ऑपरेशन गंगा मोहिमेत हवाई दलाची विमानंही सामील होणार

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : गंगा अभियानांतर्गत युक्रेन मधुन भारतीयांना मायदेशी आणण्यासाठी भारतीय हवाई दलाची विमानं देखील आजपासून या अभियानात सामील होणार आहेत. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी हवाई दलाला या संदर्भात...

‘डेक्कन क्वीन’ला जर्मन तंत्रज्ञानाची जोड

नवी दिल्ली : भारतीय रेल्वेच्या वारसा यादीत अग्रणी असणाऱ्या 90 वर्ष जुन्या पुणे-मुंबई शहरांदरम्यान धावणाऱ्या प्रसिध्द ‘डेक्कन क्वीन’ रेल्वेगाडीचे रूप आता बदलणार आहे. या गाडीला जर्मन तंत्रज्ञानाधारित डबे आणि...

राज्यातल्या सर्व जिल्ह्यांना ४५ कोटी रुपये निधी मंजूर

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : राज्य कार्यकारी समितीच्या बैठकीत आज राज्यातल्या सर्व जिल्ह्यांना ४५ कोटी रुपये निधी मंजूर करण्यात आला. मुख्य सचिव अजोय मेहता यांच्या अध्यक्षतेखाली आज मुंबईत ही बैठक...

10 व्या नगर गॅस वितरण लिलाव फेरीच्या कामाला धर्मेंद्र प्रधान यांच्या हस्ते सुरुवात

नवी दिल्ली : 10 व्या नगर गॅस वितरण लिलाव फेरीच्या कामाला आज पेट्रोलिअम आणि नैसर्गिक गॅस मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या हस्ते सुरुवात झाली. 50 भौगोलिक क्षेत्रांमधून 124 जिल्ह्यांचा यात...

सुदानमध्ये अडकलेल्या भारतीयांच्या सुरक्षितेतसाठी केंद्र सरकार प्रयत्नशील

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : सुदानमध्ये अडकलेल्या सर्व भारतीय नागरिकांची सुरक्षितता सुनिश्चित करण्यासाठी केंद्र सरकार सर्वतोपरी प्रयत्नशील असल्याचं परराष्ट्र व्यवहार मंत्रालयानं निवेदनाद्वारे स्पष्ट केलं आहे. सुदानमध्ये अडकलेल्या आणि मायदेशी परत येण्याची...

बाबरी मशीद विध्वंस प्रकरणातले सर्व ३२ आरोपींची निर्दोष मुक्तता

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : अयोध्येतल्या बाबरी मशीद प्रकरणी न्यायालयानं सर्व ३२ आरोपींची निर्दोष मुक्तता केली आहे. लखनौमधल्या विशेष सीबीआय न्यायालयानं आज हा निर्णय दिला. अयोध्येत ६ डिसेंबर १९९२ रोजी...

केंद्रीय मंत्रीमंडळातून अजय कुमार मिश्रा यांना हटवावं या मागणीवरुन झालेल्या गदारोळामुळे लोकसभेचं कामकाज दिवसभरासाठी...

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : केंद्रीय मंत्रीमंडळातून अजय कुमार मिश्रा यांना हटवावं या मागणीसाठी विरोधकांनी केलेल्या गदारोळामुळे लोकसभेचं कामकाज आज दिवसभरासाठी तहकूब करावं लागलं. आज सभागृहाचं कामकाज सुरु होताच, द्रमुकचे...

गुन्ह्यांचं बदलत स्वरूप लक्षात घेता पोलीसांसाठी अत्याधुनिक तंत्रांचा वापर अत्यावश्यक बनला आहे – केंद्रीय...

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : गुन्ह्यांचं बदलत स्वरूप लक्षात घेता पोलीसांसाठी अत्याधुनिक तंत्रांचा वापर अत्यावश्यक बनला आहे, असं केंद्रीय गृहराज्यमंत्री नित्यानंद राय यांनी आज सांगितलं. ते जयपूर इथं तपास यंत्रणा...

देशभरातून कारगिल हुतात्म्यांना आदरांजली

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : आज २६ जुलै म्हणजेच कारगिल विजय दिवस. या दिनानिमित्त आपल्या प्राणांची आहुती देणाऱ्या हुतात्मा जवानांना आदरांजली वाहण्यात येते. कारगिल विजय दिवस हा आपल्या सैन्याच्या अतुलनीय पराक्रमाचं...

प्रधानमंत्र्यांना मिळालेल्या भेटवस्तूंचा ई-लिलाव दिल्ली इथं सुरू

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना मिळालेल्या भेटवस्तूंचा ई-लिलाव आजपासून दिल्ली इथं सुरू झाला. हा लिलाव पुढील महिन्याच्या २ तारखेपर्यंत सुरू राहणार असून, एक हजार २२२ स्मृतिचिन्हांचा...