देशभरात आज पोलीस स्मृती दिन साजरा

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशभरात आज पोलीस दिन आज साजरा केला जात आहे. देशाप्रति पोलीस कर्मचाऱ्यांची निष्ठा आणि त्यागाचं स्मरण करण्यासाठी दरवर्षी २१ ऑक्टोबर रोजी हा दिवस साजरा केला...

महाराष्ट्रातील राज्य रस्ते सुधारणांसाठी एडीबी, भारत यांनी 177 दशलक्ष डॉलर्स कर्जाच्या करारावर स्वाक्षऱ्या केल्या

नवी दिल्‍ली : महाराष्ट्र राज्यातील  450 किलोमीटरच्या राज्य महामार्ग आणि प्रमुख जिल्हा रस्त्यांच्या उन्नतीकरणासाठी आशियाई विकास बँक (एडीबी) आणि केंद्र सरकारने आज 177 दशलक्ष डॉलर्स कर्जाच्या करारावर स्वाक्षरी केली. महाराष्ट्र राज्य...

येत्या जूनपासून कर्मवीर भाऊराव पाटील विद्यापीठ सुरू करणार – शरद पवार

मुंबई (वृत्तसंस्था) : येत्या जूनपासून कर्मवीर भाऊराव पाटील विद्यापीठ सुरू करणार असून त्याची प्रवेश प्रक्रिया सुरू होणार असल्याची घोषणा आज रयत शिक्षण संस्थेचे अध्यक्ष, खासदार शरद पवार यांनी केली...

दिल्ली पोलिस आयुक्त अमूल्य पटनायक यांनी दिल्लीत दहशतवाद रोखण्याबाबत आणि सुरक्षा व्यवस्थेप्रकरणी वरीष्ठ पोलिस...

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : प्रजासत्ताक दिन सोहळा आणि विधानसभा निवडणूकांच्या पार्श्वभूमीवर दिल्ली पोलिस आयुक्त अमूल्य पटनायक यांनी दिल्लीत दहशतवाद रोखण्याबाबत आणि सुरक्षा व्यवस्थे प्रकरणी वरीष्ठ पोलिस अधिका-यांसोबत काल बैठक...

देशात काल ४३ हजार ९१६ रुग्ण तर, राज्यात १३ हजार ४५२ रुग्ण कोरोनामुक्त

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशात काल नव्या ३८ हजार ७९ कोरोना बाधित रुग्णांची नोंद झाली, तर ५६० रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. काल ४३ हजार ९१६ रुग्ण बरे झाले, देशात...

केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ परीक्षा घेण्याबाबतचा निर्णय उद्या कळवणार

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : लॉकडाऊन मुळे पुढे ढकललेल्या आपल्या दहावी आणि बारावीच्या परीक्षा घेण्याबाबत सीबीएसई म्हणजेच केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ आपला निर्णय, उद्या सर्वोच्च न्यायालयाला कळवणार आहे. काही पालकांनी मंडळाकडे,...

१० लाख नॉन इमिग्रंट व्हिसावर प्रक्रिया करण्याचं अमेरिकेचं लक्ष्य

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारतातल्या अमेरिकन दूतावासानं ऑक्टोबर २०२२ ते सप्टेंबर २०२३ दरम्यान एक लाख चाळीस हजार विद्यार्थी व्हिसा जारी केले आहेत.तसंच या कालावधीत जागतिक स्तरावर अमेरिकेने एक कोटीहून अधिक...

जम्मू-कश्मीरच्या कायापालटासाठी प्रधानमंत्र्यांचे आवाहन

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : जम्मू-कश्मीरच्या  विकासासाठी लोकांचा सहभाग गरजेचा आहे, असं प्रतिपादन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केलं  आहे. अपनी पार्टीचे प्रमुख अल्ताफ बुखारी यांच्या नेतृत्वाखालील २४ सदस्यीय शिष्टमंडळाबरोबर काल...

ईव्हीएम स्ट्राँगरुम्समध्ये पूर्णपणे सुरक्षित – निवडणूक आयोगाने केले स्पष्ट

नवी दिल्ली : मतदान झालेली ईव्हीएम अर्थात इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्र पूर्णपणे सुरक्षित असल्याचे भारतीय निवडणूक आयोगाने स्पष्ट केले आहे. मतदान झालेल्या ईव्हीएमशी छेडछाड केली जात असल्याचे वृत्त काही प्रसार...

देशातल्या कोरोना परिस्थितीला आढावा घेण्यासाठी प्रधानमंत्र्यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांची घेतली बैठक

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशातल्या कोविड स्थितीचा आढावा घेण्यासाठी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली सकाळी एक महत्त्वाची बैठक आयोजित करण्यात आली होती. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाचे अधिकारी त्याला उपस्थित होते. वैद्यकीय...