रेड झोनमधली विमानतळे सुरू करणे अत्यंत धोकादायक असल्याचे राज्याच्या गृहमंत्र्यांचे मत
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : राज्यातली सध्याची कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावाची स्थिती पाहता रेड झोनमधली विमानतळे सुरू करणे अत्यंत धोकादायक आहे, असे राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी म्हटले आहे. प्रवाशांचे केवळ...
कोरोनाचा भारतीय अर्थव्यवस्थेवर फारसा परिणाम होणार नाही- शक्तिकांत दास
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कोरोना विषाणू संसंर्गाच्या पार्श्वभूमीवर निर्माण होणार्या आर्थिक आव्हानांचा मुकाबला करण्यासाठी रिझर्व्ह बँक आवश्यक ती सर्व पावलं उचलेल, अशी ग्वाही रिझर्व्ह बँकेचे गर्व्हनर शक्तिकांत दास यांनी...
जम्मू -काश्मीर राजभवनात महाराष्ट्र आणि गुजरात स्थापना दिवस साजरा
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : जम्मू -काश्मीर राजभवनात काल महाराष्ट्र आणि गुजरात स्थापना दिवस साजरा करण्यात आला. उपराज्यपाल मनोज सिंह यांनी या दिवसाचं औचित्य साधून दोन्ही राज्यातल्या नागरिकांना शुभेच्छा दिल्या...
ICMR कडून सरकारी आणि खासगी प्रयोगशाळांना चाचणीचा परवाना
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : गेल्या २४ तासांत देशात कोविड १९च्या १ लाख ८ हजार ६२३ चाचण्या झाल्या असून आतापर्यंत एकूण २९ लाख ४३ हजार ४२१ चाचण्या झाल्याचं ICMR अर्थात...
ट्विटरला ५० लाख रुपयांचा दंड
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : केंद्रीय इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाच्या एका आदेशाला, आव्हान देणारी ट्विटरची याचिका कर्नाटक उच्च न्यायालयानं आज फेटाळली. तसंच ट्विटरला ५० लाख रुपयांचा दंड ठोठावला. केंद्रीय गृहखात्याच्या...
देशातल्या पहिल्या किसान रेल्वे सेवेला आज सुरुवात
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशातल्या पहिल्या किसान रेल्वे सेवेला आज सुरुवात झाली. केंद्रीय कृषिमंत्री नरेंद्रसिंग तोमर यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे नाशिकमधल्या देवळालीपासून बिहारमधल्या दानापूरपर्यंत जाणाऱ्या पहिल्या गाडीला हिरवा झेंडा दाखवला.
किसान...
आंतरराष्ट्रीय योग दिवस उत्साहात साजरा
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : जगभरात आज सहावा आंतरराष्ट्रीय योग दिवस उत्साहात साजरा होत आहे. योग, शारीरिक - मानसिक सक्षमता वाढवण्याबरोबरच माणुसकीचे बंध अधिक मजबूत करतो. त्यात वंश, रंग, लिंग...
मृदा आरोग्य पत्रिका योजनेला भरघोस प्रतिसाद
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : जमिनीची उत्पादन क्षमता वाढविणे आणि शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्याच्या दृष्टिकोनातून केंद्र सरकारने मृदा आरोग्य पत्रिका योजना सुरू केलेली आहे. देशभरातल्या शेतकऱ्यांकडून या योजनेला भरघोस प्रतिसाद...
आसाममधल्या बोडो कराराचा संपूर्ण राज्याला फायदा – भाजपा
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : आसाममध्ये नुकत्याच झालेल्या त्रिपक्षीय करारामुळे केवळ बोडोलँड क्षेत्रीय प्रदेशाचाच विकास होणार नसून, संपूर्ण राज्याला त्याचा फायदा होईल, असं भाजपानं म्हटलं आहे.
पक्षाचे प्रवक्ते डॉ. नूमल मोमीन...
शाळा बंद असल्या तरी माध्यान्ह भोजन योजनेचा भत्ता विद्यार्थ्यांना देण्याचे केंद्र सरकारचे आदेश
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे शाळा अजूनही बंद असल्या तरी शालेय विद्यार्थ्यांचं आरोग्य आणि त्यांना आवश्यक असलेल्या पोषक आहाराची गरज लक्षात घेऊन त्यांना माध्यान्ह आहार योजनेसाठी मिळणारा भत्ता द्यावा...











