देशात बरे झालेल्या रुग्णांचं प्रमाण ९७ पूर्णांक ५३ शतांश टक्क्यावर
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशात काल ३६ हजार ४०१ नवे कोरोनाबाधित आढळून आले. तर ३९ हजार १५७ कोरोना रुग्ण बरे झाले. काल कोरोनामुळे ५३० जणांच्या मृत्युंची नोंद झाली. उपचाराखालील...
पाणबुडीवरुन मारा करु शकणा-या अण्वस्त्र सक्षम क्षेपणास्त्राची भारतानं केली यशस्वी चाचणी
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारतानं आंध्रप्रदेशातल्या विशाखापट्टणम इथं साडेतीन हजार किलोमीटरपर्यंत मारा करणार्या अण्वस्त्र सक्षम क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी केली. पाणबुडीवरुनही हे क्षेपणास्त्र सोडता येऊ शकतं.
या चाचणीमुळे भारतानं आएनएस अरिहंत...
नव्या शैक्षणिक धोरणात मूलभूत शिक्षणावर अधिक भर दिला असल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचं प्रतिपादन
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : नव्या शैक्षणिक धोरणात पारंपरिक अभ्यासक्रम कमी करून मूलभूत शिक्षणावर अधिक भर दिला असल्याचं, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. ‘२१ व्या शतकातलं शालेय शिक्षण’ या...
प्रधानमंत्री यांनी मुंबईत राजभवन येथे केले क्रांती गाथा – गॅलरी ऑफ रिव्होल्युशनरीजचे उद्घाटन
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारतीय क्रांतिकारकांच्या कार्याला उजाळा देण्यासाठी मुंबईतील राजभवन येथे नव्याने तयार करण्यात आलेल्या ‘क्रांती गाथा’ या दालनाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज उद्घाटन केले. राज्यपाल भगतसिंग...
भारतीय रेल्वेकडून ई-कॅटरिंग सेवांद्वारे जेवण ऑर्डर करण्यासाठी व्हाट्सअप संप्रेषण सुरू
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारतीय रेल्वेनं सेवा अधिक ग्राहक-केंद्रित करण्याच्या उद्देशानं प्रवाशांसाठी ई-कॅटरिंग सेवांद्वारे जेवण ऑर्डर करण्यासाठी व्हाट्सअप संप्रेषण सुरू केलं आहे. यासाठी रेल्वेचा व्हाट्सअप क्रमांक ९१-८७५०००१३२३ याचा वापर प्रवासी...
के. विजय कुमार यांची केंद्रीय गृहमंत्रालयाचे वरिष्ठ सुरक्षा सल्लागार म्हणून नेमणूक
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : जम्मू –कश्मीरच्या राज्यपालांचे माजी सल्लागार के. विजय कुमार यांची अमित शहा यांच्या अध्यक्षतेखालच्या केंद्रीय गृहमंत्रालयाचे वरिष्ठ सुरक्षा सल्लागार म्हणून नेमणूक झाली आहे.
भारतीय पोलीस सेवेतले १९७५...
आयुष्यमान भारत योजनेला यश
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात आयुष्यमान भारत योजनेच्या माध्यमातून सार्वत्रिक आरोग्य सुरक्षेचं उद्दिष्ट गाठण्यात भारताला यश आलं असल्याचं केंद्रीय आरोग्यमंत्री डॉक्टर हर्षवर्धन यांनी म्हटलं आहे.
भारतीय...
पंतप्रधान उद्या महाराष्ट्राच्या मुंबई आणि औरंगाबादच्या दौऱ्यावर
मुंबई मेट्रोला चालना, मेट्रो मार्गांचा प्रमुख विस्तार
नवी दिल्ली : पंतप्रधान उद्या दि. 7 सप्टेंबर 2019 रोजी महाराष्ट्रात मुंबई, आणि औरंगाबादचा दौरा करणार आहेत.
मुंबई
मुंबईत पंतप्रधान तीन मेट्रो मार्गांची पायाभरणी करणार...
रामायण मालिकेत रावणाची अजरामर भूमिका केलेले ज्येष्ठ अभिनेते अरविंद त्रिवेदी यांचं निधन
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : दूरदर्शनच्या रामायण मालिकेत रावणाची भूमिका अजरामर करणारे ज्येष्ठ रंगकर्मी अरविंद त्रिवेदी यांचं आज निधन झालं, ते ८२ वर्षांचे होते. विक्रम आणि वेताळमधल्या त्यांच्या भूमिकेनंही चाहत्यांच्या...
संसदेवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या सुरक्षा जवानांना देशाचं अभिवादन
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : संसदेवर झालेल्या दहशतवादी हल्ल्याला आज २० वर्ष पूर्ण झाली. त्यानिमित्त, या हल्ल्यापासून संसदेचं रक्षण करताना शहीद झालेल्या सुरक्षा जवानांना आज संपूर्ण देश अभिवादन करत आहे....











