारावीची परीक्षा उद्यापासून सुरू होणार आहे. या परीक्षेसाठी एकूण १५ लाख १३ हजार ९०९...
देशातल्या सुरक्षा उपाययोजना
नवी दिल्ली : पोलिस आणि सार्वजनिक सुव्यवस्था हे राज्यांच्या सूचीतले विषय आहेत. कायदा आणि सुव्यवस्था राखणे, नागरिकांचे आणि त्यांच्या मालमत्तेचे रक्षण करणे ही संबंधित राज्यांची जबाबदारी आहे. देशातल्या महिला...
महाराष्ट्रात शिवसेना युतीवर विश्वास दर्शवल्याबद्दल भाजपा अध्यक्ष अमित शाहांनी मानले जनतेचे आभार
नवी दिल्ली : महाराष्ट्रात शिवसेना युतीवर विश्वास दर्शवल्याबद्दल भाजपा अध्यक्ष अमित शाह यांनी जनतेचे आभार मानले आहेत. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली सरकारनं महाराष्ट्रात जी प्रगती केली आणि जनसेवा...
ब्रिक्स देशांच्या ११व्या शिखर परिषदेसाठी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी ब्रासिलियाला रवाना
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : ब्रिक्स देशांच्या ११व्या शिखर परिषदेसाठी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज दुपारी ब्रासिलियाला रवाना होणार आहेत. ‘नवोन्मेशशाली भविष्यासाठी आर्थिक वाढ’ ही यावेळच्या ब्रिक्स शिखर परिषदेची संकल्पना आहे....









