संसदेच्या आजी माजी सदस्यांनी केंद्रीय सभागृहातल्या नेहरु यांच्या प्रतिमेला वाहिली आदरांजली
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारताचे पहिले प्रधानमंत्री दिवंगत पंडित जवाहरलाल नेहरु यांची आज एकशे एकतीसावी जयंती. नेहरु यांची जयंती देशभर बालदिन म्हणूनही साजरी केली जाते. नेहरु यांच्या जयंतीनिमीत्त संसदभवनात...
ज्येष्ठ अभिनेते विजू खोटे यांचे निधन
मुंबई : बॉलिवूड अभिनेता विजू खोटे यांचे निधन. कलियाच्या क्लासिक शोलेमधील भूमिकेसाठी अभिनेता सर्वोत्कृष्ट म्हणून ओळखला जातो.
१९६४ पासून अनेक हिंदी आणि मराठी चित्रपटात काम करणारा, हा अभिनेता चित्रपटात काम...
भारतीय नौदलाचा बंगालच्या उपसागरात उद्यापासून जपान, ऑस्ट्रेलिया आणि अमेरिकी नौदलासोबत संयुक्त सराव
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारतीय नौदल, मलबार सरावाच्या दुसऱ्या टप्प्यात बंगालच्या उपसागरात जपानच्या सागरी आत्मरक्षण दल, रॉयल ऑस्ट्रेलियन नौदल आणि अमेरिकन नौदलाबरोबर सहभागी होणार आहे. हा सराव बंगालच्या उपसागरात...
एमएसएमई क्षेत्राला विलंबाने झालेल्या देयतेच्या समस्येच्या निराकरणासाठी सरकार प्रभावी पावले उचलेल- गडकरी
कर्ज संलग्नता भांडवली अनुदान योजनेला पुनश्च सुरुवात
नवी दिल्ली : केंद्रीय सुक्ष्म, लघु आणि मध्यम उपक्रम मंत्री नितीन गडकरी यांनी एमएसएमई क्षेत्राला विलंबाने होणाऱ्या अनुदान वाटपाच्या समस्येबाबत निराकरण करण्यासाठी ठोस...
२१ व्या शतकातला भारत घडवण्यात शिक्षणाची भूमिका महत्त्वाची राहिली असल्याचं प्रधानमंत्र्यांचं प्रतिपादन
नवी दिल्ली : देशाला यश प्राप्त करुन देण्याची आणि देशाचं भविष्य घडवण्याची ताकद शिक्षणात असून २१ व्या शतकातला भारत घडवण्यात शिक्षणाची भूमिका महत्त्वाची राहिली असल्याचं प्रतिपादन, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी...
भारत जगाचं औषधालय बनल असून, आता जगाचा उत्पादक बनण्याची वेळ आली आहे – डॉ....
नवी दिल्ली : “भारत जगाचं औषधालय (फार्मसी) बनला असून, आता जगाचा उत्पादक (फॅक्टरी) बनण्याची वेळ आली आहे.” असं केन्द्रीय आरोग्य मंत्री डॉ मनसुख मांडवीय यांनी म्हटलं आहे. 'भारतातील रसायने...
देशातल्या व्याघ्र गणना 2018 चा निकाल पंतप्रधान जारी करणार
नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी,देशातल्या व्याघ्र गणना 2018 चा निकाल 29 जुलै रोजी लोक कल्याण मार्ग येथे जारी करणार आहेत.
व्याघ्र गणनेसाठीची व्याप्ती,नमुना आणि कॅमेरा ट्रापिंग प्रमाण हे मुद्दे...
‘आयुष्मान भारत’ योजनेअंतर्गत 50 लाखांहून अधिक लाभार्थी
नवी दिल्ली : ‘आयुष्मान भारत’ योजनेअंतर्गत 50 लाखांहून अधिक लोकांना याचा लाभ मिळाल्यामुळे भारताने महत्वाचा टप्पा गाठला असून आरोग्य क्षेत्रात केलेल्या प्रयत्नांची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रशंसा केली आहे.
निरोगी...
छत्तीसगडमध्ये नक्षलवाद्यांनी केलेल्या भूसुरूंग स्फोटात ११ पोलिसांना वीरमरण
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : छत्तीसगडमध्ये नक्षलवाद्यांनी केलेल्या भूसुरूंग स्फोटात, ११ पोलीस जवानांना वीरमरण आलं आहे. अरणपूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत, आज दुपारी हा हल्ला झाला. नक्षलवाद्यांविरोधातल्या मोहिमेवरून, दंतेवाडा इथं परतत...
आयुध निर्माण कारखान्यांचे कॉर्पोरेटीकरण
नवी दिल्ली : संरक्षण विषयक मंत्रिमंडळ समितीच्या 29 जुलै 2020 रोजी झालेल्या बैठकीत, संरक्षण मंत्रालयाच्या अधीन असलेले आयुध निर्माण मंडळ, कंपनी कायदा 2013 नुसार, आता एका किंवा अधिक अशा 100...











