आर. के. माथूर यांनी लडाखचे नायब राज्यपाल म्हणून घेतली शपथ ; जम्मू -काश्मीर, लडाख...
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : जम्मू आणि काश्मीर आणि लडाख हे दोन केंद्रशासित प्रदेश अस्तित्वात आले आहेत. लडाख या केंद्रशासित प्रदेशाचे राज्यपाल म्हणून राधाकृष्ण माथुर यांचा आज लेह इथं सिंधु...
ई-प्रशासन विषयक 22 वी राष्ट्रीय परिषद 8 आणि 9 ऑगस्टला शिलाँग येथे होणार
नवी दिल्ली : ई-प्रशासन विषयक 22 वी राष्ट्रीय परिषद यंदा येत्या 8 आणि 9 ऑगस्टला मेघालयची राजधानी शिलाँग येथे होणार आहे. केंद्र सरकारचा प्रशासकीय सुधारणा आणि सार्वजनिक तक्रार विभाग,...
प्रधानमंत्री किसान योजना
नवी दिल्ली : देशातल्या सर्व शेतकऱ्यांचा समावेश व्हावा, या उद्देशाने प्रधानमंत्री किसान योजनेची व्याप्ती वाढवण्यात आली आहे.
पात्र लाभार्थी शेतकरी निश्चित करणे आणि पीएम-किसान पोर्टलवर त्यांची माहिती अपलोड करणे, याची...
नासाच्या प्रमुखांनी डॉ जितेंद्र सिंह यांची घेतली भेट, इस्रोसोबत संयुक्त उपग्रह प्रक्षेपित करण्याबाबत दोघांमध्ये...
नवी दिल्ली : पुढील वर्षाच्या पहिल्या तिमाहीत पृथ्वीचे निरीक्षण करण्यासाठी नासा-इस्रो सिंथेटिक अपर्चर रडार, (NISAR) नावाचा मायक्रोवेव्ह रिमोट सेन्सिंग उपग्रह भारत आणि अमेरिका संयुक्तपणे प्रक्षेपित करतील, असे नासाच्या उच्चस्तरीय शिष्टमंडळासोबतच्या बैठकीत...
होबार्ट आंतरराष्ट्रीय टेनिस स्पर्धेत सानिया मिर्जाचा महिला दुहेरी उपांत्य फेरीत प्रवेश
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : होबार्ट आंतरराष्ट्रीय टेनिस स्पर्धेत भारताच्या सानिया मिर्जानं महिला दुहेरीच्या उपांत्य फेरीत प्रवेश केला आहे.
सानिया आणि तिची युक्रेनियन जोडीदार नादिया किचेनोक यांनी जॉर्जियाची ओक्साना कलाश्निकोवा आणि...
निर्भया बलात्कार आणि हत्या प्रकरणातल्या आरोपींनी दाखल केलेली दुरूस्ती याचिका सर्वोच्च न्यायालयानं फेटाळली
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशभर खळबळ उडावणाऱ्या निर्भया बलात्कार आणि हत्या प्रकरणात फाशी ठोठावलेल्या विनय आणि मुकेश या आरोपींनी दाखल केलेली क्युरेटीव्ह म्हणजेच दुरूस्ती याचिका सर्वोच्च न्यायालयानं आज फेटाळली.
न्यायमूर्ती...
केंद्राद्वारे उद्यापासून ७५ टक्के लसींचे राज्यांना मोफत वितरण
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : केंद्रीय औषध प्रयोगशाळेनं मान्यता दिलेल्या लसींपैकी ७५ टक्के लसी, उद्यापासून केंद्र सरकारच्या वतीनं राज्य सरकारं आणि केंद्रशासित प्रदेशांना वितरीत केल्या जाणार आहेत. लस घेण्यासाठी पात्र...
दहशतवाद म्हणजे मानवी अधिकारांचं सर्वात मोठं उल्लंघन असून त्याचा बिमोड करणं म्हणजे मानवाधिकाराचं रक्षण...
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : दहशतवाद म्हणजे मानवी अधिकाराचे सर्वात मोठ्या प्रमाणावरचं उल्लंघन असून त्याचा बिमोड करणे म्हणजे मानवाधिकाराचे रक्षण करणे आहे असं मत गृहमंत्री अमित शाह यांनी व्यक्त केलं...
सर्वोत्कृष्ट पत्रकारिता राष्ट्रीय पुरस्कारासाठी प्रेस काऊन्सिल ऑफ इंडियाने मागवल्या प्रवेशिका
नवी दिल्ली : सर्वोत्कृष्ट पत्रकारिता राष्ट्रीय पुरस्कार 2019 साठी प्रेस काऊन्सिल ऑफ इंडियाने प्रवेशिका मागवल्या आहे. एकूण 8 प्रकारात पुरस्कार दिले जातील.
अ.क्र.
प्रकार
रोख रक्कम
1
सर्वोत्कृष्ट पत्रकारितेसाठी राजा राम मोहन रॉय राष्ट्रीय...
अग्निवीरांची निवड निष्पक्ष आणि पारदर्शक पद्धतीनं केली जाईल- लष्करी व्यवहार विभागाचे सचीव लेफ्टनंट जनरल...
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : अग्निपथ मोहिमे अंतर्गत अग्निवीरांची होणारी निवड निष्पक्ष आणि पारदर्शक पद्धतीनं केली जाईल, अशी माहिती लष्करी व्यवहार विभागाचे सचीव लेफ्टनंट जनरल अनिल पुरी यांनी दिली. ते...










