संसद, न्यायपालिका आणि प्रशासन संविधानामुळे मजबूत असल्यानं कठिण परिस्थितही सामान्य नागरिकांचा या तीन संस्थांवर...
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : संसद, न्यायपालिका आणि प्रशासन संविधानामुळे मजबूत आहेत, त्यामुळे कठिण परिस्थितही सामान्य नागरिकांचा या तीन संस्थांवर दृढ विश्वास असल्याचं वक्तव्य प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज संविधान...
१५ ते २४ जानेवारीच्या दरम्यान अयोध्येतील राम मंदिरात प्रभू श्रीरामांच्या मूर्ती बसवण्यात येणार
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : अयोध्येच्या राम मंदिरात प्रभू श्रीरामांच्या मूर्तीची स्थापना पुढच्या वर्षी १५ ते २४ जानेवारीच्या दरम्यान केली जाईल, अशी माहिती राम जन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्टचे महासचिव चंपत राय यांनी...
नागरिकत्व सुधारणा कायद्याला पाठिंबा देण्यासाठी भाजपाची १० दिवसांची देशव्यापी सामूहिक जनसंपर्क मोहीम
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : नागरिकत्व सुधारणा कायद्याला पाठिंबा मिळवण्यासाठी, तसंच लोकांना या कायद्याविषयी माहिती देऊन या कायद्याविषयी पसरवण्यात आलेले गैरसमज दूर करण्यासाठी भाजपाची दहा दिवसांची देशव्यापी सामूहिक जनसंपर्क मोहीम...
होमिओपॅथिक डॉक्टरांसाठी टेलिमेडिसिन मार्गदर्शकतत्त्वे मंजूर
आयुष मंत्री श्रीपाद नाईक यांनी जागतिक होमिओपॅथि दिनी आंतराष्ट्रीय वेबिनारचे केले
नवी दिल्ली : होमिओपॅथीचे संस्थापक डॉ. सॅम्युअल हॅनिमॅन यांच्या 265 व्या जयंतीनिमित्त जागतिक होमिओपॅथी दिनी 10 एप्रिल 2020 रोजी आयुष...
भारत-चीन सीमाप्रश्नावर झालेल्या चर्चेवरून काँग्रेस, तृणमूल काँग्रेस, द्रमुक आणि इतर खासदारांचा सभात्याग
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : लोकसभेत भारत-चीन सीमाप्रश्नावर झालेल्या चर्चेवरून काँग्रेस, तृणमूल काँग्रेस, द्रमुक आणि इतर खासदारांनी सभात्याग केला.आज सकाळी द्विपक्षीय नेत्यांनी बैठक घेऊन भारत-चीन सीमाप्रश्नाबाबत संसदेत आपली रणनीती ठरवली....
कोवीड १९ विरुद्धच्या लढ्यात विविध सरकारी संस्था करत असलेल्या प्रयत्नांची प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी...
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कोवीड १९ विरुद्धच्या लढ्यात विविध सरकारी संस्था करत असलेल्या प्रयत्नांची प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी प्रशंसा केली आहे.
संकटकाळात अहोरात्र काम करणाऱ्या या संस्था देशाचा गौरव आहेत,...
केंद्र सरकारनं विविध योजनांच्या माध्यमातून ग्रामीण अर्थव्यवस्थेला बळकट केल्याचं प्रधानमत्र्यांचं प्रतिपादन
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : केंद्र सरकारनं विविध योजनांच्या माध्यमातून ग्रामीण अर्थव्यवस्थेला बळकट केलं असं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. प्रधानमंत्र्यांनी आज कर्नाटकात तुमकुरू इथं भाजपाच्या प्रचारसभेला संबोधीत केलं...
राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी विरोधी पक्षांकडून यशवंत सिन्हा यांची उमेदवारी जाहीर
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी विरोधी पक्षांनी उमेदवार म्हणून माजी केंद्रीय मंत्री यशवंत सिन्हा यांच्या नावाची घोषणा आज नवी दिल्लीत झालेल्या बैठकीत केली. सिन्हा यांची निवड एकमतानं केल्याचं विरोधी...
देशद्रोह कायद्याला विरोध करणाऱ्या याचिका फेटाळण्याची केंद्र सरकारची सर्वोच्च न्यायलयाला विनंती
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : केंद्र सरकारनं देशद्रोह कायद्याचा बचाव केला आहे आणि या कायद्याला आव्हान देणाऱ्या याचिका फेटाळण्याची विनंती सर्वोच्च न्यायालयाला केली आहे. सरन्यायाधीश एन व्ही रमण यांच्या नेतृत्वाखालील आणि...
राज्यांचा विकास झाला तरंच देशाचा विकास होऊ शकतो – प्रधानमंत्री
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : राज्यांचा विकास झाला तरंच देशाचा विकास होऊ शकतो, असं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. प्रधानमंत्र्यांच्या हस्ते आज राजस्थानमधल्या नाथद्वार इथं साडेपाच हजार कोटी रुपयांच्या अनेक...











