खेलो इंडिया स्पर्धेत तीन सुवर्ण पदकांसह त्रिपुरा अग्रस्थानी

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : आसाममधे गुवाहाटी इथं सुरु असलेल्या खेलो इंडिया क्रीडास्पर्धेच्या कालच्या पहिल्या दिवशी जिम्नॅशियम प्रकारात, त्रिपुराची प्रियांका दासगुप्ता आणि उत्तर प्रदेशच्या जतिनकुमार कनौजिया यांनी सुवर्णपदक पटकावलं. तर...

भारत-कॅनडा आयसी-ईम्पॅक्टस वार्षिक संशोधन परिषदेत सहकार्य नव्या उंचीवर नेण्यासाठीच्या मार्गांबद्दल चर्चा

नवी दिल्ली : भारत-कॅनडा आयसी-ईम्पॅक्टस वार्षिक संशोधन परिषदेत सध्याचे आंतरराष्ट्रीय संबंध, विविध क्षेत्रांतील उत्कृष्ट कामगिरी सामायिक करणे आणि सरकार आणि संस्थांमध्ये नवीन सहकार्यासाठी प्रोत्साहन देणे या घटकांना मजबूती देऊन दोन्ही...

येत्या आर्थिक वर्षात रिझर्व्ह बँक डिजिटल चलन सादर करणार

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : यंदाच्या आर्थिक वर्षापासून रिझर्व्ह बँकेच्या माध्यमातून भारत स्वत:ची डिजिटल करन्सी सुरु करणार असल्याची घोषणा अर्थमंत्र्यांनी केली. डिजिटल रुपी असं हे चलन असेल. रिझर्व्ह बँक ऑफ...

कोरोना आणि म्युकरमायकोसिस रोगावरील औषधांच्या पुरवठ्या संबधी प्रधानमंत्री यांनी आढावा बैठक

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी काल प्राणवायू आणि औषधांचा साठा आणि पुरवठ्या संबधी आढावा बैठक घेतली. विशेषकरून कोरोना आणि म्युकरमायकोसिस रोगावरील औषधांच्या पुरवठ्याची मोदी यांना माहिती...

अमित शहा यांनी कोविड-19 लढ्यासाठी स्थापन केलेल्या एमएचए नियंत्रण कक्षाच्या कामकाजाचा आढावा घेतला

नवी दिल्ली : केंद्रीय गृहमंत्री अमित शहा याच्या अध्यक्षतेखाली आज नवी दिल्ली येथे कोविड-19 साथीच्या आजारा विरुद्धच्या लढ्यासाठी स्थापन केलेल्या एमएचए नियंत्रण कक्षाच्या कामकाजाचा आढावा घेण्यासाठी एक बैठक आयोजित...

ऑनलाईन शिक्षण पद्धतीबाबत नाविन्यपूर्ण कल्पना मागवण्यासाठी केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्र्यांनी जाहीर केली आठवडाभराची ‘भारत...

नवी दिल्‍ली : उपलब्ध डिजिटल माध्यमातून ऑनलाईन पद्धतीने शिक्षण देण्यास प्रोत्साहना देणे तसेच त्यासंबधीच्या अडचणीवर मात करण्यासाठीच्या सूचना आणि उपाय एकत्र मागवण्यासाठी केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री रमेश पोखरियाल निशंक...

महिलांच्या विश्वचषक क्रिकेट सामन्यात आज भारताचा पराभव

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : न्यूझीलंड इथं सुरु असलेल्या महिलांच्या क्रिकेट विश्वचषक स्पर्धेत, आज न्यूझीलंडनं भारताला ६२ धावांनी पराभूत केलं. आजच्या सामन्यात नाणेफेक जिंकल्यानंतर भारतानं पहिलं क्षेत्ररक्षण करायचा निर्णय घेतला....

कोरोना प्रतिबंधाचा काळातही रेल्वेनं मालवाहतूकीत उच्चांक नोंदवला

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कोरोना प्रतिबंधाचा काळ असतानाही रेल्वेनं मालवाहतूकीत उच्चांक नोंदवला आहे. गेल्या वर्षी 1हजार 205 दशलक्ष टन एवढ्या मालवाहतूकीच्या तुलनेत काल संपलेल्या आर्थिक वर्षांत 1 हजार 224...

२३ ऑगस्ट राष्ट्रीय अंतराळ दिवस म्हणून साजरा करण्याची प्रधानमंत्र्यांची घोषणा

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी चांद्रयान-तीन मोहिमेच्या संघाला त्यांचा संयम आणि या मोहिमेच्या सुरक्षित आखणीबद्दल सलाम केला आहे. ते आज बंगळुरू मध्ये इस्रोच्या कमांड सेंटर इथं...

देशभरात लागू केलेली टाळेबंदी दोन आठवड्यांसाठी वाढली

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी देशभरात लागू केलेली टाळेबंदी ४ मेपासून आणखी दोन आठवड्यांसाठी वाढवण्याचा निर्णय केंद्र सरकारनं घेतला असल्याचं वृत्तकेंद्रीय गृहमंत्रालयाच्या हवाल्यानं पीटीआयनं दिलं आहे.