पॅरिस करारानुसार पर्यावरणीय निकषांचं लक्ष्य गाठणारा भारत हा जगातला मोठा देश – प्रधानमंत्री
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : पॅरिस करारानुसार पर्यावरणीय निकषांचं लक्ष्य गाठणारा भारत हा जगातला सर्वात मोठा देश आहे, असं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. ते आज पश्चिम बंगालच्या शांतिनिकेतन...
जुलैपर्यंत २५ कोटी जणांना लस
नवी दिल्ली : करोनाचा प्रादुर्भाव वाढत असताना रविवारी केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी दिलासादायक माहिती दिली. करोना प्रतिबंधक लशीच्या ४०-५० कोटी मात्रा (डोस) उपलब्ध करून २०२१च्या जुलैपर्यंत २०-२५ कोटी...
वाढत्या बेरोजगारीचा सामना करण्यासाठी मोदी सरकारचा मोठा निर्णय
नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदींचा शपधविधी पार पडल्यानंतर लगेच दुसऱ्या दिवशी देशातील बेरोजगारी वाढल्याचे समोर आले. त्यामुळे सरकारची चिंता वाढली असून देशातील अर्थव्यवस्थेतील मंदी आणि वाढत्या बेरोजगारीचा सामना...
देशभरातल्या २१ हजाराहून अधिक मदत शिबिरांमध्ये ६ लाख निर्वासितांच्या आश्रयाची सुविधा उपलब्ध
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : विविध राज्यं आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये २१ हजारापेक्षा जास्त मदत शिबीरं सुरु केली आहेत. त्यात ६लाख लोकांना आश्रय मिळू शकतो, असं केंद्रीय गृह खात्याच्या सहसचिव पुण्यसलील...
आधुनिकतेनं परिपूर्ण असणारं नव संसद भवन हे आत्मनिर्भर भारताचं प्रतिक असेल – प्रधानमंत्री नरेंद्र...
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : आधुनिकतेनं परिपूर्ण असणारं नव संसद भवन हे आत्मनिर्भर भारताचं प्रतिक असेल, असं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. संसद भवनाच्या नव्या इमारतीची पायाभरणी आज प्रधानमंत्र्यांच्या...
पीएफमधून अग्रिम काढण्यासाठी ऑनलाइन सुविधा मिळणार
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : सध्याच्या स्थितीत आर्थिक ओढाताणीतून जाणाऱ्या सदस्यांसाठी आपल्या भविष्य निर्वाह निधीतून अग्रिम राशी काढण्यासाठी ऑनलाईन अर्ज करता यावा यासाठीही व्यवस्था करण्यासंदर्भात कर्मचारी भविष्य निर्वाह निधी अर्थात...
नव्या करोनाबाधित रुग्णांच्या संख्येत होत असलेली घट कायम
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशभरात आज सकाळी संपलेल्या २४ तासात, ५० हजाराहून कमी, म्हणजेच ४६ हजार ७९० नव्या कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली. याबरोबरच देशातल्या कोरोनाबाधितांची एकूण संख्या आता ७५...
पंतप्रधानांनी राष्ट्रीय स्वच्छता केंद्र – स्वच्छ भारत मिशनसंबंधी अनुभवांच्या आदान प्रदान केंद्राचे केले उद्घाटन
पंतप्रधानांनी राष्ट्रीय स्वच्छता केंद्र महात्मा गांधींना कायमस्वरूपी श्रद्धांजली म्हणून समर्पित केले
स्वच्छतेला लोकचळवळ बनवल्याबद्दल पंतप्रधानांनी भारतीय जनतेचे केले कौतुक; भविष्यातही ही चळवळ सुरू ठेवण्याचे केले आवाहन
पंतप्रधानांनी स्वातंत्र्य दिनाच्या अनुषंगाने ‘गंदगी...
कोळसा क्षेत्रात आत्मनिर्भर बनविण्यासाठी वर्तमानात खनन कार्य सुदृढ आणि नवीन प्रकल्प सुरू करण्याची आवश्यकता...
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशाला कोळसा क्षेत्रात आत्मनिर्भर बनविण्यासाठी वर्तमानात खनन कार्य अधिक सुदृढ होण्याची आणि नवीन प्रकल्प सुरू करण्याची आवश्यकता असल्याचे केंद्रीय कोळसा आणि खान तसेच संसदीय कार्य मंत्री...
राजधानी दिल्लीमध्ये आज मध्यरात्रीपासून आठवडाभर टाळेबंदी
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : राजधानी दिल्लीमध्ये कोरोना संसर्गाची स्थिती गंभीर झाली असून , मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी दिल्लीत आजपासून ६ दिवसांच्या टाळेबंदीची घोषणा केली आहे . त्यानुसार आज रात्री...











