टी-२० महिला क्रिकेट तिरंगी मालिकेत भारतीय महिला संघाचा ऑस्ट्रेलियाशी सामना सुरु

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : टी-२० महिला क्रिकेट तिरंगी मालिकेच्या अंतिम सामन्यात आज भारतीय संघाची लढत यजमान ऑस्ट्रेलियाशी सुरु आहे. सकाळी सव्वा आठ वाजता हा सामना सुरु झाला आहे. ऑस्ट्रेलियानं नाणेफेक...

स्वतंत्रता सेनानी,प्रखर वक्त्या आणि प्रसिद्ध कवयित्री सरोजिनी नायडू यांची आज १४३ वी जयंती

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : स्वतंत्रता सेनानी, प्रखर वक्त्या आणि प्रसिद्ध कवयित्री सरोजिनी नायडू यांची आज १४३ वी जयंती आहे. नागरिकांचे अधिकार, महिला सबलीकरण आणि साम्राज्यवाद विरोधी विचारांच्या त्या खंद्या...

रेल्वे प्रवासात प्रवाशांच्या तक्रारींचं निवारण करण्यासाठी आणि त्यांना माहिती देण्यासाठी रेल्वेचा 139 हा एकत्रित...

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : रेल्वे प्रवासात प्रवाशांच्या तक्रारींचं निवारण करण्यासाठी आणि त्यांना माहिती देण्यासाठी असलेल्या रेल्वेच्या हेल्पलाईन क्रमांकांचं  रेल्वेन 139 या एकाच क्रमांकात एकत्रीकरण  केलं आहे. सध्याच्या सर्व हेल्पलाईन क्रमांकांच्या...

खेळांमधे पारदर्शकता यावी याकरता भारत वचनबद्ध – केंद्रीय क्रीडामंत्री किरण रिजीजू

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : खेळांमधे पारदर्शकता यावी याकरता भारत सदैव वचनबद्ध आहे, अशी ग्वाही केंद्रीय क्रीडामंत्री किरण रिजीजू यांनी दिली आहे. जागतिक डोपिंग विरोधी संस्था 'वाडा'चे अध्यक्ष विटोल्ड बांका...

मणिपूरमधील इबोयामा शुमंग लीला शांगलेन इथं १६ व्या प्रादेशिक सरस मेळावा २०२२ सुरु

नवी दिल्ली (वृत्तसंस्था):  मणिपूरची राजधानी इम्फाळमधील इबोयामा शुमंग लीला शांगलेन इथं १६ व्या प्रादेशिक सरस मेळावा २०२२ ला काल सुरुवात झाली. हा मेळावा मणिपूर राज्य ग्रामीण उपजीविका अभियानाद्वारे आयोजित...

प्रधानमंत्री जनधन योजनेला सिंधुदुर्गात चांगला प्रतिसाद

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : प्रधानमंत्री जनधन योजनेला सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या ग्रामीण भागात चांगला प्रतिसाद मिळाला आहे. जून २०२१ अखेर जिल्ह्यात १६ बॅंकांमध्ये जनधन योजनेची २ लाख ५ हजार ६९२ खाती...

कोविड-19 वरील त्वरित उपायांना पाठबळ मिळण्यासाठी भारत घेणार आशियाई विकास बँकेकडून दिडशे कोटी डॉलर...

नवी दिल्‍ली : कोविड-19 या साथीच्या रोगावर त्वरित उपाय करण्याच्या भारताच्या प्रयत्नांना आर्थिक मदत म्हणून ADB अर्थात आशियाई विकास बँकेकडून 1.5 अब्ज डॉलरचे कर्ज घेण्यावर आज भारताने व ADB...

देशात कोविड- १९चे रुग्ण बरे होण्याचा दर ९७ पूर्णांक ६४ शतांश टक्क्यावर

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशात काल कोविड-१९ चे ३८ हजार ३०३ रुग्ण बरे झाले. आतापर्यंत ३ कोटी २५ लाखापेक्षा जास्त रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. त्यामुळे देशाचा कोरोनामुक्तीचा दर ९७...

शेतीला फायदेशीर बनविण्यासाठी धोरणात्मक सुधारणांची सुरूवात करण्याची गरज उपराष्ट्रपतींनी व्यक्त केली

केंद्र व राज्यांनी कृषी, शिक्षण आणि आरोग्य सेवांना सर्वाधिक प्राधान्य द्यावे- उपराष्ट्रपती शेतकऱ्यांच्या उत्पन्नात वाढ होण्यासाठी बागायती व मत्स्यपालनासारख्या पूरक क्षेत्रांना प्रोत्साहन देण्याची आवशक्यता : स्वर्ण भारत ट्रस्टमधील समारंभात ‘रयथू...

दहशतवाद म्हणजे मानवी अधिकारांचं सर्वात मोठं उल्लंघन असून त्याचा बिमोड करणं म्हणजे मानवाधिकाराचं रक्षण...

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : दहशतवाद म्हणजे मानवी अधिकाराचे सर्वात मोठ्या प्रमाणावरचं उल्लंघन असून त्याचा बिमोड करणे म्हणजे मानवाधिकाराचे रक्षण करणे आहे असं मत गृहमंत्री अमित शाह यांनी व्यक्त केलं...