राजधानी दिल्लीसह देशाच्या विविध भागात उष्णतेची लाट
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : राजधानी दिल्लीसह देशाच्या विविध भागात सध्या उष्णतेची लाट आहे. यंदाच्या मोसमात सरासरीपेक्षा आठ अंशांनी दिल्लीतलं तापमान अधिक असून काल ४० पूर्णांक १ शतांश सेल्सिअस इतक्या कमाल...
वाराणसीमधील विकास प्रकल्पांचं पंतप्रधानांच्या हस्ते उद्घाटन व भूमिपूजन
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : वाराणसीमधील विविध विकासकामांमुळे इथल्या अर्थव्यवस्थेला गती मिळेल आणि त्याचा लाभ संपूर्ण पूर्वांचलला होईल. गंगाविकास आणि त्याचबरोबर वाराणसीचा सर्वांगीण विकास हे सरकारचं कायमच प्राधान्य राहिल आहे,...
न्यायव्यवस्थेला सुदृढ बनवणं आणि जनतेला न्याय मिळवून देण्यासाठी न्यायव्यवस्था आणि सरकारनं मिळून काम करण्याचं...
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : न्यायव्यवस्थेला सुदृढ बनवण्यासाठी आणि जनतेला न्याय मिळवून देण्यासाठी न्यायव्यवस्था आणि सरकारनं मिळून काम करावं, असं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. गुजरात उच्च न्यायालयाच्या रौप्य...
प्लास्टिक कचरा व्यवस्थापन नियमांअंतर्गत नवीन नियम लागू
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : प्लास्टिक कचऱ्याची विल्हेवाट लावण्यासंदर्भात प्लास्टिक उत्पादकांची जबाबदारी निश्चित करणारी अधिसूचना केंद्रीय वन आणि पर्यावरण मंत्रालयाने जारी केली आहे. प्लास्टिक कचरा व्यवस्थापन नियमांअंतर्गत हे नवीन नियम...
सत्तेचा गैरवापर करून विरोधी पक्षांना नामोहरम करण्याचं काम भाजपा करत असल्याचा शरद पवार यांचा...
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : सत्तेचा गैरवापर करून विरोधी पक्षांना नामोहरम करण्याचं काम भाजपा करत आहे, याविरोधात आम्ही एकजुटीनं काम करणार आहोत, असं राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी म्हटलं...
अयोध्याचे राम मंदिर भूमीपूजनासाठी सज्ज
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : अयोध्या, राम मंदिराच्या ५ ऑगस्टला होणाऱ्या भूमीपूजनासाठी सज्ज होत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते, भूमीपूजन होणार आहे. अयोध्येतल्या विकासकामांचं उद्घाटनही पंतप्रधान करणार आहेत.
भूमीपूजनाच्या समारंभासाठी,...
नेताजी सुभाषचंद्र बोस आणि बाळासाहेब ठाकरे यांना देशभरातून अभिवादन
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : नेताजी सुभाषचंद्र बोस यांची आज १२५वी जयंती आहे. यानिमीत्तानं राष्ट्रपती रामनाथ कोविंद, उपराष्ट्रपती एम.व्यंकैय्या नायडू, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी त्यांना अभिवादन केलं आहे. आपल्या स्वतंत्र...
केंद्र सरकारच्या लोक कल्याणकारी योजनांचे लाभ लोकांना मिळत आहेत – केंद्रीय मंत्री स्मृती इराणी
नवी दिल्ली : आयुष्मान भारत, स्वच्छ भारत मोहीम, किसान सन्मान योजना यांसारख्या केंद्र सरकारच्या लोक कल्याणकारी योजनांचे लाभ लोकांना मिळत आहेत असं केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांनी म्हटलं आहे....
परदेशातून मिळालेल्या वैद्यकीय मदतीचा देशभरात योग्य रितीने पुरवठा केला- केंद्रीय आरोग्य मंत्रालय
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशातल्या कोरोना संकटाशी सामना करण्यासाठी परदेशातून मिळालेल्या वैद्यकीय मदतीचा देशभरात योग्य रितीने पुरवठा केला असल्याचे केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने म्हटले आहे.
आजपर्यंत आलेल्या मदतीपैकी नऊ हजार २८४...
खादी ग्रामोद्योग आयोगानं १ लाख ३४ हजार कोटी रुपये उलाढालीचा टप्पा ओलांडला
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : खादी ग्रामोद्योग आयोगानं १ लाख ३४ हजार कोटी रुपये उलाढालीचा टप्पा ओलांडला आहे, अशी माहिती आयोगाचे अध्यक्ष मनोज कुमार यांनी आज दिली. आयोगाच्या उलाढालीत गेल्या ९...











