नॅशनल इन्फरमॅटीक्स सेंटरचे संस्थापक महासंचालक डॉ. एन.शेषगिरी यांना आदरांजली

नवी दिल्ली : नॅशनल इन्फरमॅटीक्स सेंटरने नवी दिल्ली येथील विज्ञान भवनात 5 ऑगस्ट 2019 रोजी डॉ.एन. शेषगिरी व्याख्यान 2019 या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. इन्फोसिसचे संस्थापक नारायण मूर्ती यांनी...

महाराष्ट्रात सरकार स्थापनेबाबतचा पेच कायम

काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांच्याशी सरकार स्थापनेबाबत चर्चा झाली नसल्याचं राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचं प्रतिपादन नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : महाराष्ट्रात सरकार स्थापनेबाबतचा पेच अद्याप कायम असून राष्ट्रवादी काँग्रेसचे...

ज्येष्ठ अभिनेते गिरीश कर्नाड यांचं निधन 

बंगळुरु : ज्येष्ठ अभिनेते आणि साहित्यिक गिरीश कर्नाड यांचं (10 जून) निधन झालं. दीर्घ आजाराने बंगळुरुत वयाच्या 81 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला आहे. गेले अनेक दिवस ते...

चित्रपट सृष्टीतल्या रोजंदारी करणाऱ्या कामगारांना बॉलिवूडची मदत

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : टाळेबंदी मुळे भरडलेल्या चित्रपट सृष्टीतल्या रोजंदारी करणाऱ्या कामगारांच्या बँक खात्यामध्ये अभिनेता सलमान खानने पैसे जमा करण्याची प्रक्रिया सुरु केली आहे, अशी माहिती  चित्रपट कामगार संघटनेचे...

देश आणि राज्यांच्या भरभराटीसाठी महामार्ग आधी बांधले जावेत, संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांचं धुळ्यात...

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देश आणि राज्यांच्या भरभराटीसाठी महामार्ग आधी बांधायला हवेत असं संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांनी म्हटलं आहे. ते आज धुळे जिल्ह्यात दोंडाईचा इथं शिवस्मारक आणि महाराणा...

महाराष्ट्र सदनात ‘आंतरराष्ट्रीय योग दिवस’ साजरा

नवी दिल्ली : दिल्ली आणि राष्ट्रीय राजधानी क्षेत्रात (एनसीआर) आज आंतरराष्ट्रीय योग दिवस साजरा करण्याची लगबग होती. तसीच लगबग व उत्साह महाराष्ट्र सदनात आयोजित आंतरराष्ट्रीय योग दिवसाच्या कार्यक्रमातही बघायला मिळाला. कस्तुरबागांधी...

वास्को-बेळगावी दरम्यान नव्या पॅसेंजर रेल्वे सेवेची सुरुवात

पणजी : प्रवाशांची मोठ्या प्रमाणात मागणी असलेल्या वास्को-बेळगावी दरम्यानच्या पॅसेंजर रेल्वे सेवेला आज हिरवा बावटा दाखविण्यात आला. केंद्रीय आयुष (स्वतंत्र प्रभार) व संरक्षण राज्यमंत्री श्रीपाद नाईक तसेच केंद्रीय रेल्वे...

भारतीय रेल्वेत दिव्यांग कर्मचाऱ्यांसाठीच्या राखीव जागांवर पात्र उमेदवारांची भरती होणार

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारतीय रेल्वेत दिव्यांग कर्मचाऱ्यांसाठी राखीव असलेल्या जागा, त्या जागांसाठी दिव्यांगतेच्या प्रमाणा- बाबतच्या नमूद निकषांमध्ये बसणाऱ्या पात्र उमेदवारांना घेऊन लवकरच भरल्या जाणार आहेत. यानंतरही रिक्त राहिलेल्या जागांवर...

महाराष्ट्र राज्य स्थापनेच्या ६२ व्या वर्धापन दिनानिमित्त राज्यपालांची राष्ट्रध्वजाला मानवंदना

मुंबई : महाराष्ट्र राज्य स्थापनेच्या 62 वर्धापन दिनानिमित्त राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी शिवाजी पार्क मुंबई येथे झालेल्या मुख्य शासकीय सोहळ्यात राष्ट्रध्वजारोहण केले व राष्ट्रध्वजाला मानवंदना दिली. यावेळी राज्यपालांनी संचलनाचे...

भारताच्या अंतर्गत बाबीमधे बाह्य हस्तक्षेपाला वाव नाही उपराष्ट्रपती एम व्यंकय्या नायडू यांचं प्रतिपादन

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारताच्या अंतर्गत बाबीमधे बाह्य हस्तक्षेपाला वाव नसल्याचं प्रतिपादन उपराष्ट्रपती एम व्यंकय्या नायडू यांनी केलं आहे. ते काल नवी दिल्ली इथं एका कार्यक्रमात बोलत होते. पूर्णपणे...