रेल्वे क्षेत्रातील व्यवसायांच्या संधीबाबत माहिती देण्यासाठी लखनौ इथे 30 ऑगस्ट रोजी विक्रेता महामेळावा 2019...
नवी दिल्ली : भारतीय रेल्वेच्या संशोधन आरेखन आणि मानक संघटनेने (आरडीएसओ) 30 ऑगस्ट 2019 रोजी लखनौ इथे विशेष, विक्रेता महामेळावा 2019 आयोजित केला आहे. रेल्वे क्षेत्रातील व्यवसायांच्या संधीबाबत माहिती...
महाराष्ट्रातील 48 पैकी 34 खासदारांची मराठी भाषेतून शपथ
नवी दिल्ली : महाराष्ट्रातील 48 पैकी 34 खासदारांची मराठी भाषेतून शपथ घेतली. भाजपाचे रावसाहेब दानवे, शिवसेनेचे अरविंद सावंत या केंद्रीय मंत्र्यांनी खासदारकीची शपथ मराठीतून घेतली.
त्यापाठोपाठ औरंगाबाद येथील एमआयएमचे खासदार...
कोरोना प्रतिबंधक लसींच्या आजवर 39 कोटी 53 लाखांहून अधिक मात्रा देण्यात आल्या
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशात आज सकाळी संपलेल्या चोवीस तासात 38 हजार 949 नवीन कोरोनाबाधितांची नोंद झाली. कालच्या तुलनेत ही संख्या 3 हजारांनी कमी आहे. या आजारातून 40 हजार...
जम्मू-कश्मीर, लद्दाखच्या पर्वतीय भागात तीन दिवसात बर्फवृष्टी आणि पाऊस पडण्याचा हवामान विभागाचा अंदाज
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : जम्मू-कश्मीर आणि लद्दाखच्या पर्वतीय आणि मैदानी भागात येत्या तीन दिवसात मध्यम ते जोरदार बर्फवृष्टी आणि पावसाचा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे.
जोजिला खिंड, श्रीनगर-जम्मू, लेह-मनाली राजमार्ग...
देशातल्या सर्वात जुन्या नौदल हवाई स्क्वाड्रनचा हीरक महोत्सव साजरा
नवी दिल्ली : देशातली पहिली नौदल हवाई स्क्वाड्रन 550 चा हीरक महोत्सव 17 ते 19 जून 2019 दरम्यान कोचीच्या नौदल तळावर साजरा होत आहे. या सेवेला 60 वर्ष पूर्ण...
प्रधानमंत्री नरेंद्र मोदींचं भाजपा पक्ष कार्यकत्यांना सरकारचे विकास कार्य सामान्य नागरिकांपर्यंत पोहचविण्याचे आवाहन
नवी दिल्ली : प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी सरकारच्या प्रत्येक नागरिकांपर्यंत सुविधा पोहचवण्यासाठी घेतलेल्या पुढाकाराचे लाभ जनतेपर्यंत खात्रीलायकरित्या पक्ष कार्यकत्र नी पोहचवावेत, असं आवाहन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केलं आहे....
क्रीडा स्पर्धा पदक विजेत्यांसाठी पारितोषिके
नवी दिल्ली : ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धा, राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा, आशियाई क्रीडा स्पर्धा यासह आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धांमधल्या पदक विजेत्यांना युवा कल्याण आणि क्रीडा मंत्रालयाकडून रोख पारितोषिकं दिली जातात. ‘आंतरराष्ट्रीय स्पर्धांमधल्या...
देशाच्या विकासाकरता पंचायत राज व्यवस्थेचं सशक्तीकरण महत्वाचं – एम.व्यंकय्या नायडू
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशाच्या विकासाकरता पंचायत राज व्यवस्थेचं सशक्तीकरण महत्वाचं असल्याचं उपराष्ट्रपती एम.वेंकय्या नायडू यांनी म्हटलं आहे. ‘शाश्वत विकासाची उद्दिष्ट, स्थानिक पातळीवर’ या विषयावर पंचायत राज मंत्रालयानं नवी...
केंद्रीय विद्यालयात प्रवेशासाठीची कोटा पद्धत रद्द करण्याचा केंद्र सरकारचा निर्णय
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : केंद्रीय विद्यालयात २०२२- २३ या वर्षात प्रवेशासाठीची कोटा पद्धत रद्द करण्याचा निर्णय केंद्र सरकारनं घेतला आहे. कोटा पद्धतीतून संसद सदस्यांनी निर्देशित केलेल्या विद्यार्थ्यांना केंद्रीय विद्यालयात प्रवेश...
आज जागतिक हिंदी दिवस सर्वत्र साजरा
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : आज जागतिक हिंदी दिवस साजरा होत आहे. हिंदी भाषेचा वापर परदेशात वाढावा या उद्देशानं दर वर्षी हा दिवस साजरा केला जातो. हिंदी भाषेचा जागतिक स्तरावर...









