महिला विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत भारताचा बांग्लादेशावर ११० धावांनी विजय
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : न्यूझीलंड इथं सुरु असलेल्या महिला क्रिकेट विश्वचषक स्पर्धेत आज भारतानं बांग्लादेशावर ११० धावांनी विजय मिळवला. आजच्या सामन्यात नाणेफेक जिंकून भारतानं पहिली फलंदाजी करायचा निर्णय घेतला...
फीट इंडिया ही देशातल्या प्रत्येक नागरिकाची चळवळ होणं गरजचं – युवक कल्याण आणि खेळ...
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : फीट इंडिया चळवळ ही देशातल्या प्रत्येक नागरिकाची चळवळ होणं गरजचं आहे, असं युवक कल्याण आणि खेळ मंत्री रिजीजू यांनी म्हटलं आहे. नवी दिल्ली इथं राज्यांच्या...
निर्यात ऋण वेळेवर उपलब्ध होणे भारताच्या निर्यात वाढीसाठी महत्वाचे- पियुष गोयल
नवी दिल्ली : कोणत्याही व्यापारासाठी वेळेवर आणि तत्पर निर्यात ऋण उपलब्धता महत्वाची असून निर्यात वाढीला चालना देण्यासाठी हा महत्वाचा घटक असल्याचे केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल यांनी...
देशात कोविड-19 चे रुग्ण बरे होण्याचा दर 74 पूर्णांक 69 शतांश टक्क्यावर
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशात कोविड-19 चे रुग्ण बरे होण्याचा दर 74 पूर्णांक 69 शतांश टक्के झाला आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं आज ही माहिती दिली. देशात काल 63 हजार...
फ्रेंच खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत भारताच्या सात्विक साईराज-चिराग शेट्टी जोडीला उपविजेतेपद
मुंबई (वृत्तसंस्था) : पॅरिस इथं झालेल्या फ्रेंच खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत भारताच्या सात्विक साईराज-चिराग शेट्टी या जोडीला पुरुष दुहेरीच्या उपविजेतेपदावर समाधान मानावं लागलं आहे. अंतिम फेरीच्या सामन्यात त्यांना इंडोनेशियाच्या मार्कस...
हरवलेल्या मुलांच्या शोधासाठीच्या ऍपच्या माध्यमातून 4 लाख मुलांचा शोध – स्मृती इराणी
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशात पळवण्यात आलेल्या मुलांपैकी चार लाख मुलांची मुक्तता करण्यात आली असून, त्यांना कुटुंबीयांकडे सुरक्षित पाठवण्यात आलं आहे, अशी माहिती सरकारनं दिली. महिला आणि बालविकास मंत्री...
विसाव्या कारगिल विजय दिवसानिमित्त सीमा सुरक्षा दलाचा विशेष उत्सव साजरा
नवी दिल्ली : कारगिल युद्धाच्या ‘ऑपरेशन विजय’च्या विसाव्या वर्षानिमित्त, लष्करी आणि निमलष्करी दलातल्या सर्व तुकड्यांमध्ये विजयी उत्सव साजरा केला जात आहे. यानिमित्त, ह्या विजयात मोठे योगदान असलेल्या सीमा सुरक्षा...
वाधवान कुटुंबाला ताब्यात घेण्याची राज्याची ईडी आणि सीबीआयला विनंती
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : डीएचएफएल घोटाळ्यातील वाधवान कुटुंबियांच्या अलगीकरणाचा कालावधी आज संपणार आहे. त्यानंतर त्यांना ताब्यात घ्यावं यासाठी ईडी आणि सीबीआयला पत्र पाठविल्याची माहिती गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिली...
हरयाणाचे मुख्यमंत्री म्हणून मनोहरलाल खट्टर उद्या शपथ घेणार
नवी दिल्ली : चंडीगढ इथं उद्या आयोजित शपथविधी सोहळ्यात मनोहरलाल खट्टर उद्या मुख्यमंत्रीपदाची तर दुष्यन्त चौटाला उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार आहेत. जननायक जनता पक्षासोबत आघाडी करून हरयाणामध्ये भाजपा सरकार स्थापन...
सायबर गुन्ह्यांच्या शोधासाठी तपास यंत्रणा डिजिटल होणे आवश्यक – विशेष पोलीस महानिरीक्षक ब्रिजेश सिंह
महिला व बालकांसंबंधीच्या सायबर गुन्ह्यांच्या प्रतिबंधासाठी कार्यान्वित सीसीपीडब्ल्यूसी या संकेतस्थळविषयक कार्यशाळेस प्रतिसाद
मुंबई : वाढत्या डिजिटल आर्थिक व्यवहारांमुळे सायबर गुन्हे वाढत आहेत. या गुन्ह्यांना आळा घालण्यासाठी तपास यंत्रणाही डिजिटल होणे...











