आत्मनिर्भर भारत योजनेअंतर्गत महामार्ग मंत्रालयाकडून दहा हजार कोटी रुपयांपेक्षा अधिक रक्कम जारी केली;
आणखी 2500 कोटी रुपये जारी करण्याची प्रक्रिया सुरु
नवी दिल्ली : रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने कोविड-19 च्या काळात महत्वाकांक्षी आत्मनिर्भर भारत योजनेअंतर्गत सुलभ देय प्रक्रियेच्या माध्यमातून 10,339 कोटी रुपये जारी...
स्वदेशी बनावटीची शस्त्रास्त्र आणि यंत्रणा संरक्षण मंत्र्याकडून लष्कराला सुपूर्द
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी काल नवी दिल्लीमध्ये स्वदेशी बनावटीची शस्त्रास्त्र आणि यंत्रणा भारतीय लष्कराला सुपूर्द केली. फ्युचर इन्फंट्री सोल्जर तसंच अत्यधुनिक अँटी पर्सोनेल माइन, रणगाड्यांसाठी...
भारतीय अर्थव्यवस्थेची मूलभूत तत्व भक्कम असून त्यात तीव्र गतीनं उभारी घेण्याची क्षमता असल्याचं प्रधानमंत्री...
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारतीय अर्थव्यवस्थेची मूलभूत तत्व भक्कम असून त्यात तीव्र गतीनं उभारी घेण्याची क्षमता आहे, असं प्रतिपादन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केलं.
प्रधानमंत्री मोदी यांनी काल नीती आयोगाच्या...
पिंपरी-चिंचवड शहरातील 350 मोबाईल टॉवर अनधिकृत
पिंपरी : पिंपरी-चिंचवड शहरातील 613 मोबाईल टॉवरपैकी 350 टॉवर अनधिकृत आहेत. त्यातून मोबाईल कंपन्यांनी टॉवरची सुमारे 22 कोटी 43 लाख रुपयांचा मालमत्ता कर थकविला आहे. विशेष म्हणजे, महापालिकेच्याच इमारतीवर...
लंडनमधील ‘वर्ल्ड ट्रेड मार्ट’ प्रदर्शनात राज्याच्या पर्यटन विभागाचा सहभाग
महाराष्ट्रातील पर्यटनामध्ये जगभरातील पर्यटकांनी दाखविला रस
मुंबई : इंग्लंडची राजधानी असलेल्या लंडन शहरात सुरु झालेल्या ‘वर्ल्ड ट्रेड मार्ट’ प्रदर्शनामध्ये सहभागी होत महाराष्ट्राच्या पर्यटन विभागाने राज्यातील विविध पर्यटन संधींची माहिती जगभरातील...
एम व्यंकय्या नायडू यांनी नवी दिल्लीत सर्वपक्षीय नेत्यांची बोलावली बैठक
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : राज्यसभेचे अध्यक्ष एम व्यंकय्या नायडू यांनी काल नवी दिल्लीत आपल्या निवासस्थानी सर्वपक्षीय नेत्यांची बैठक बोलावली होती. अर्थसंकल्पात राज्यसभेचं कामकाज सुरळीत चालवण्यासाठी सर्वांनी सहकार्य करावं, असं...
भारतीय सेनादलांना मानवाधिकारांबद्दल अत्युच्च आदर असल्याचं लष्कर प्रमुखांचं प्रतिपादन
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारतीय सेना दलांना मानवाधिकारांप्रति अत्युच्च आदर असून केवळ स्वदेशातल्याच नव्हे तर शत्रू देशातल्या जनतेच्या मानवाधिकारांचं रक्षण ती करतात असं लष्कर प्रमुख बिपिन रावत यांनी स्पष्ट...
17 जुलैला खंडग्रास चंद्रग्रहण
नवी दिल्ली : भारतातून 17 जुलै 2019 ला खंडग्रास चंद्रग्रहण दिसणार आहे. भारतीय प्रमाणवेळेनुसार 1 वाजून 31 मिनिटांनी खंडग्रास चंद्रग्रहण सुरू होईल. पृथ्वीच्या छायेने चंद्र हळूहळू झाकला जाण्यास सुरुवात...
हनुमान जयंती आणि शब्ब ए बारातचा सण घरातच राहून साजरा करावा
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : हनुमान जयंतीचा सण उद्या असून त्यासाठी घराबाहेर पडू नये. तसंच मुस्लिम बांधवांनीही उद्याच्या शब्ब-ए-बारातसाठी घराबाहेर पडू नये, पूजा, अर्चा, प्रार्थना घरातच करावी, असं आवाहन राज्याचे...
स्वच्छतेच्या ‘या’ साध्या सवयींनी करा कोरोना विषाणूचा मुकाबला
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : नियमितपणे हात धुवून, तसच खोकताना रुमाल किंवा टिश्यू पेपरचा वापर, अशा उपाययोजनांद्वारे कोरोना विषाणूचा यशस्वीपणे मुकाबला करता येईल असं मत वैद्यकीय तज्ञांनी व्यक्त केलं आहे....










