संरक्षण क्षेत्रात स्वयंपूर्णतेसाठी अधिक संशोधन व विकास प्रयत्नांची गरज संरक्षण मंत्र्यांकडून व्यक्त

नवी दिल्ली : संरक्षण उत्पादनात स्वयंपूर्ण होण्यासाठी अधिक संशोधन व विकास, नवीनतम शोध आणि अत्याधुनिक तंत्रज्ञानाची कास आवश्यक असल्याचे संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी म्हटले आहे. बंगळुरु इथे 7 व्या...

स्वच्छता ही सेवा 2019 चे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते प्रारंभ

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज मथुरा येथे ‘स्वच्छता ही सेवा 2019’ चा प्रारंभ केला. स्वच्छतेविषयी देशव्यापी जागृती निर्माण करण्याच्या दृष्टीने ही मोहीम हाती घेण्यात आली आहे....

आर्थिक वर्ष २०२२-२३ चा केंद्रीय डिजिटल अर्थसंकल्प संसदेत सादर

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज सन २०२२-२३ चा डिजिटल अर्थसंकल्प संसदेत सादर केला. यावर्षीच्या अर्थसंकल्पावर कोविड महामारीचा मोठा परिणाम झाला असल्याचं, सुरुवातीलाच त्यांनी स्पष्ट...

संसदेच्या दोन्ही सभागृहांचं कामकाज आज निर्धारित वेळेपेक्षा एक दिवस आधी अनिश्चित काळाकरता स्थगित

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : संसदेच्या दोन्ही सभागृहांचं कामकाज आज निर्धारित वेळेपेक्षा एक दिवस आधी अनिश्चित काळाकरता स्थगित झालं. संसदेचं हिवाळी अधिवेशन २९ नोव्हेंबरला सुरु झालं होतं आणि ते उद्यापर्यंत...

भारतीय नौदलाचा पहिला प्रशिक्षण ताफा टांझानियाच्या दारेस्लाम आणि झांझीबारच्या दौऱ्यावर

नवी दिल्ली : भारतीय नौदलाची तीर, सुजाता, शार्दुल आणि भारतीय तटरक्षक दलाचे सारथी या जहाजांचा समावेश असलेला पहिला प्रशिक्षण ताफा 14 ते 17 ऑक्टोबर या काळात टांझानियाला भेट देत...

लसीकरण मोहिमेत १७१ कोटी ४६ लाखापेक्षा जास्त लसमत्रांचे वितरण

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशव्यापी कोवीड लसीकरण मोहिमेत आतापर्यंत १७१ कोटी ४६ लाखापेक्षा जास्त लसमत्रा देण्यात आल्या असून काल ४६ लाख ४४ हजार कोविड मात्रा दिल्याचं केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं...

आठ वर्षांच्या काळात केंद्र सरकारनं आरोग्य सेवा देशाच्या तळागळात पोहचवली – प्रधानमंत्री

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : गुजरातमध्ये राजकोट जवळील अटकोट इथं नव्यानं बांधलेल्या मातुश्री के.डी.पी. बहुउद्देशीय रुग्णालायचं उद्घाटन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज झालं. २०० खाटांच्या नव्या रुग्णालयात आधुनिक वैद्यकीय...

निर्यात ऋण वेळेवर उपलब्ध होणे भारताच्या निर्यात वाढीसाठी महत्वाचे- पियुष गोयल

नवी दिल्ली : कोणत्याही व्यापारासाठी वेळेवर आणि तत्पर निर्यात ऋण उपलब्धता महत्वाची असून निर्यात वाढीला चालना देण्यासाठी हा महत्वाचा घटक असल्याचे केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल यांनी...

महाराष्ट्राला पाच ‘राष्ट्रीय पोषण अभियान पुरस्कार’

देशात महाराष्ट्र दुसऱ्या क्रमांकावर : राज्यात उस्मानाबाद प्रथम नवी दिल्ली :  पोषण अभियानाच्या उत्कृष्ट अंमलबजावणीसाठी देशात महाराष्ट्राला दुसऱ्या क्रमांकाचा  पुरस्कार मिळाला असून उस्मानाबाद जिल्हा राज्यात प्रथम ठरला आहे. या अभियानांतर्गत केंद्रीय...

भारत आणि अमेरिका संबंध वैश्विक भागीदारी स्तरावर नेण्याचा निर्णय

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारत आणि अमेरिकेनं द्विपक्षीय संबंध,सर्वसमावेशक वैश्विक भागीदारी स्तरावर नेण्याचा निर्णय घेतल्याची माहिती प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी दिली. भारत अमेरिकेतील विशेष नात्याचा पाया जनतेचा एकमेकांशी असलेल्या संबंधांवर...