राम मंदिर हे देशाच्या एकतेसाठी महत्त्वाचं असल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचं प्रतिपादन
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : अयोध्येत राम मंदिराच्या भूमिपूजनामुळं अनेक शतकांची प्रतिक्षा संपुष्टात आली आहे. यासाठी अनेकांनी आपलं योगदान दिलं आहे. त्यांना मी नमन करतो, असं प्रतिपादन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी...
अमली पदार्थ नियंत्रण विषयक समन्वय केंद्राची तिसरी उच्चस्तरीय बैठक केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या...
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : अमली पदार्थ नियंत्रण विषयक समन्वय केंद्राची तिसरी उच्चस्तरीय बैठक काल नवी दिल्लीच्या विज्ञान भवनात केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. गृहसचिव अजय भल्ला,...
देशात वाघांपाठोपाठ आता बिबट्यांच्या संख्येतही वाढ
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशात वाघांपाठोपाठ आता बिबट्यांच्या संख्येतही वाढ झाली आहे. या पार्श्वभूमीवर प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी ट्विटरच्या माध्यमातून वन्यजीव संरक्षणासाठी काम करणाऱ्या नागरीकांचं अभिनंदन केलं आहे.
हे प्रयत्न...
केंद्र सरकारचे ड्रोनविषयक नवीन धोरण आजपासून लागू
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : केंद्र सरकारने ड्रोनविषयक नवीन धोरण २०२१ आजपासून लागू केलं. त्यानुसार विमानतळांवरील यलो झोनची मर्यादा ४५ किलोमीटरवरून १२ किलोमीटर करण्यात आली आहे. विमानतळापासून ८ ते १२...
देशात कोरोना बाधित रुग्णांची संख्या 31 हजार 332 / मृतांचा आकडा हजारावर
मुंबई : देशात काल आणखी 1 हजार 897कोरोना विषाणू बाधित रुग्ण आढळल्यानं एकूण रुग्णांचा आकडा 31 हजार 332 झाला आहे. काल या आजारानं 73 जणांचा मृत्यू झाला. कोविड 19...
बांगलादेशाचे राजनितीज्ञ दिवंगत सय्यद मुअज़्ज़म अली तसंच नामवंत संग्रहालयतज्ञ इनामुल हक़ यांना भारत सरकारकडून...
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : बांगलादेशाचे राजनितीज्ञ दिवंगत सय्यद मुअज़्ज़म अली तसंच नामवंत संग्रहालयतज्ञ इनामुल हक़ यांना भारत सरकारकडून दिला जाणारा यावर्षीचा पद्म पुरस्कार जाहीर झाला आहे. सय्यद मुअज्जम अली...
जम्मू कश्मीरमध्ये आज पहाटे झालेल्या चकमकीत ३ दहशतवादी ठार
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : जम्मू कश्मीरमध्ये आज पहाटे शोपियां जिल्ह्यातील मुंझ मार्ग गांवात संरक्षण दलाशी झालेल्या चकमकीत लश्कर-ए-तैय्यबाचे तीन दहशतवादी मारले गेले. दोन दहशतवाद्यांची ओळख पटली असून एक शोपियां इथला...
कृषी उत्पन्न बाजार समित्यांचं अस्तित्व कायम ठेवावं – जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते डॉ. गणेश देवी...
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : शेतकऱ्यांना हमी भाव मिळण्यासाठी कृषी उत्पन्न बाजार समित्यांचं अस्तित्व कायम ठेवावं, अशी मागणी राष्ट्र सेवा दलाचे अध्यक्ष आणि जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते डॉ. गणेश देवी यांनी...
दिल्लीत लाल किल्ल्यावर होणारा स्वातंत्र्य दिनाचा मुख्य सोहळाही यंदा साधेपणानंच होणार साजरा
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कोविड १९च्या प्रादुर्भावाच्या काळात येत्या १५ ऑगस्टला स्वातंत्र्य दिन साजरा करण्याबाबतचे विशेष दिशानिर्देश केंद्र सरकारनं जाहीर केले आहेत. याबाबतचं पत्र गृहमंत्रालयानं राज्यं तसंच केंद्रशासित प्रदेशांच्या...
जेईई परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी मुंबईत अतिरिक्त गाड्या चालवण्याचा पश्चिम रेल्वेचा निर्णय
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : जेईई परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांच्या सोयीसाठी मुंबईत अतिरिक्त रेल्वे गाड्या चालवण्याचा निर्णय पश्चिम रेल्वेनं घेतला आहे.
याअंतर्गत मुंबई उपनगरीय रेल्वेच्या पश्चीम मार्गावर आजपासून ६ सप्टेंबरपर्यंत ४६ अतिरिक्त...