१७ व्या लोकसभेच्या पहिल्या सत्राचा समारोप, १९५२ नंतरची सर्वात यशस्वी प्रक्रिया
नवी दिल्ली : १७ व्या लोकसभेचे पहिले अधिवेशन जम्मू-काश्मीर पुनर्गठन विधेयक मंजूर करून मंगळवारी संपले. तथापि, ७ ऑगस्ट रोजी समारोप होणार होता. सत्र १७ जूनपासून सुरू झाले आणि सत्राचा...
मद्यनिर्मिती कंपन्यांना सॅनिटायझर निर्मितीची परवानगी
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : केंद्र सरकारनं देशातल्या ५०० हून अधिक मद्यनिर्मिती करणाऱ्या कारखान्यांना आणि साखर कारखान्यांना सॅनिटायझर बनविण्याची परवानगी दिली आहे. त्यांना पुरेशा प्रमाणात इथेनॉल मिळावं यासाठी येणारे दूर...
देशातल्या प्रमुख तपास संस्थांच्या कार्यालयासह पोलीस ठाण्यांमध्येही सीसीटीव्ही कॅमेरे लावण्याचे सर्वोच्च न्यायालायाचे आदेश
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशातल्या प्रमुख तपास संस्थांच्या कार्यालयासह प्रत्येक राज्य आणि केंद्रशासित प्रदेशातल्या पोलीस ठाण्यांमध्येही सीसीटीव्ही कॅमेरे लावावे, असा आदेश सर्वोच्च न्यायालायनं दिला आहे. या कार्यालयांमध्ये मानवी अधिकारांचं...
नुकतेच मागे घेतलेले कृषी कायदे पुन्हा लागू करण्याचा केंद्र सरकारचा कोणताही विचार नाही –...
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : नुकतेच रद्द केलेले कृषी कायदे पुन्हा आणण्याचा सरकारचा विचार नसल्याचं केंद्रीय कृषीमंत्री नरेंद्र सिंग तोमर यांनी स्पष्ट केलं आहे. बातमीदारांशी बोलताना त्यांनी सांगितलं की, शेतकऱ्यांच्या...
नागरिकत्व सुधारणा विधेयकाचं संमत होणं हा ऐतिहासिक निर्णय अशी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांची प्रतिक्रिया
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : नागरिकत्व सुधारणा विधेयक राज्यसभेत मंजुर झाल्याबद्दल प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आनंद व्यक्त केला आहे. हा भारतासाठी ऐतिहासिक दिवस आहे, तसंच करुणा आणि बंधुत्व या देशानं...
विरोधकांनी केलेल्या गदारोळामुळे आजही संसदेच्या दोन्ही सभागृहाचे कामकाज दुपारी दोन वाजेपर्यंत तहकूब
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कृषी कायदे आणि पेगॅसस पाळत प्रकरणासह विविध मुद्दयांवरुन विरोधकांनी केलेल्या गदारोळामुळे आजही संसदेच्या दोन्ही सभागृहाचं कामकाज दुपारी दोन वाजेपर्यंत तहकूब करावं लागलं. लोकसभेत पहिल्या तहकूबीनंतर...
प्रधानमंत्र्यांनी रॉकी या पोलीस श्वानाला दिली आदरांजली
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी मन की बात या कार्यक्रमात बीड इथल्या पोलीस दलात शहीद झालेल्या रॉकी या श्वान सेनानीच्या कार्याबद्दल कौतुकास्पद उद्गार काढून त्याला आदरांजली...
इराणमधे अडकलेल्या भारतीयांना मायदेशी परत आणण्यासाठी सरकार इराणच्या संपर्कात
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव झालेल्या इराणमधे अडकलेले भारतीय यात्रेकरू आणि विद्यार्थ्यांना मायदेशी परत आणण्यासाठी सरकार इराणच्या संपर्कात असल्याची माहिती केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्ष वर्धन यांनी राज्यसभेत...
लॉकडाऊन काळात कोणत्याही सामाजिक/धार्मिक मेळावे/मिरवणुकांना परवानगी न देण्याचे गृहमंत्रालयाचे निर्देश
नवी दिल्ली : एप्रिल 2020 मध्ये येणारे सण लक्षात घेता केंद्रीय गृह मंत्रालयाने सर्व राज्य/केंद्रशासित प्रदेशांना कोविड-19 च्या विरोधात लॉकडाऊन उपायांचे काटेकोर पालन करण्याच्या सूचना दिल्या असून कोणत्याही सामाजिक/धार्मिक...
देशात अन्नधान्याच्या साठ्याबाबत अतिरिक्त उपलब्धतेसह सुस्थिती
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशात अन्नधान्याच्या साठ्याबाबत सुस्थिती आहे, असं ग्राहक व्यवहार, अन्न आणि सार्वजनिक वितरण मंत्रालयानं काल सांगितलं. देशात पुढील वर्षी एप्रिलमध्ये ८० लाख मेट्रिक टन गव्हाचा साठा उपलब्ध...