ओदिशात चांदीपूर इथून दोन क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारतानं ओदिसात चांदीपूर इथून दोन क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी घेतली. पिनाक गाईडेड रॉकेट प्रणालीचं प्रक्षेपण DRDO अर्थात संशोधन आणि विकास संस्थेच्या परीक्षण केंद्रावरुन झालं. पृष्ठभागावरून हवेत मारा...

माजी परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांचं निधन

हृदयविकाराचा तीव्र धक्का बसल्यानंतर त्यांना तातडीन रुग्णालयात हलवण्यात आलं होते. नवी दिल्ली : भाजपच्या ज्येष्ठ नेत्या आणि माजी परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांचं निधन झालंय. मृत्यूसमयी त्या ६७ वर्षांच्या होत्या. आपल्या...

देशात कोविड १९ चे रूग्ण बरे होण्याचं प्रमाण ९६ पूर्णांक ३६ शतांश टक्के

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशात कोविड १९ चे रूग्ण बरे होण्याचं प्रमाण ९६ पूर्णांक ३६ शतांश टक्के झालं आहे. काल २१ हजार ३१४ रूग्ण कोरोनामुक्त झाले, तर १८ हजार ८८...

जम्मू काश्मीरमधे कर्तव्यावर असताना शहीद झालेले वीर जवान प्रदीप मांदळे यांच्या पार्थिवावर आज, सरकारी...

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : ज्येष्ठ विचारवंत, दैनिक तरुण भारतचे माजी मुख्य संपादक, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे माजी बौद्धिक आणि प्रचार प्रमुख माधव गोविंद उर्फ बाबुराव वैद्य यांच्या निधनाबद्दल प्रधानमंत्री नरेंद्र...

प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेंतर्गत 7 कोटी 23 लाख जोडण्या

उत्तरप्रदेशला सर्वाधिक 1,30,81,084, तर महाराष्ट्रात 40,86,878 नवी दिल्ली : एलपीजी जोडणी नसलेल्या गरीब कुटुंबांसाठी प्रधानमंत्री उज्जवला योजना असून, कुटुंबातल्या प्रौढ महिलेच्या नावाने एलपीजी जोडणी दिली जाते.  योजनेसाठी www.pmujjwalayojana.com हे संकेतस्थळ...

देशात आतापर्यंत लाभार्थ्यांना दिलेल्या लस मात्रांची संख्या २०५ कोटी ९७ लाखाच्या वर

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशव्यापी कोविड प्रतिबंधक लसीकरण मोहिमेत, खबरादारीची मात्रा घेतलेल्यांची संख्या १० कोटींच्या वर गेली आहे. आतापर्यंत लाभार्थ्यांना दिलेल्या मात्रांची एकूण संख्या २०५ कोटी ९७ लाखाच्या वर...

सर्वात जास्त प्रमाणात आकाशवाणी ऐकणाऱ्या देशांच्या गटात नेपाळ चा प्रवेश

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : नेपाळने सर्वात जास्त प्रमाणात आकाशवाणी ऐकणाऱ्या देशांच्या गटात पहिल्यांदाच प्रवेश केला असल्याची माहिती, माहिती आणि प्रसारण मंत्रालयानं दिली आहे. नेपाळमधे विविध भारती नॅशनल, एआयआर उटी, एफएम रेनबो...

कोळसा क्षेत्रात केंद्र सरकार ३ ते ४ वर्षात एक लाख कोटी रुपयांची गुंतवणूक करणार

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशाच्या कोळसा उत्पादनात वाढ करून त्याचा उठाव आणि वाहतुकीसाठी केंद्र सरकार येत्या ३ ते ४ वर्षात एक लाख कोटी रुपयांची गुंतवणूक करणार असल्याचं केंद्रीय मंत्री...

केंद्र सरकारच्या कृषी कायद्याविरोधात गैरसमज बाळगू नये – प्रकाश जावडेकर

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : केंद्र सरकारच्या कृषी कायद्याविरोधात गैरसमज न बाळगण्याचे आवाहन केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी केले आहे. या कायद्यांच्या विरोधात पंजाबच्या शेतकऱ्यांनी सुरु केलेल्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर जावडकेर यांनी...

 उर्जा क्षेत्र आणि वीज नसलेल्या क्षेत्रातील ग्राहकांना ‘यूजेन्स’ कर्ज पत्र देण्याची सुविधा देणार :...

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कोल इंडिया लिमिटेड (सीआयएल) चालू आर्थिक वर्ष २०२०-२१ मध्ये वीज क्षेत्राच्या ग्राहकांना सुमारे 80 टक्के कोळसा साठा पुरवठा करीत आहे आणि 500 दशलक्ष टन कोळसा...