माजी परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांचं निधन
हृदयविकाराचा तीव्र धक्का बसल्यानंतर त्यांना तातडीन रुग्णालयात हलवण्यात आलं होते.
नवी दिल्ली : भाजपच्या ज्येष्ठ नेत्या आणि माजी परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांचं निधन झालंय. मृत्यूसमयी त्या ६७ वर्षांच्या होत्या. आपल्या...
हवामान बदल आणि जागतिक तापमान वाढ यामुळे निर्माण होणारी परिस्थिती हाताळण्यासाठी वैज्ञानिकांनी या मुद्यांची...
नवी दिल्ली : हवामान बदल, जागतिक तापमान वाढ यामुळे निर्माण होणाऱ्या परिस्थितीसाठी सज्ज राहता यावे यासाठी अशा मुद्यांची वैज्ञानिक आणि संशोधकांनी दखल घ्यावी असे आवाहन उपराष्ट्रपती एम. व्यंकय्या नायडू...
एक्सपोसॅट उपग्रहाचं यशस्वी प्रक्षेपण
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : इस्रो,अर्थात भारतीय अंतराळ संशोधन संस्थेनं,आंध्र प्रदेशमध्ये श्रीहरिकोटा इथल्या सतीश धवन अंतराळ केंद्रामधून आज सकाळी PSLV-C58या ध्रुवीय उपग्रह प्रक्षेपकाच्या सहाय्यानं, एक्सपोसॅट,अर्थात ‘एक्स-रे पोलारिमीटर उपग्रहाचं यशस्वीपणे प्रक्षेपण केलं.या...
देशातली कोविड १९ च्या रुग्णांची संख्या १ लाखाच्या पुढे मात्र त्यापैकी ३९ हजार १७३...
नवी दिल्ली : देशभरातली कोविड १९ च्या रुग्णांची संख्या आता एक लाखाच्या वर गेली आहे. गेल्या २४ तासात ४ हजार ९७० नवे रुग्ण आढळले, त्यामुळे एकूण रुग्णसंख्या १ लाख...
जी 20 सदस्य राष्ट्रांकडून सर्वांसाठी निरंतर शिक्षण तसेच सुरक्षा सुनिश्चित करण्यासाठी कटिबद्ध असल्याचा पुनरूच्चार
राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 च्या माध्यमातून या लक्ष्यपूर्तीसाठी काम करण्यास भारत वचनबद्ध असल्याचे रमेश पोखरियाल ‘निशंक’ याचे प्रतिपादन
नवी दिल्ली : जी 20 सदस्य राष्ट्रांच्या शिक्षण मंत्र्यांनी संयुक्तपणे कार्य करणे आणि...
विजय हजारे करंडक क्रिकेट स्पर्धेतला अंतिम सामना मुंबई आणि उत्तर प्रदेशमध्ये होणार
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : दिल्लीत येत्या रविवारी होणाऱ्या विजय हजारे करंडक क्रिकेट स्पर्धेतला अंतिम सामना मुंबई आणि उत्तर प्रदेशमध्ये होणार आहे. ३२३ धावाचं आव्हान दिलेल्या मुंबईने कर्नाटकवर ७२ धावांनी...
प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजनेला मुदतवाढ देण्याची प्रधानमंत्री यांची घोषणा
नवी दिल्ली : प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजनेला येत्या नोव्हेंबर अखेरपर्यंत मुदतवाढ देण्याची घोषणा प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज केली. देशाला उद्देशुन केलेल्या भाषणात त्यांनी सांगितलं, की आणखी पाच...
जीवनावश्यक वस्तूंचे उत्पादन आणि वाहतुकीवर कुठलेही निर्बंध नसल्याचा केंद्र सरकारचा पुनरुच्चार
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशात जीवनावश्यक वस्तूंच्या वाहतुकीसाठी कुठलेही निर्बंध नाहीत. जीवनावश्यक वस्तूंची वाहतूक करणारी वाहने एका जिल्ह्यातून दुसऱ्या जिल्ह्यात किंवा एका राज्यातून दुसऱ्या राज्यात जाऊ शकतात. या वाहनांच्या...
चालू आर्थिक वर्षात दररोज ३० किलोमीटर लांबीचे महामार्ग बांधण्याचं उद्दिष्ट सरकारनं ठेवलं आहे
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : चालू आर्थिक वर्षात दररोज ३० किलोमीटर लांबीचे महामार्ग बांधण्याचं उद्दिष्ट सरकारनं ठेवलं आहे. राज्यसभेत एका प्रश्नाच्या लेखी उत्तरात रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी...
शेतीला आधुनिक बनवण्यासाठी वैज्ञानिक पद्धतींचा स्वीकार करावाच लागेल – प्रधानमंत्री
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : शेतीला आधुनिक बनवण्यासाठी वैज्ञानिक पद्धतींचा स्वीकार करावाच लागेल असं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. ते आज नवी दिल्लीमध्ये भारतीय कृषी संशोधन संस्थेत पीएम किसान...