महात्मा गांधी वैद्यकीय शिक्षणसंस्था, सेवाग्रामच्या सुवर्णमहोत्सवी वर्षानिमित्त आयोजित कार्यक्रमात राष्ट्रपती राम नाथ कोविंद यांनी...
सेवाग्राम : माझ्या भाषणाच्या सुरुवातीला मी महाराष्ट्रासह देशाच्या विविध भागात आलेल्या भीषण महापुरात बळी गेलेल्या तसेच पीडित लोकांच्या कुटुंबीयांप्रती तीव्र शोकसंवेदना व्यक्त करतो. या पुरात ज्यांनी आपल्या जवळची प्रिय...
नॅशनल इन्फ्रास्ट्रक्चर पाईपलाईनसाठीच्या ऑनलाईन डॅशबोर्डचे केंद्रीय अर्थमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन
नवी दिल्ली : केंद्रीय अर्थ आणि कंपनी व्यवहारमंत्री श्रीमती निर्मला सीतारामन यांनी आज नॅशनल इन्फ्रास्ट्रक्चर पाईपलाईन (एनआयपी)साठीच्या ऑनलाईन डॅशबोर्डचे व्हिडीओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून उद्घाटन केले.
भारतीय पायाभूत प्रकल्पासंबंधीची माहिती सर्व भागधारकांना...
आधार’ला नागरीक स्नेही बनवणार
कोणत्याही व्यक्तीला आधार क्रमांकाचा दाखला देण्यासाठी कायद्यानुसार आवश्यकता नसेल, तर सक्ती केली जाणार नाही
नवी दिल्ली : आधार’ला नागरिक स्नेही बनवण्याच्या उद्देशाने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली केंद्रीय मंत्रिमंडळाने आधार...
संसदेत संमत झालेली कृषी विधेयकं म्हणजे कृषी क्षेत्रात आमूलाग्र बदल घडवून आणणारा निर्णय असल्याचं...
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : अलिकडेच संसदेत संमत झालेली कृषी विधेयकं म्हणजे कृषी क्षेत्रात आमूलाग्र बदल घडवून आणणारा निर्णय आहेत असं केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांनी म्हटलं आहे. ते आज मुंबईत,...
येत्या 2025 पर्यंत इथेनॉल उत्पादन क्षमता दुप्पट करणे आणि 20 टक्के मिश्रणाचे लक्ष्य: सचिव,अन्न...
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : अन्न आणि सार्वजनिक पुरवठा विभागाचे सचिव सुधांशु पांडे यांनी इथेनॉल मिश्रित पेट्रोल कार्यक्रमाची (EBP) माहिती आज प्रसारमाध्यमांना दिली.
भारतीय मानक संस्थेने E12 आणि E15 मिश्रणाच्या तपशीलाबाबत 2 जून, 2021 रोजी...
राज्यात 36 हजार क्विंटलहून अधिक कापसाची खरेदी
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : टाळेबंदीच्या काळात राज्यात 36 हजार क्विंटलहून अधिक कापसाची खरेदी करण्यात आली आहे. राज्यातल्या ३४ केंद्रांवर हमीभावानुसार कापूस खरेदी सुरु असल्याचं CCI अर्थात भारतीय कापूस महामंडळानं...
एक-दोन रुग्ण आढळल्यास संपूर्ण कार्यालय सील करणं गरजेचं नाही, केवळ निर्जंतुक करा – केंद्र...
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कार्यालयात आलेल्या व्यक्तीला कोरोनाची बाधा झाल्याचे आढळून आलं तर घ्यायची खबरदारीही सरकारने स्पष्ट केली आहे. अशा व्यक्तीला कार्यालयात लक्षणं आढळून आल्यास डॉक्टर येईपर्यंत त्यांना स्वतंत्र...
राजभवनात राज्यपाल रमेश बैस आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडनवीस यांनी सरदार पटेल यांच्या प्रतिमेला पुष्पांजली...
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशाचे पहिले गृहमंत्री सरदार वल्लभभाई पटेल यांच्या १४८ व्या जयंतीनिमित्त राजभवनात राज्यपाल रमेश बैस आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडनवीस यांनी सरदार पटेल यांच्या प्रतिमेला पुष्पांजली अर्पण...
वेस्ट इंडीज विरुद्धच्या दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात भारत ४४ धावांनी विजयी
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : अहमदाबाद इथं काल झालेल्या दुसऱ्या एकदिवसीय क्रिकेट सामन्यात भारतानं वेस्ट इंडिजवर ४४ धावांनी विजय मिळवला. प्रथम फलंदाजी करताना भारतानं वेस्ट इंडिजपुढं विजयासाठी २३८ धावांचं लक्ष्य...
काँग्रेसच्या हंगामी अध्यक्ष पदी सोनिया गांधीच राहणार असल्याचा नवी दिल्ली इथं झालेल्या काँग्रेस कार्यकारिणीच्या...
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : नवी दिल्लीत आज काँग्रेस पक्ष मुख्यालयात अध्यक्षपदासंदर्भात काँग्रेस कार्यकारिणीची सलग 7 तास बैठक झाली. या बैठकीत नवीन अध्यक्ष निवडीपर्यंत पक्षाच्या हंगामी अध्यक्षपदी सोनिया गांधीच राहणार...










