यंदा देशात पाऊस सामान्य राहील असा हवामान विभागाचा अंदाज

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : यंदाचा मान्सून सामान्य राहील असा अंदाज भारतीय हवामान विभागानं वर्तवला आहे. हवामान विभागाचे महासंचालक मृत्युंजय मोहपात्रा यांनी आज ही माहिती दिली. केरळात नेहमीप्रमाणे १ जूनला...

मध्य प्रदेशात बहुमत सिद्ध करण्याचे राज्यपालांचे निर्देश

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : मध्य प्रदेशात मुख्यमंत्री कमलनाथ यांनी उद्या विधानसभेत विश्वासदर्शक ठराव मांडावा, आणि बहुमत सिद्ध करावे असे निर्देश राज्यपाल लालजी टंडन यांनी दिले आहेत. विधानसभेचं अर्थसंकल्पीय अधिवेशन उद्यापासून...

पीएम केअर्स निधी राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद कोषात वर्ग करण्यासंदर्भातली याचिका सर्वोच्च न्यायालयानं फेटाळली

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : पीएम केअर्स निधीत जमा झालेला निधी राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद कोषात वर्ग करण्याची सूचना केंद्र सरकारला करावी, अशी मागणी करणारी याचिका सर्वोच्च न्यायालयानं फेटाळून लावली आहे....

26 जुलै रोजी साजरा होणाऱ्या कारगिल विजय दिन

मुंबई (वृत्तसंस्था) : ‘आझादी का अमृत महोत्सव’ अभियानांतर्गत केंद्रीय संचार ब्युरोने स्वामी रामानंद भारती विद्या मंदिर तासगाव येथे स्वातंत्र्यलढ्याशी संबंधित दुर्मीळ छायाचित्रांच्या प्रदर्शनाचे आयोजन केले आहे. आज या प्रदर्शनाचे उद्घाटन...

जम्मू आणि काश्मीरमधून अग्निपथ योजनेंतर्गत निवडलेल्या अग्नीवीरांची पहिली तुकडी सैन्यात दाखल

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : जम्मू आणि काश्मीरमधून अग्निपथ योजनेंतर्गत निवडलेल्या ‘अग्नीवीर’ ची पहिली तुकडी भारतीय सैन्य प्रशिक्षणासाठी सज्ज झाली आहे. यामध्ये जनरल ड्युटी, तांत्रिक, लिपिक,स्टोअरकीपर  आणि  ट्रेड्समन अशा पदांसाठी...

निर्मला सीतारामण यांनी केले आकाशवाणीचे अभिनंदन

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : लेखक रस्कीन बाँड यांच्या गाजलेल्या कथांच्या वाचनाचा कार्यक्रम सुरु केल्या बद्दल, केंद्रीय मंत्री निर्मला सीतारामण यांनी आकाशवाणीचं अभिनंदन केलं आहे. यामुळे सर्व वयोगटातल्या पुस्तकप्रेमी वाचक...

कोवीड १९ विरुद्धच्या लढ्यात विविध सरकारी संस्था करत असलेल्या प्रयत्नांची प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी...

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कोवीड १९ विरुद्धच्या लढ्यात विविध सरकारी संस्था करत असलेल्या प्रयत्नांची प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी प्रशंसा केली आहे. संकटकाळात अहोरात्र काम करणाऱ्या या संस्था देशाचा गौरव आहेत,...

घटनात्मक महत्वाकांक्षा आणि सामाजिक सत्याचा वापर करुन न्यायदान हा सर्व न्यायाधीशांचा धर्म असला पाहिजे...

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : घटनात्मक महत्वाकांक्षा आणि सामाजिक सत्याचा वापर करुन न्यायदान हा सर्व न्यायाधीशांचा धर्म असला पाहिजे, असं सरन्यायाधीश न्यायमूर्ती शरद बोबडे यांनी म्हटलं आहे. ते काल बंगळुरु...

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केली ‘फीट इंडिया’ अभियानाची घोषणा

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : राष्ट्रीय ‘फिट इंडीया’ अभियानाला चालना देण्यासाठी आरोग्य आणि क्रीडा मंत्रालयाच्या संबंधित अभियानाचं एकत्रीकरण करण्याचा निर्णय केंद्र सरकारनं घेतला आहे. देशात सर्व वयोगटात तंदुरुस्तीबद्दल जागृती वाढवण्याबाबत क्रीडा...

पर्यावरण रक्षणाचं महत्त्वं अधोरेखित करत समाजातल्या प्रत्येक व्यक्तीनं जबाबदारीनं काम करावं – प्रधानमंत्री

नवी दिल्ली : पृथ्वीची देखभाल आणि संरक्षणासाठी देशात अनेक पर्यावरण संरक्षक उपक्रम राबवले जात आहे. पर्यावरण रक्षणाचं महत्त्वं अधोरेखित करत समाजातल्या प्रत्येक व्यक्तीनं जबाबदारीनं काम करावं, असं आवाहन प्रधानमंत्री...