झारखंडचे मुख्यमंत्र्यांना लष्कराच्या जमीन घोटाळ्याप्रकरणी ईडी ची नोटीस

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : लष्कराच्या जमीन घोटाळ्याप्रकरणी, अंमलबजावणी संचालनालयानं झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांना आज हजर रहायला सांगितलं. यापूर्वी मुख्यमंत्री सोरेन यांनी ईडीला वेगळी तारीख देण्याची विनंती केली होती. मुख्यमंत्री...

राम मंदिर समर्पण निधी गोळा करण्यावरुन विधानसभेत गदारोळ

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : राम मंदिर समर्पण निधी गोळा करण्यावरुन आज विधानसभेत गदारोळ झाला. राज्यात आणि देशात श्रीराम जन्मभूमीसाठी निधी संकलन मोहीम कोणत्या आधारे सुरू आहे, कायद्यानं पैसे गोळा...

जम्मू काश्मीरमध्ये पाकिस्तानकडून पुन्हा शस्त्रसंधीचं उल्लंघन

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : जम्मू-काश्मीर नियंत्रण रेषेजवळच्या शहापूर आणि पूंछ भागातल्या भारतीय छावण्यांवर पाकिस्तानी सैन्यानं हातगोळ्यांचा मारा करत युद्धबंदीचं उल्लंघन केलं. प्रत्त्युतरादाखल भारतीय सैन्यानं जोरदार गोळीबार केला. भारतीय भागात कसल्याही...

केंद्रिय लोकसेवा आयोगाच्या नागरी सेवा परीक्षा २०२० चे निकाल जाहीर

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : केंद्रिय लोकसेवा आयोगाच्या नागरी सेवा परीक्षा २०२० चे निकाल काल जाहीर करण्यात आले. यामध्ये ७६१ उमेदवारांची नियुक्तीसाठी शिफारस करण्यात आली आहे. शुभम कुमार देशांत प्रथम,...

राष्ट्रीय पातळीवरचे दिशानिर्देश येत्या ३१ मे पर्यंत लागू – केंद्रीय गृहमंत्रालय

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कोविड १९ ला पायबंद घालण्याच्या दृष्टीने राष्ट्रीय पातळीवरचे दिशानिर्देश येत्या ३१ मे पर्यंत लागू राहतील असं केंद्रीय गृहमंत्रालयानं स्पष्ट केलं आहे. सर्व राज्यसरकार आणि केंद्रशासित प्रदेशांनी...

परीक्षा पे चर्चा कार्यक्रमात देशभरातल्या विद्यार्थ्यांचा सहभाग

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : विद्यार्थ्यांनी वेळेचं नियोजन करण्याला महत्त्व द्यावं आणि स्मार्ट पद्धतीनं हार्ड वर्क करावं. स्वतःला कधीही कमी लेखू नये आणि स्वतः मध्ये असणारे सामर्थ्य ओळखून असामान्य कर्तृत्व...

काँग्रेस राजकारण करत असल्याचा आरोप करत प्रकाश जावडेकरांची टीका

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देश कोविड १९ शी लढत असताना काँग्रेस त्याचं राजकारण करत असल्याचा आरोप करत माहिती आणि प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी काँग्रेसवर जोरदार टीका केली आहे. ते...

कोरोना चाचण्यांचे प्रमाण कमी झाल्याबद्दल केंद्र सरकारकडून महाराष्ट्रासह इतर राज्यांना काळजीचं पत्र

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कोविड -१९ चाचण्यांची साप्ताहिक संख्या कमी झाल्याबद्दल केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं महाराष्ट्रासह काही राज्यांना पत्र लिहिलं आहे. सध्या सणउत्सव, लग्नसमारंभ यामुळे प्रवास करणाऱ्यांच्या संख्येत मोठी वाढ...

ऑलिम्पिक प्रशिक्षण शिबिरं मे महिन्याच्या अखेरीस सुरू करण्याचा क्रीडा मंत्रालयाचा विचार

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : आगामी ऑलिम्पिक स्पर्धांसाठीची प्रशिक्षण शिबिरं मे महिन्याच्या अखेरीपर्यंत सुरू करण्याचा क्रीडा मंत्रालयाचा विचार असल्याचं केंद्रीय क्रीडा मंत्री किरण रिजिजू यांनी  म्हटलं आहे. बेंगळुरू आणि पटियाळामध्ये...

खरीप हंगामात ४५ लाख ९२ हजार शेतकऱ्यांकडून धान्य खरेदी

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : केंद्र सरकारनं चालू खरीप हंगामात, किमान आधारभूत किमतीवर ४५ लाख ९२ हजार शेतकऱ्यांकडून धान्य खरेदी केलं अशी माहिती केंद्रीय कृषी मंत्रालयानं दिली आहे. यासाठी ७५...