महाराष्ट्रात अवकाळी पावसामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांसाठी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी जाहीर केली आर्थिक मदत

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : ऑक्टोबर आणि नोव्हेंबर महिन्यात राज्यात झालेल्या अवकाळी पावसामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांसाठी, राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी आर्थिक मदत जाहीर केली. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना खरीप पिकांसाठी २ हेक्टरपर्यंत प्रतिहेक्टरी...

स्वयंपूर्ण आणि स्वयंसिद्ध होणे हीच कोरोना रोगाच्या साथीतून मिळालेली सर्वात मोठी शिकवण – पंतप्रधान

'दो गज दूरी' म्हणजेच 'दोन हातांचे अंतर' हा कोविड-19 चा सामना करण्यासाठी ग्रामीण भारताने दिलेला मंत्र - पंतप्रधान पंतप्रधानांच्या हस्ते इ-ग्रामस्वराज ॲप आणि स्वामित्व योजनेचा प्रारंभ नवी दिल्ली : राष्ट्रीय पंचायती...

दिवसागणिक बदलतं तंत्रज्ञान हे महसूल अधिकाऱ्यांसमोर खरं आव्हान असून, यावर मात करुन करदात्यांच्या तक्रारी...

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : दिवसागणिक बदलतं तंत्रज्ञान हे महसूल अधिकाऱ्यांसमोर खरं आव्हान असून, यावर मात करुन करदात्यांच्या तक्रारी सोडवण्यासाठी तत्परता दाखवण्याचं आवाहन उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी काल नागपूर इथं केलं....

“मिशन कोविड सुरक्षा” या उपक्रमाद्वारे भारतानं केल्या चार स्वदेशी लसी विकसित

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भारतानं अवघ्या दोन वर्षांत चार स्वदेशी लसी विकसित केल्या आहेत, असं केंद्रीय विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्री डॉ. जितेंद्र सिंह यांनी...

कृषी कायदे रद्द करण्याच्या निर्णयाचं देशभरातून स्वागत

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी या घोषणेचं स्वागत केलं आहे. प्रधानमंत्र्यांनी आपल्या संबोधनात लक्षात आणून दिलं की सरकार शेतकऱ्यांच्या हितासाठी कायम कार्यरत राहील आणि त्यांच्या...

सुरक्षित व प्रभावी कीटकनाशके शेतकऱ्यांना उपलब्ध होणार

कीटकनाशक व्यवस्थापन विधेयक २०२० ही केंद्रीय मंत्रिमंडळानं मंजूर केलं. नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : या विधेयकामुळे शेतकऱ्यांना सुरक्षित आणि परिणामकारक कीटकनाशकं उपलब्ध होणार असून देशात सेंद्रिय कीटकनाशकांना चालना मिळेल,अशी माहिती, माहिती...

टोक्यो पॅरालंपिक स्पर्धेसाठी ५४ सदस्यांचा भारतीय चमू जपानला रवाना

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारतासाठी खेळताना १३० कोटी भारतीय आपल्याला प्रोत्साहन देण्यासाठी सज्ज आहेत ही भावना मनात राहूद्या असं आवाहन टोक्यो पॅरालिम्पिकला जाणाऱ्या भारतीय पॅराखेळाडूंना केंद्रीय युवक व्यवहार आणि...

जल जीवन मिशनमुळे देशाच्या विकासाला उत्तेजन मिळत असल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचं स्पष्टीकरण

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : जल जीवन मिशन मुळे देशाच्या विकासाला उत्तेजन  मिळत आहे, असं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. गेल्या तीन वर्षांहून कमी कालावधीत कोट्यवधी घरांना पाणीपुरवठा करण्यात आला...

देशभरात ईद – ए – मिलाद सण उत्साहात साजरा

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : राष्ट्रपती रामनाथ कोविंद, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी ईद-ए-मिलादच्या सर्व भारतीयांना शुभेच्छा दिल्या आहेत. मोहम्मद पैगंबरांचं आयुष्य म्हणजे बंधुत्त्व, प्रेम आणि करुणा...

प्रतिबंधित नसलेल्या क्षेत्रात 20 एप्रिल पासून निर्बंध शिथिल करण्याच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय ग्रामीण विकास, मंत्र्यांनी...

पीएमएवाय (जी), पीएमजीएसवाय, एनआरएलएम आणि मनरेगा अंतर्गत काम सुरु ठेवताना सुरक्षिततेची सर्व खबरदारी घेण्यावर नरेंद्र सिंह तोमर यांनी दिला भर नवी दिल्ली : प्रतिबंधित नसलेल्या क्षेत्रात 20 एप्रिल 2020 पासून ...