देशात कोविड १९ चे रुग्ण बरे होण्याचा दर ८५ पूर्णांक ५२ शतांश टक्क्यावर

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : गेल्या तीन आठवड्यांपासून देशातल्या कोरोनारुग्णांच्या संख्येत घट होतांना दिसत असून देशाच्या कोरोनारुग्णांची संख्या दहा लाखाच्या खाली ठेवण्यात यश आलं असल्याचं आरोग्य विभागानं म्हटलं आहे.  गेल्या...

अफ्रिकेला दहशतवाद्यांचा जास्त धोका असल्याने संयुक्त राष्ट्र संघाच्या सुरक्षा परिषदेनं याकडं लक्ष द्यायला हवं,...

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : अफ्रिकेला दहशतवाद्यांचा जास्त धोका आहे. त्यामुळे संयुक्त राष्ट्र संघाच्या सुरक्षा परिषदेनं याकडं लक्ष द्यायला हवं, अशी मागणी भारतानं केली आहे. अफ्रिकेच्या सहभागा शिवाय अन्य देशांच्या...

देशातल्या व्याघ्र गणना 2018 चा निकाल पंतप्रधान जारी करणार

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी,देशातल्या व्याघ्र गणना 2018 चा निकाल 29 जुलै रोजी लोक कल्याण मार्ग येथे जारी करणार आहेत. व्याघ्र गणनेसाठीची व्याप्ती,नमुना आणि कॅमेरा ट्रापिंग प्रमाण हे मुद्दे...

उत्तरप्रदेशमध्ये देशात सर्वात जास्त दुग्धोत्पादन होत असून पशुपालन हा महिलांच्या आर्थिक प्रगतीचा मार्ग आहे-...

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : उत्तरप्रदेशमध्ये आज देशात सर्वात जास्त दुग्धोत्पादन होत असून पशुपालन हा महिलांच्या आर्थिक प्रगतीचा मार्ग असल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. वाराणसीमध्ये कारखियाओ इथल्या औद्योगिक...

कौशल्य विकासासाठी ऑनलाइन अभ्यासक्रम

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कौशल्य विकास आणि उद्योजकता मंत्रालयाच्यावतीने टाळेबंदीच्या काळानंतर आता पुन्हा नियमित प्रशिक्षण उपक्रम सुरू केले आहेत. मात्र असे प्रशिक्षण सुरू करताना आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाने...

प्रधानमंत्री मन की बात कार्यक्रमाद्वारे भारतीयांशी साधणार संवाद

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : प्रधानमंत्री नरेंद्र मोदी येत्या रविवारी २७ तारखेला देशविदेशातील भारतीयांशी आकाशवाणीवरील मन की बात या कार्यक्रमाद्वारे संवाद साधणार आहेत. मन की बातचा हा ७२ वा भाग सकाळी...

आगामी केंद्रीय अर्थसंकल्पासाठी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी जनतेकडून मागवल्या सूचना

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी जनतेकडून आगामी केंद्रीय अर्थसंकल्पासंदर्भात मायगव्ह अँपवर सूचना मागवल्या आहेत. १३० कोटी भारतीयांच्या जिव्हाळ्याचा विषय असलेलं हा अर्थसंकल्प असून, भारताच्या विकासाकडे अग्रेसर...

देशात कोरोनावर मात केलेल्यांची संख्या ४ कोटीच्या वर

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशात कोविड १९ चे रुग्ण बरा होण्याचा दर ९५ पूर्णांक ३९ शतांश टक्के झाला आहे. काल देशभरात २ लाख ४६ हजारापेक्षा जास्त रुग्ण कोरोनामुक्त झाले....

सार्वजनिक रस्ते बंद करून इतरांची गैरसोय करू नका – सर्वोच्च न्यायालय

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : सुधारित नागरिकत्व कायद्याविरोधात निदर्शनं करणारे दिल्लीतल्या शाहीन बागमधले आंदोलक सार्वजनिक रस्ते बंद करून इतरांची गैरसोय करू शकत नाहीत, असा निकाल सर्वोच्च न्यायालयानं दिला आहे. न्यायमूर्ती एस...

देशभरात गेल्या चोवीस तासांत ७० हजार ८८० रुग्ण कोरोनामुक्त

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशभरात गेल्या चोवीस तासांत ७० हजार ८८० रुग्ण कोरोनामुक्त झाले. त्यामुळे कोरोनामुक्त झालेल्या देशभरातली एकूण रुग्णांची संख्या ३५ लाख ५० हजार झाली आहे. याबरोबरच देशातला...