विवाहासाठी कायदेशीर वय निश्चित करणार- स्मृती इराणी
नवी दिल्ली : विवाहाचे कायदेशीर वय किती असावे, त्या वयाचा आणि मातृत्व यांच्यामध्ये असलेल्या परस्पर अवलंबित्वाविषयी अधिक माहिती तपासण्यासाठी एका कृती दलाची स्थापना करण्यात आली आहे. या तपशिलात- 1. आरोग्य,...
सर्वोच्च न्यायालयानं दिली प्रशांत भूषण यांना दोन दिवसांची मुदत
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : न्यायव्यवस्थेविरुद्ध केलेल्या आपल्या वादग्रस्त वक्तव्यावर पुनर्विचार करण्यासाठी, ज्येष्ठ विधीज्ञ आणि सामाजिक कार्यकर्ते प्रशांत भूषण यांना सर्वोच्च न्यायालयानं आज दोन दिवसांची मुदत दिली.
न्यायव्यवस्थेवर टीका करणारी ट्विट...
आदिवासी गौरव दिनानिमित्त प्रधानमंत्र्यांच्या हस्ते रांची इथल्या भगवान बिरसा मुंडा स्वातंत्र्यसैनिक संग्रहालयाचं उद्घाटन
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : अस्मिता आणि आत्मनिर्भरता या आधारस्तंभांवर आधारित प्रगतीशील भारताची संकल्पना देशातील आदिवासी स्वातंत्र्यसैनिकांनी मांडली, असं प्रतिपादन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केलं. भगवान बिरसा मुंडा यांची जयंती...
केंद्रीय इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्री रवीशंकर प्रसाद यांनी व्हिडीओ कॉन्फरन्स सोल्युशन विकसित करणे...
अलेपुझा येथील टेक्जेन्शिया सॉफ्टवेअर टेक्नॉलॉजिज प्राईवेट लिमिटेड विजेता म्हणून घोषित
शासनपद्धतीला सहाय्यकारी ठरू शकतील अश्या आणखी तीन विडीयो कॉन्फरन्स सोल्युशन्सची निवड घोषित
नवी दिल्ली : व्हिडिओ कॉन्फरन्स सोल्युशन तयार करणे या भव्य...
अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी केंद्र सरकारकडून वित्तसहाय्य योजना जाहीर
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कोविड महामारीमुळे बाधित झालेल्या अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी केंद्रिय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज अनेक उपाययोजना जाहीर केल्या.
नवी दिल्लीत वार्ताहार परिषदेत त्यांनी या योजनांची घोषणा केली....
महाराष्ट्र आणि मध्य प्रदेशातून टोमॅटो बाजारात आल्यानंतर टोमॅटोचे भाव आटोक्यात येतील – केंद्र सरकार
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : महाराष्ट्र आणि मध्य प्रदेशातला टोमॅटो बाजारात आल्यानंतर टोमॅटोचे भाव आटोक्यात येतील, असं केंद्र सरकारनं म्हटलं आहे. केंद्रीय ग्राहक व्यवहार मंत्री आश्विनीकुमार चौबे यांनी राज्यसभेत एका लेखी...
वापरात नसलेले 58 कायदे रद्द करण्यासाठी संसदेत विधेयक मंजूर
नवी दिल्ली : राज्यांमध्ये राष्ट्रपती शासनाच्या स्थितीत लागू करण्याच्या दृष्टीने, केंद्राने तयार केलेले 75 कायदे आत्तापर्यंत रद्द करण्यात आले आहेत. आतापर्यंत 1428 निरूपयोगी कायदे रद्द करण्यात आले आहेत. संसदेने...
तेंलगणाचे मुख्यमंत्री, के चंद्रशेखर राव यांनी पंढरपुरच्या विठ्ठलमंदिरात जाऊन घेतलं दर्शन
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : महाराष्ट्रात आषाढी एकादशीनिमित्त, वारीसाठी जाणाऱ्या दिंड्या पंढपुरकडे मार्गक्रमण करत आहेत. राज्याच्या विविध भागातून तसंच तेलंगण, कर्नाटक, या शेजारी राज्यांतूनही मोठ्या प्रमाणावर भाविक विठूरायाच्या दर्शनासाठी पंढपुरमध्ये...
परकीय योगदान नियमन कायदा उल्लंघनाचा प्रश्न टाळण्यासाठी विरोधक भारत-चीन मुद्दा उपस्थित करत असल्याचा अमित...
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : राजीव गांधी फाऊंडेशनद्वारे परकीय योगदान नियमन कायदा,अर्थात एफसीआरएच्या उल्लंघनाचा प्रश्न टाळण्यासाठी विरोधक भारत-चीन मुद्दा उपस्थित करत असल्याचा आरोप गृहमंत्री अमित शहा यांनी आज केला.
संसदेबाहेर माध्यमांशी बोलताना...
देशभरात 20 हजाराहून अधिक कोरोनाबाधित आढळले; पण तेवढेच बरेही झाले
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशात कोरोना गेल्या चोवीस तासात 20 हजार 32 रुग्ण कोरोना मुक्त झाले असून, कोरोना मुक्त झालेल्यांची एकंदर संख्या तीन लाख 79 हजार 892 झाला आहे....











