तमीळनाडूमध्ये १५ जून पासून जनगणना सुरू

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : तमीळनाडूमध्ये येत्या १५ जून पासून घरांची यादी आणि गणना करण्याची प्रक्रिया सुरू होईल अशी माहिती तमिळनाडूचे महसूल मंत्री आर.बी. उदयकुमार यांनी दिली आहे. ते काल...

ऑलंपिक स्पर्धेत तिरंदाजी मुष्टीयुद्ध आणि हॉकीत भारताची घोडदौड सुरुच  

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारताच्या मनू भाकर हीने २५ मीटर पिस्तुल शूटिंग प्रकारात २९२ गुणांसह पाचवे स्थान प्राप्त केले आहे तर राही सरनोबत हिनं २८७ गुणांसह १८वे स्थान प्राप्त...

येत्या काही महिन्यात व्याज दर वाढ होण्याची शक्यता- निर्मला सीतारामन

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज नवी दिल्लीत अर्थसंकल्पानंतरची रिझर्व्ह बँकेच्या संचालक मंडळाची बैठक घेतली. शेतक-यांना दिल्या जाणा-या कर्जावर सरकार लक्ष ठेवून असल्याचं अर्थमंत्र्यांनी बैठकीनंतर वार्ताहर परिषदेत...

देशासह राज्यात कोरोंना प्रतिबंधात्मक लसिकरणाचा वेग वाढला

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशात लसिकरणाचा वेग वाढत असून कालपर्यन्त ६,८७,८९,१३८ जणांना कोविड प्रतिबंधात्मक लस देण्यात आली आहे. यामध्ये काल एकाच दिवसात ३६, ७१ , २ ४२ जणांना लस...

सोनु सुद मजुरांच्या कुटुंबियांना आर्थिक मदत करणार

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : अभिनेता सोनु सुद यानं लॉकडाऊनच्या काळात घरी परततांना मृत वा जखमी झालेल्या ४०० स्थलांतरित मजुरांच्या कुटुंबियांना आर्थिक मदत देण्याचं ठरवलं आहे. यासाठी त्यांनी उत्तर प्रदेश,...

हॉटेल किंवा उपाहारगृहांमध्ये सेवा शुल्क भरणं ऐच्छिक

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कोणत्याही हॉटेलला किंवा उपाहारगृहाला खाद्यपदार्थांच्या बिलात सेवा शुल्काची आकारणी करता येणार नाही असं ग्राहक व्यवहार मंत्रालयानं काल स्पष्ट केलं. या संदर्भात, ग्राहकांच्या हक्कांचं संरक्षण व्हावं...

६० वर्षांवरील व्यक्ती आणि सह-विकार असलेल्या ४५ वर्षांवरील व्यक्तींचे कोरोना लसीकरण उद्यापासून

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशात वयाची साठ वर्षे पूर्ण केलेल्या आणि सहविकार असलेल्या ४५ वर्षांच्या वरील व्यक्तींना उद्यापासून लस देण्यास सुरुवात होणार आहे. या मोहिमेसाठीची सर्व तयारी पूर्ण झाली...

वाणिज्य मंत्र्यांची ई-कॉमर्स आणि टेक-कंपन्यांसोबत बैठक

नवी दिल्ली : केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग तसेच रेल्वे मंत्री पियुष गोयल यांनी टेक म्हणजेच तंत्रज्ञान क्षेत्रातील कंपन्यांच्या प्रतिनिधींशी सविस्तर चर्चा केली. यात देशातल्या तसेच परदेशी बहुराष्ट्रीय कंपन्यांचे प्रतिनिधीही...

लिथुआनिया, लात्विया आणि इस्टोनिया या तीन बाल्टीक देशांचा दौरा आटोपून उपराष्ट्रपती मायदेशी परतले

नवी दिल्ली : लिथुआनिया, लात्विया आणि इस्टोनिया या तीन बाल्टीक देशांचा दौरा आटोपून उपराष्ट्रपती एम. व्यंकय्या नायडू आज सकाळी मायदेशी परतले. या तिन्ही देशांबरोबर भारताने द्विपक्षीय संबंध दृढ केले....

केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाचे १०वी आणि १२वी चे निकाल येत्या १५ जुलैला

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांच्या वर्षभरातल्या कामगिरीचं मूल्यमापन करत असून, येत्या १५ जुलैला निकाल जाहीर करणार आहे. आकाशवाणीला दिलेल्या विशेष मुलाखतीत मंडळाचे...