देशात कोरोना बाधित २८ रुग्ण आढळले

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशात आतापर्यंत कोरोना विषाणूच्या संसर्गामुळे झालेल्या कोविड-19 या रोगाचे २८ रुग्ण आढळले आहेत अशी माहिती, केंद्रीय आरोग्यमंत्री डॉक्टर हर्षवर्धन यांनी दिली आहे. नवी दिल्लीत यासंदर्भात...

कोविडनंतरही न्यायालयांचं कामकाज दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून सुरू ठेवण्याची संसदीय समितीची शिफारस

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कोविडच्या साथीनंतरही दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून न्यायालयांच कामकाज सुरूच ठेवण्यात याव, अशी शिफारस न्याय आणि विधी विषयक संसदेच्या स्थायी समितीन केली आहे. या समितीचे अध्यक्ष आणि...

अधिसूचित केलेल्या नियमानुसारच वाहनांची नोंदणी होणार

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : केंद्रीय मोटार वाहन कायदा १९९८ अंतर्गत अधिसूचित केलेल्या नियमानुसारच वाहनांची नोंदणी करावी, अशा मार्गदर्शक सूचना केंद्रीय मार्ग परिवहन आणि महामार्ग मंत्रालयानं सर्व राज्यांना दिले आहेत. काही...

मुलींच्या लग्नाची वयोमर्यादा १८ वरून २१ वर्ष करण्याची तरतूद असलेलं बालविवाह प्रतिबंधक सुधारणा विधेयक...

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : मुलींच्या लग्नाची वयोमर्यादा १८ वरून वाढवून २१ वर्ष करण्याची तरतूद असलेलं बालविवाह प्रतिबंधक सुधारणा विधेयक २०२१ लोकसभेत मांडण्यात आलं. हे विधेयक सर्व जातीधर्मातल्या महिलांना विवाहात समान...

सीटीईटी परीक्षा येत्या डिसेंबरमध्ये घेण्यात येणार

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : सीटीईटी अर्थात केंद्रीय शिक्षक पात्रता परीक्षा येत्या डिसेंबरमध्ये घेण्यात येणार आहे. परीक्षेची नेमकी तारीख नंतर जाहीर केली जाईल. परीक्षेची ही सोळावी आवृत्ती असून देशभऱात 20 भाषांमध्ये...

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनपटावर आधारित प्रदर्शनाचं राज्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर यांच्या हस्ते उद्घाटन

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त पुराभिलेख संचालनालयातर्फे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनपटावर आधारित प्रदर्शनाचं मंत्रालयातलेया त्रिमूर्ती प्रांगणात  सांस्कृतिक राज्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर यांच्या हस्ते उद्घाटन झालं....

नागरिकत्व सुधारणा कायद्यावरुन काँग्रेस आणि इतर सहयोगी पक्ष जनतेची दिशाभूल करत आहेत : केंद्रीय...

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : नागरिकत्व सुधारणा कायद्यावरुन काँग्रेस आणि इतर सहयोगी पक्ष जनतेची दिशाभूल करत आहेत, असा आरोप केंद्रीय मंत्री गिरिराज सिंग यांनी केला आहे. ते रांची इथं वार्ताहर परिषदेत...

एलिसा किट्सला मंजुरी

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : पुण्यातली एनआयव्ही, अर्थात राष्ट्रीय विषाणू विज्ञान संस्था, तसंच आयसीएमआर राष्ट्रीय आयुर्विज्ञान संशोधन परिषद यांनी जायड्स कॅडिला या खासगी कंपनीने तयार केलेल्या एलिसा किट्सला मंजुरी दिली...

राज्यातला अवकाळी पाऊस नैसर्गिक आपत्ती म्हणून जाहीर करण्याची शिवसेना खासदारांची मागणी

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : संसदेचं हिवाळी अधिवेशन आजपासून सुरु झालं. राज्यातला अवकाळी पाऊस नैसर्गिक आपत्ती म्हणून जाहीर करावी, या मागणीसाठी शिवसेना खासदारांनी संसद अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी संसदेच्या प्रागंणात आंदोलन...

संचारबंदीसाठी दिलेल्या दिशानिर्देशांचं योग्य पालन करुन जीवनावश्यक वाहतूक सुरु ठेवा

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कोविड19चा प्रसार रोखण्यासाठी देशभरात लावलेल्या लॉकडाऊन संदर्भात जारी केलेल्या मार्गदर्शक सूचनांचं काटेकोरपणे पालन करण्याचे निर्देश केंद्रीय गृहमंत्रालयानं सर्व राज्यसरकारांना दिले आहेत. जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा सुरळीत रहावा...