रिझर्व बँकेने कर्ज प्रणालीची पुनर्रचना करण्याचा घेतला निर्णय

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : बॅंका आणि औद्योगिक क्षेत्राच्या मागणीमुळे भारतीय रिझर्व बँकेने कर्ज प्रणालीची पुनर्रचना करण्याचा निर्णय घेतला आहे. पण ही पुनर्रचना गेल्या महिन्यात जारी केलेल्या मार्गदर्शक सूचनांच्या चौकटीत...

आवश्यक वस्तूंच्या किंमतीत वाढ

नवी दिल्ली : गेल्या काही महिन्यात मागणी आणि पुरवठ्यातील तफावत, प्रतिकूल हवामानाच्या स्थितीमुळे उत्पादनात घट, वाहतुकीचा वाढता खर्च, साठवणूक सुविधांचा अभाव, साठेबाजी यांवरुन 22 आवश्यक वस्तूंच्या किमतीत वाढ झाली...

चालू वर्षासाठी ६० लाख हेक्टर क्षेत्रावर रब्बी हंगामाचं नियोजन

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : यंदा 60 लाख हेक्टर क्षेत्रावर रब्बी हंगामाचं नियोजन केलं आहे. त्यासाठी लागणारं बियाणं आणि खतं मुबलक प्रमाणात उपलब्ध करुन दिली आहेत, असं कृषीमंत्री दादाजी भुसे...

जलदिवाळी – “स्त्रियांसाठी पाणी, पाण्यासाठी स्त्रिया” अभियानाचा प्रारंभ

जल प्रशासनामध्ये महिलांचा समावेश करण्यासाठी व्यासपीठ उपलब्ध करून देणे हे या उपक्रमाचे उद्दिष्ट आहे या मोहिमेअंतर्गत 550 हून अधिक जलशुद्धीकरण केंद्रांना स्वमदत गट भेटी देणार नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : केंद्रीय गृहनिर्माण आणि...

श्रीलंकेच्या दोन महिलांना भारत आणि श्रीलंकेमधील संबंध दृढ करण्यासाठी त्यांनी दिलेल्या योगदानाबद्दल पद्म पुरस्कारांमधे...

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : यावर्षीच्या पद्म पुरस्कारांमधे श्रीलंकेच्या दोन महिलांना भारत आणि श्रीलंकेमधील संबंध दृढ करण्यासाठी त्यांनी दिलेल्या योगदानाबद्दल स्थान मिळालं आहे. देशबंधू डॉक्टर वजीरा चित्रसेना यांना नृत्यातल्या, तर...

दहशतवादामुळे मानवतेला धोका असल्याचं परराष्ट्र मंत्र्यांचं मत

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : दहशतवादामुळे मानवतेला धोका असल्याचं मत  परराष्ट्र मंत्री डॉ. एस जयशंकर यांनी आज व्यक्त केलं आहे. मुंबईतील २६/११ च्या दहशतवादी हल्ल्याचं  स्मरण करून डॉ. जयशंकर म्हणाले की,...

डॉ.फारुख अब्दुल्ला यांची स्थानबद्धतेतून मुक्तता करण्याच्या निर्णयाचे स्वागत

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : जम्मू-काश्मीरचे माजी मुख्यमंत्री डॉ.फारुख अब्दुल्ला यांची स्थानबद्धतेतून मुक्तता करण्याच्या निर्णयाचे द्रमुकचे अध्यक्ष एम. के. स्टालिन यांनी स्वागत केले. लोकशाही आणि संविधानाचे रक्षण करणारा हा निर्णय...

हवामान बदलासंदर्भात राष्ट्रीय कृती योजनेअंतर्गत राष्ट्रीय तटीय मोहीम सुरु करण्याचा केंद्र सरकार विचार –...

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : हवामान बदलासंदर्भात राष्ट्रीय कृती योजनेअंतर्गत राष्ट्रीय तटीय मोहीम सुरु करण्यासाठी केंद्र सरकार विचार करत आहे, असं केंद्रीय पर्यावण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी आज लोकसभेत प्रश्नोत्तराच्या...

चालू आणि पुढील आर्थिक वर्षात भारतीय अर्थव्यवस्था ७.४ टक्के दराने वाढेल- केंद्रीय अर्थमंत्री

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : चालू आणि पुढील आर्थिक वर्षात भारतीय अर्थव्यवस्था ७.४ टक्के दराने वाढेल, असे केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी म्हटले आहे. आंतरराष्ट्रीय नाणेनिधी आणि जागतिक बँकेनं भारताचा विकास...

सिक्कीममधील पुरात १४ जणांचा मृत्यू, १०२ जण बेपत्ता

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : सिक्कीममध्ये ढगफुटीमुळे आलेल्या पुरात मृत्युमुखी पडणाऱ्यांची संख्या १४ वर पोहोचली असून १०२ पेक्षा जास्त लोक अद्याप बेपत्ता आहेत. उत्तर सिक्कीममधल्या लोनाक तलाव परिसरात  काल ढगफुटी...