वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये एमबीबीएसच्या जागांमध्ये ९४ टक्क्यांनी वाढ- केंद्रीय आरोग्यमंत्री
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये एमबीबीएसच्या जागा ९४ टक्क्यांनी वाढल्याचं केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. मनसुख मांडवीय यांनी आपल्या ट्वीटर संदेशात दिली आहे. २०१३-१४ मध्ये एमबीबीएसच्या ५१ हजार जागा होत्या. त्या...
संसदेच्या दोन्ही सभागृहांचं कामकाज आज निर्धारित वेळेपेक्षा एक दिवस आधी अनिश्चित काळाकरता स्थगित
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : संसदेच्या दोन्ही सभागृहांचं कामकाज आज निर्धारित वेळेपेक्षा एक दिवस आधी अनिश्चित काळाकरता स्थगित झालं. संसदेचं हिवाळी अधिवेशन २९ नोव्हेंबरला सुरु झालं होतं आणि ते उद्यापर्यंत...
‘नीट’ प्रवेश प्रक्रियेतलं ओबीसी आरक्षण वैध असल्याचा सर्वोच्च न्यायालयाचा निर्वाळा
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : गुणवत्तेची व्याख्या स्पर्धा परीक्षेतल्या कामगिरीपुरती सीमित ठेवता येणार नाही, असं स्पष्ट करत सर्वोच्च न्यायालयानं, ‘नीट’ प्रवेश प्रक्रियेतल्या इतर मागासवर्ग - ओबीसी आरक्षणाला वैध ठरवणारा सविस्तर...
राहुल गांधी यांचं वक्तव्य आणि अदानी समूह प्रकरणात चौकशीची मागणी या मुद्द्यांवरुन संसदेत गदारोळ
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : राहुल गांधी यांचं भारतीय लोकशाहीबद्दलचं वक्तव्य आणि अदानी समूह प्रकरणात चौकशीची मागणी या मुद्द्यांवरुन संसदेत आजही गदारोळ झाला. दोन्ही सभागृहात घोषणाबाजी चालू राहिल्याने कामकाज दोन वाजेपर्यंत...
भारत आणि आस्ट्रेलिया या देशांच्या परस्पर संबंधांमधे उल्लेखनीय प्रगती – प्रधानमंत्री
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारत आणि ऑस्ट्रेलिया दरम्यानच्या परस्पर संबंधांमध्ये उल्लेखनीय प्रगती होत असल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. ते आज भारत आणि ऑस्ट्रेलिया दरम्यान दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून...
जेईई मेन्स प्रवेशपरीक्षा लांबणीवर
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशभरातील वाढत्या कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर भारतीय तंत्रशिक्षण संस्था अर्थात आयआयटी प्रवेशासाठी आयोजित करण्यात येणारी जेईई मेन्स ही मे महिन्यात होणारी प्रवेश परीक्षा पुढं ढकलण्यात आली...
शहरी स्वच्छ भारत अभियान २.० अंतर्गत स्वच्छता उत्सवाची सुरुवात
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : आंतरराष्ट्रीय महिला दिनाच्या पार्श्वभूमीवर काल केंद्रीय मंत्री हरदीप सिंग पुरी यांनी नवी दिल्लीत शहरी स्वच्छ भारत अभियान २ अंतर्गत स्वच्छता उत्सवाची सुरवात केली. पुढचे ३...
ई-संजीवनी योजनेचा २३ राज्यांमधील लोकांना लाभ
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : ई–संजीवनी योजनेचा प्रसार करण्यात राज्यांनी केलेल्या उल्लेखनीय कामगिरी बद्दल केंद्रीय आरोग्य मंत्री हर्ष वर्धन यांनी राज्यांचे कौतुक केलं आहे. गेल्या नोव्हेंबरमध्ये ई–संजीवनी आणि ई-संजीवनी ओपीडी...
निर्मला सीतारामन यांनी जीआयएफटी-आयएफएससी येथील आंतरराष्ट्रीय एक्सचेंजमध्ये आयएनआर – यूएसडीफ्युचर्स आणि ऑप्शन्स कॉन्ट्रॅक्ट्स सुरू...
नवी दिल्ली : केंद्रीय अर्थ आणि कंपनी व्यवहार मंत्री निर्मला सीतारामन यांनी आज व्हिडिओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून गांधीनगर येथील जीआयएफटी आंतरराष्ट्रीय वित्तीय सेवा केंद्रात बीएसईच्या इंडिया आयएनएक्स आणि एनएसईच्या एनएसई-आयएफएससी...
राष्ट्रीय हरित न्यायधिकरणाने राज्य सरकारला ठोठवलेल्या दंडाला सर्वोच्च न्यायालयाची स्थगिती
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : राष्ट्रीय हरित न्यायधिकरणाने महाराष्ट्र राज्य सरकारला ठोठवलेल्या दंडाला सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती दिली आहे. घनकचरा व्यवस्थापनात हलगर्जीपणा झाल्याने पर्यावरणाची हानि झाल्याबद्दल हरित न्यायधिकरणाने राज्यसरकारला बारा हजार कोटी...











