संसदेच्या दोन्ही सभागृहांचं कामकाज आज निर्धारित वेळेपेक्षा एक दिवस आधी अनिश्चित काळाकरता स्थगित

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : संसदेच्या दोन्ही सभागृहांचं कामकाज आज निर्धारित वेळेपेक्षा एक दिवस आधी अनिश्चित काळाकरता स्थगित झालं. संसदेचं हिवाळी अधिवेशन २९ नोव्हेंबरला सुरु झालं होतं आणि ते उद्यापर्यंत...

संचारबंदीमुळे वडिलांच्या अंत्यविधीला जाणार नाही – योगी आदित्यनाथ

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कोरोना संसर्ग रोखण्यासाठी सुरू असलेल्या देशव्यापी संचारबंदीमुळे वडिलांच्या अंत्यविधीला न जाण्याचा निर्णय उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी घेतला आहेत. त्यांच्या वडिलांचं आज नवी दिल्ली इथं...

ऑस्ट्रेलियासोबतच्या पहिल्या कसोटी क्रिकेट सामन्याच्या पहिल्या डावात भारताची ऑस्ट्रेलियावर ५३ धावांची आघाडी

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) :भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्या दरम्यान अॅडलेड इथं सुरु असलेल्या पहिल्या कसोटी क्रिकेट सामन्याच्या पहिल्या डावात भारतानं ऑस्ट्रेलीयावर ५३ धावांची आघाडी मिळवली आहे. आज सकाळी दुसऱ्या दिवसाचा...

देशात कोविड-१९ चे रुग्ण बरे होण्याचा दर ९७ टक्क्यांवर

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशात कोविड-१९ चे रुग्ण बरे होण्याचा दर ९७ टक्क्यावर पोचला आहे. काल ११ हजार ८५८ रुग्ण बरे होऊन घरी गेले, तर ११ हजार ४२७ नवे...

मार्च 2018 – मार्च 2019 या काळात 22 लाखापेक्षा जास्त एमएसएमईची नोंदणी

नवी दिल्ली : देशातल्या उद्योग आधार पोर्टलवर मार्च 2018 ते  मार्च 2019 या काळात 22.83 लाख  एमएसएमईची नोंदणी  झाली. पंतप्रधान रोजगार निर्मिती कार्यक्रम, पत हमी योजना यासारख्या योजनांमधून एमएसएमई मंत्रालय,...

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी डेन्मार्कमधल्या कोपनहेगनला पोचले

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : प्रधानमंत्री नरेंद्र मोदी डेन्मार्कमधल्या कोपनहेगन इथं पोचले आहेत. ही त्यांची पहिलीच डेन्मार्क भेट आहे. डेन्मार्कचे प्रधानमंत्री मेट फ्रेड्रीक्सन यांच्याशी ते गुंतवणूक, कौशल्य विकास, व्यापार, हरित...

उत्तर भारतात काही ठिकाणी अवकाळी पाऊस

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : उत्तर भारतात काही ठिकाणी हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडल्यानं पारा थोडा खाली आला. दिल्लीतल्या काही भागात संध्याकाळी पावसाला सुरुवात झाल्यानं ठिकठिकाणी वाहतूक कोंडी झाली होती....

अकार्यक्षम सदस्यांमुळे राज्यसभेच्या कामकाजात अडथळे, उपराष्ट्रपतींनी व्यक्त केली खंत

नवी दिल्ली : निष्क्रीय झाल्याची भावना जनतेमध्ये निर्माण होत आहे, ही अतिशय खेदाची बाब असून, ही अकार्यक्षमता दूर करण्यासाठी सर्व सदस्यांनी प्रयत्न करावेत असे आवाहन उपराष्ट्रपती आणि राज्यसभा अध्यक्ष...

सोशल मीडियाच्या प्रभावी वापरासाठी महाराष्ट्र परिचय केंद्राला ‘प्रभासाक्षी’ पुरस्कार

नवी दिल्ली : लोकसभा निवडणूक काळात महाराष्ट्र परिचय केंद्राने सोशल मीडियाच्या माध्यमातून  दिलेल्या प्रभावी व योग्य अपडेट्सची  दखल देशातील आघाडीचे  हिंदी न्यूज पोर्टल ‘प्रभासाक्षी’ ने घेतली असून 8 नोव्हेंबर रोजी प्रभासाक्षीच्या वर्धापनदिन...

केंद्र सरकार भारतीयांच्या व्यक्तिगत माहितीबाबत कुठलीही तडजोड खपवून घेणार नाही- केंद्रीय मंत्री रविशंकर प्रसाद

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : केंद्र सरकार भारतीयांच्या व्यक्तिगत माहितीबाबत कुठलीही तडजोड खपवून घेणार नाही, असं केंद्रीय मंत्री रविशंकर प्रसाद यांनी म्हटलं आहे. देशात 59 चिनी मोबाईल अॅपवर सरकारनं अलीकडेच...