पाकिस्तान किंवा चीनच्या भूमीमधे रस नसून सौहार्द आणि शांती हवी -केंद्रीय मंत्री नितीन गडकरी

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारताला पाकिस्तान किंवा चीनच्या भूमीमधे रस नसून सौहार्द आणि शांती हवी आहे, असं केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी गुजरातमधे अहमदाबाद इथे जनसंवाद यात्रेत सांगितलं. भारत कधीही...

देशात आतापर्यंत १९२ कोटी ३४ लाखापेक्षा जास्त लाभार्थ्यांचे लसीकरण

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशव्यापी कोविड १९ प्रतिबंधक लसीकरण मोहिमेत आतापर्यंत लाभार्थ्यांना दिलेल्या मात्रांची एकूण संख्या १९२ कोटी ३४ लाखाच्या वर गेली आहे. त्यात ८८ कोटी १८ लाखापेक्षा जास्त...

बिहारमध्ये पुरामुळे रेल्वे आणि रस्ते वाहतूक ठप्प

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : बिहारमध्ये पुराचं संकट तीव्र होत असून पुराचं पाणी रस्ते आणि रेल्वे रुळांवर शिरल्यानं सकाळपासून रेल्वे आणि रस्ते वाहतूक ठप्प झाली आहे. सुगौली रेल्वे स्थानकावर पाणी...

आकाशवाणीच्या ‘मन की बात’ कार्यक्रमाच्या माध्यमातून प्रधानमंत्री यांचा उद्या जनतेशी संवाद

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : प्रधानमंत्री नरेंद्र मोदी येत्या रविवारी सकाळी ११ वाजता आकाशवाणीच्या ‘मन की बात’ या कार्यक्रमातून देशवासियांशी संवाद साधणार आहेत. हा या कार्यक्रमाचा ७८ वा भाग असेल. आकाशवाणी...

आज ऑगस्ट क्रांती दिन

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : आज ऑगस्ट क्रांती दिन. उपराष्ट्रपती एम व्यंकय्या नायडू यांनी ऑगस्ट क्रांती दिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. देशाला पारतंत्र्यातून मुक्त करण्यासाठी भारत छोडो अभियातान सहभागी झालेल्यांचं पुढच्या...

मुंबई महानगर क्षेत्रातील झोपडपट्टीधारक होणार घरमालक

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : ठाणे, नवी मुंबई, कल्याण डोंबिवली, वसई विरार, उल्हासनगर आणि भिवंडी महानगरपालिका क्षेत्रांमध्ये झोपडपट्टी पुर्नविकास प्रकल्प अर्थात एसआरए राबवणार असल्याची माहिती गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी...

नौसेनेत देखील महिलांना कायमस्वरूपी कमिशन देण्यावर सर्वोच्च न्यायालयाचं शिक्कामोर्तब

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : लष्करा प्रमाणेच नौसेनेतही महिलांना कायमस्वरूपी कमिशन देण्याचा महत्तवपूर्ण निर्णय आज सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती धनंजय चंद्रचूड यांच्या अध्यक्षतेखालील दोन सदस्यीय पीठाने आज दिला. महिलांना कायमस्वरूपी कमिशन...

घरगुती वापराच्या सिलेंडरच्या दरात साडेतीन रुपयांची वाढ

नवी दिल्‍ली : घरगुती आणि व्यावसायिक वापराचं गॅस सिलेंडर महाग झालं आहे. घरगुती वापराचं विनाअनुदानित सिलेंडर मुंबईत साडेतीन रुपयांनी महाग झालं असून आता ५९४ रुपयांना मिळेल. तर व्यावसायिक वापराचं...

देशातल्या विमानतळांची संख्या येत्या ४-५ वर्षात अडीचशेवर जाणार

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : येत्या ४-५ वर्षात देशातल्या विमानतळांची संख्या २५० पर्यंत जाणार असल्याची माहिती केंद्रीय हवाई वाहतूक मंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांनी आज लोकसभेत दिली. उडाण योजनेअंतर्गत केवळ लहान...

ट्विट करून सांगायला शासनादेश म्हणजे ‘मन की बात आहे का ?

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : केंद्रीय अन्नमंत्री रामविलास पासवान यांनी कांदानिर्यात बंदी उठविल्याची घोषणा ट्विटरवरून केली. परंतु, त्यासंबंधीचा प्रत्यक्ष शासनादेश काढला नाही. अशा प्रकारचा कायदेशीर निर्णय ट्विट करून सांगायला शासनादेश...