पाण्याच्या न्याय्य वापरामुळे भविष्यातील आपत्तींपासून देशाचे संरक्षण करता येऊ शकेल – शेखावत
नवी दिल्ली : पाण्याच्या उपलब्धतेचा विचार करता भारत सर्वाधिक संकटात असलेल्या देशांपैकी असून, लोकसंख्या विस्फोटामुळे या समस्येत अधिक भर पडत असल्याचे केंद्रीय जलशक्ती मंत्री गजेंद्र सिंह शेखावत यांनी म्हटले...
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची जयंती साधेपणाने साजरे करा
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कोरोना विषाणूच्या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण देशात १४ एप्रिल पर्यंत संचारबंदी लागू आहे. लोकांनी गर्दी करू नये, घरीच रहावं, असं आवाहन सरकार तर्फे केलं जात आहे....
नेताजी सुभाषचंद्र बोस आणि बाळासाहेब ठाकरे यांना देशभरातून अभिवादन
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : नेताजी सुभाषचंद्र बोस यांची आज १२५वी जयंती आहे. यानिमीत्तानं राष्ट्रपती रामनाथ कोविंद, उपराष्ट्रपती एम.व्यंकैय्या नायडू, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी त्यांना अभिवादन केलं आहे. आपल्या स्वतंत्र...
कोविड 19 च्या प्रादुर्भावाचा सामना करण्यासाठी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी ९ कलमी कार्यक्रम केला...
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कोविड 19 च्या प्रादुर्भावाचा सामना करण्यासाठी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी ९ कलमी कार्यक्रम जाहीर केला आहे.
अत्यावश्यक कारणाशिवाय घराबाहेर पडू नये,६०वर्षापेक्षा जास्त वयाच्या ज्येष्ठ नागरिकांनी आणि...
“प्रत्येकासाठी निरोगी आरोग्य हाच नव्या भारताचा संकल्प”
सुदृढ भारताच्या आठ वर्षांचे तपशील पंतप्रधानांनी केले सामायिक
"आगामी वर्षे आरोग्य सेवा क्षेत्रात गुंतवणूक करणाऱ्यांची असतील"
नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी, गेल्या 8 वर्षांत भारतातील आरोग्य सेवा क्षेत्राला बळकट...
2019-20 या वर्षासाठी फॉस्फेटिक आणि पोटॅश खतांसाठी पोषण आधारित अनुदानाला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी
नवी दिल्ली : 2019-20 या वर्षासाठी, फॉस्फेटिक आणि पोटॅश खतांसाठी,पोषण आधारित अनुदान निश्चित करावे यासाठीच्या, खत विभागाच्या प्रस्तावाला, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली,केंद्रीय मंत्रिमंडळाच्या अर्थविषयक समितीच्या बैठकीत मंजुरी देण्यात...
जेईई मेन्स प्रवेशपरीक्षा लांबणीवर
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशभरातील वाढत्या कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर भारतीय तंत्रशिक्षण संस्था अर्थात आयआयटी प्रवेशासाठी आयोजित करण्यात येणारी जेईई मेन्स ही मे महिन्यात होणारी प्रवेश परीक्षा पुढं ढकलण्यात आली...
आयुष्मान भारत अभियानामुळे सामान्य माणूस आरोग्य सेवेपासून वंचित राहणार नाही-पंतप्रधान
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : राजकोट इथल्या एम्सचा पायाभरणी समारंभ ही गुजरात राज्यातल्या आरोग्य सेवेच्या इतिहासात एक नवी पहाट होत असल्याचे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज केलं.
अखिल भारतीय आयुर्विज्ञान...
पंतप्रधानांचे हिमाचल प्रदेशातील रोहतांग येथील अटल बोगद्याच्या उद्घाटनाप्रसंगीचे भाषण
नवी दिल्ली : संरक्षणमंत्री राजनाथ सिंह जी, हिमाचल प्रदेशचे मुख्यमंत्री जयराम ठाकूर जी, केंद्रीय मंत्रिमंडळातील माझे सहकारी हिमाचलचे सुपूत्र अनुराग ठाकूर, हिमाचल सरकारमधील मंत्री, अन्य लोकप्रतिनिधी, चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ जनरल बिपीन रावत जी, लष्कर प्रमुख, संरक्षण...
मराठीला अभिजात भाषेचा दर्जा देण्याची राहुल शेवाळे यांची मागणी
मुंबई (वृत्तसंस्था) : मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देण्याची मागणी खासदार राहुल शेवाळे यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्याकडे केली आहे. याबाबतचं लेखी पत्र त्यांनी काल शहा यांच्याकडे सादर केलं....