राष्ट्रपतींच्या हस्ते दिव्यांगजनांच्या सक्षमीकरणासाठी काम करणाऱ्यांचा गौरव
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : आंतरराष्ट्रीय दिव्यांग दिनानिमित्त, राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी आज नवी दिल्ली इथं, दिव्यांगजनांच्या सक्षमीकरणासाठी केलेल्या उल्लेखनीय कामगिरीबद्दल राष्ट्रीय पुरस्कारांचं वितरण केलं. या कार्यात उल्लेखनीय कामगिरी केलेल्या...
भारतीय संघ ऑक्टोबरमध्ये टी 20 मालिकेसाठी ऑस्ट्रेलियाला जाण्याची शक्यता
नवी दिल्ली : चालू वर्षाखेरीस भारत आणि ऑस्ट्रेलिया क्रिकेट संघांदरम्यान चार कसोटी सामने तसंच तीन एकदिवसीय सामने आणि तीन टी-ट्वेंटी सामन्यांची मालिका होणार आहे. क्रिकेट ऑस्ट्रेलियाने यासंदर्भात आज माहिती...
राम मंदिर हे देशाच्या एकतेसाठी महत्त्वाचं असल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचं प्रतिपादन
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : अयोध्येत राम मंदिराच्या भूमिपूजनामुळं अनेक शतकांची प्रतिक्षा संपुष्टात आली आहे. यासाठी अनेकांनी आपलं योगदान दिलं आहे. त्यांना मी नमन करतो, असं प्रतिपादन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी...
अनूसुचित जाती आणि अनूसुचित जमाती अत्याचार प्रतिबंध कायदा २०१८ ची घटनात्मक वैधता सर्वोच्च न्यायालयाकडून...
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : सर्वोच्च न्यायालयाने आज दिलेल्या निकालात अनुसूचित जाती आणि अनुसचित जमाती अत्याचार प्रतिबंध सुधारणा कायदा २०१८ची घटनात्मक वैधता कायम ठेवली आहे. सर्वोच्च न्यायालयानं २०१८ मध्ये दिलेल्या...
सरकारने किंवा रेल्वेने कधीही स्थलांतरितांकडे रेल्वे भाड्याची मागणी केली नाही-केंद्र सरकार
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : स्थलांतरित व्यक्तींकडूनभाडे आकारण्याविषयी केंद्र सरकारने काहीही सांगितलेलं नाही. या व्यक्तींना घेऊनजाण्याच्या खर्चापैकी ८५ टक्के खर्च रेल्वे उचलते आहे.
१५ टक्के खर्चाची मागणीराज्य सरकारांकडून केली जात...
अखिल भारतीय वंदे भारतमच्या नृत्य उत्सवाची आज अंतिम फेरी
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : अखिल भारतीय वंदे भारतमच्या नृत्य उत्सवाची अंतिम फेरी आज नवी दिल्लीत जवाहरलाल नेहरू क्रिडांगणाच्या प्रेक्षागृहात होत आहे. देशाच्या 4 भागातील 949 नर्तकांचा समावेश असलेले 73...
नवं शैक्षणिक धोरण ही आत्मनिर्भर भारताचा पाया – शिक्षण मंत्री रमेश पोखरियाल निशांक
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : नवं शैक्षणिक धोरण ही आत्मनिर्भर भारताचा पाया आहे असं शिक्षण मंत्री रमेश पोखरियाल निशांक यानी म्हटलं आहे. काल लोकसभेत शिक्षण मंत्रालयाच्या अनुदानाच्या मागण्यांवरील चर्चेला उत्तर...
गुन्ह्यांचं बदलत स्वरूप लक्षात घेता पोलीसांसाठी अत्याधुनिक तंत्रांचा वापर अत्यावश्यक बनला आहे – केंद्रीय...
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : गुन्ह्यांचं बदलत स्वरूप लक्षात घेता पोलीसांसाठी अत्याधुनिक तंत्रांचा वापर अत्यावश्यक बनला आहे, असं केंद्रीय गृहराज्यमंत्री नित्यानंद राय यांनी आज सांगितलं. ते जयपूर इथं तपास यंत्रणा...
भारताच्या समृद्ध सांस्कृतिक वारशाचे जतन करण्यासाठी सरकार आणि नागरी समाजाने एकत्रितपणे काम करण्याचे उपराष्ट्रपतींचे...
नवी दिल्ली : देशाचे समृद्ध सांस्कृतिक वारशाचे जतन करण्यासाठी सरकार आणि नागरी समाज संघटनांनी एकत्रितपणे काम करण्याचे आवाहन उपराष्ट्रपती एम. व्यंकय्या नायडू यांनी केले आहे.
वास्तूकलेचा उत्कृष्ट नमुना असलेल्या इमारतींचे...
येत्या जूनपासून कर्मवीर भाऊराव पाटील विद्यापीठ सुरू करणार – शरद पवार
मुंबई (वृत्तसंस्था) : येत्या जूनपासून कर्मवीर भाऊराव पाटील विद्यापीठ सुरू करणार असून त्याची प्रवेश प्रक्रिया सुरू होणार असल्याची घोषणा आज रयत शिक्षण संस्थेचे अध्यक्ष, खासदार शरद पवार यांनी केली...











