देश आणि राज्यांच्या भरभराटीसाठी महामार्ग आधी बांधले जावेत, संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांचं धुळ्यात...
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देश आणि राज्यांच्या भरभराटीसाठी महामार्ग आधी बांधायला हवेत असं संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांनी म्हटलं आहे. ते आज धुळे जिल्ह्यात दोंडाईचा इथं शिवस्मारक आणि महाराणा...
केंद्र सरकारकडून आणखी ४७ चीनी ॲपवर बंदी
नवी दिल्ली : भारताच्या अंतर्गत सुरक्षा आणि सार्वभौमत्वाला धोका पोचवत असल्याचं म्हणत, केंद्र सरकारनं चीनच्या आणखी ४७ मोबाईल अॅपवर बंदी घातली आहे. यासंदर्भातला शासन निर्णय गेल्या शुक्रवारी जारी करण्यात...
‘आयएनएस तरमुगली’ युद्धनौकेचा भारतीय नौदलाच्या ताफ्यात समावेश
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : जलद गतीनं हल्ला करण्याची क्षमता असलेल्या ‘आयएनएस तरमुगली’ या युद्धनौकेचा काल विशाखा पट्टणम इथल्या नौदलाच्या तळावर आयोजित समारंभात भारतीय नौदलाच्या ताफ्यात समावेश करण्यात आला. २००६ मध्ये...
तवांग इथल्या ११ व्या मैत्री दिवस कार्यक्रमाला संरक्षण मंत्री राजनाथ सिंह राहीले उपस्थित
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : संरक्षण मंत्री राजनाथ सिंह अरुणाचल प्रदेशातल्या तवांग इथल्या ग्यालवा त्जांगयांग ग्योस्टा क्रीडांगणात साजरा झालेल्या ११ व्या मैत्री दिवस कार्यक्रमाला उपस्थित होते.
‘आपल्या सैन्याला जाणा’ ही मुख्य...
गर्भावस्थेत केलेल्या चाचण्यांच्या आधारे गर्भाचे जनुकीय आजार निदान शक्य
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : जनुकीय वैद्यकशास्त्रात गेल्या काही दशकातील अथक प्रयत्नांमुळे गर्भावस्थेत केलेल्या चाचण्यांच्या आधारे गर्भाचे जनुकीय आजार निदान शक्य असल्याचे लखनऊ येथील संजय गांधी पोस्ट ग्रॅज्युएट इन्स्टिट्यूट ऑफ...
महाराष्ट्रासह सात राज्यांमध्ये १४३ खेलो इंडिया केंद्र उभारण्यासाठी क्रीडा मंत्रालयाची मंजुरी
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : क्रीडा मंत्रालयानं देशातल्या महाराष्ट्रासह सात राज्यांमध्ये १४३ खेलो इंडिया केंद्र उभारण्यासाठी मंजुरी दिली आहे. महाराष्ट्र, मिझोरम, गोवा, कर्नाटक, मध्यप्रदेश, अरूणाचल प्रदेश आणि मणिपूरमध्ये ही केंद्र...
सीमावाद चर्चा आणि शांततापूर्ण मार्गानं सोडवण्याची सरकारची भूमिका – संरक्षण मंत्री राजनाथ सिंह
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : केंद्र सरकार देशाची सीमा, त्याचा सन्मान आणि स्वाभिमान याबाबत कधीही तडजोड करणार नाही, असं मत व्यक्त करीत आम्ही आमच्या सीमांचं पावित्र्य कधीही भंग होऊ देणार नाही,...
भारत देशांतर्गत विमान वाहतुकीची जगातली तिसऱ्या क्रमांकाची सर्वात मोठी बाजारपेठ असल्याचं नागरी विमान वाहतूक...
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) :भारत हा देशांतर्गत विमान वाहतुकीची जगातली तिसऱ्या क्रमांकाची सर्वात मोठी बाजारपेठ बनला असल्याचं नागरी विमान वाहतूक मंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांनी काल एका कार्यक्रमात सांगितलं. देशाच्या आर्थिक...
गेल्या पाच वर्षात केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयानं केली उल्लेंखनीय कामगिरी
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : गेल्या पाच वर्षात घेतलेल्या प्रमुख घोरणात्मक निर्णयांमुळे २०१९ या वर्षात केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयानं उल्लेंखनीय कामगिरी केली आहे. वर्ष २०१८-१९ या कालावधीत अंदाजे...
अनिल देशमुख यांनी दिला गृहमंत्री पदाचा राजीनामा
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : अनिल देशमुख यांनी गृहमंत्री पदाचा राजीनामा दिला आहे. न्यायालयाच्या निर्णयानंतर गृहमंत्री पदावर राहणं नैतिकदृष्टया योग्य वाटत नाही, म्हणून मी स्वतःहून पदापासून दूर राहण्याचा निर्णय घेतला...