मिशन ऑक्सिजन स्वावलंबन अंतर्गत उद्योग घटकांना विशेष प्रोत्साहन मंजूर करण्याचा निर्णय
मुंबई (वृत्तसंस्था) : राज्यात ३ हजार मेट्रिक टन ऑक्सिजन उत्पादनाचं उद्दीष्ट ठेवलं असून 'महाराष्ट्र मिशन ऑक्सिजन स्वावलंबन' अंतर्गत उद्योग घटकांना विशेष प्रोत्साहन मंजूर करण्याचा निर्णय मंत्रिमंडळानं घेतला आहे. मुख्यमंत्री...
विमानतळांवर स्वॅब चाचणी करण्याची परवानगी
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : आंतरराष्ट्रीय प्रवाशांना सुलभता यावी या उद्देशानं विमानतळांवर कोविड-१९ ची आरटीपीसीआर चाचणी करण्याची परवानगी केंद्र सराकरनं प्रायोगिक तत्वावर दिली आहे. अशी माहिती नागरी हवाई वाहतूक मंत्री...
राज्य सरकारच्या निवृत्तीवेतन धारकांनी वैयक्तिक तपशील देण्याचं आवाहन
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : राज्य सरकारच्या निवृत्तीवेतन धारकांना जन्मतारीख, ई मेल आयडी, पॅन कार्ड हेडिटेल्स पाठविण्याचे आवाहन अधिदान व लेखा कार्यालयाने केले आहे. pao@mahakosh.in या इमेल आयडीवर ही माहिती...
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज दूरदृष्य प्रणालीच्या माध्यमातून आसाममधल्या महाबाहु- ब्रह्मपुत्रा जलमार्गाचा प्रारंभ करणार आहेत....
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : पंतप्रधान नरेंद्र मोदी आज दूरदृष्य प्रणालीच्या माध्यमातून आसाममधल्या महाबाहु- ब्रह्मपुत्रा जलमार्गाचा प्रारंभ करणार आहेत.
धुब्री- फुलबारी पुलाची पायाभरणी तसंच माजुली पुलाचं भूमीपूजन करून या पुलाच्या बांधकामाचाही...
देशाच्या खाणकाम क्षेत्रात शाश्वत सुधारणा करण्यासाठी कायद्यात बदल करण्याचा केंद्राचा विचार
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशातील खाण क्षेत्रात शाश्वत- सुधारणा घडवून आणण्यासाठी सरकार, खाण आणि खनिज विकास नियमन कायद्यात आणखी सुधारणा करण्याचा विचार करत आहे. भारतीय भूवैज्ञानिक सर्वेक्षणाचे 100 हून...
देशातल्या पारंपरिक बियाण्यांचं संरक्षण आणि संवर्धन बीज सहकारिता कृषी समिती करेल – केंद्रीय मंत्री...
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशातल्या पारंपरिक बियाण्यांचं संरक्षण आणि संवर्धन तसंच ही बियाणी जगभरातल्या शेतकऱ्यांना उपलब्ध करुन देण्याचं काम बीज सहकारिता कृषी समिती करेल असं प्रतिपादन सहकार मंत्री अमित...
राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठीचा कार्यक्रम निवडणूक आयोगाकडून जाहीर
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : केंद्रीय निवडणूक आयोगानं आज देशाच्या १६ व्या राष्ट्रपतींच्या निवडणुकीचं वेळापत्रक जारी केलं. १८ जुलै रोजी निवडणूक होणार असल्याचं मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी हे...
स्वच्छ भारत ही तंदुरुस्त आणि शक्तिशाली भारताची गुरुकिल्ली – अनुराग सिंह ठाकूर
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : "स्वच्छ भारत" ही तंदुरुस्त आणि शक्तिशाली भारताची गुरुकिल्ली आहे, असं केंद्रीय माहिती आणि प्रसारण, युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्री अनुराग सिंह ठाकूर यांनी आज सांगितलं....
महाराष्ट्रातल्या कोरोनाबाधितांची संख्या ३ हजार ८१ वर पोहोचली
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशात कोरोना बाधितांची संख्या आता 12 हजार 380 झाली आहे. यातले 1 हजार 489 रुग्ण बरे झाले असून 414 जणांचा मृत्यू कोविड-19 मुळे झाला असल्याचं...
प्रदुषणाची समस्या सोडवण्यासाठी सगळ्यांनी एकत्रित प्रयत्न करण्याची गरज केंद्रीय वनं आणि पर्यावरणमंत्री प्रकाश जावडेकर...
नवी दिल्ली : प्रदुषणाची समस्या सोडवण्यासाठी सगळ्यांनी एकत्रित प्रयत्न करण्याची गरज केंद्रीय वनं आणि पर्यावरणमंत्री प्रकाश जावडेकर यांनी व्यक्त केली आहे. ते आज फेसबुक लाइव्हच्या माध्यमातून वायु प्रदुषण रोखण्यासाठी...











