दहशतवादामुळे मानवतेला धोका असल्याचं परराष्ट्र मंत्र्यांचं मत

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : दहशतवादामुळे मानवतेला धोका असल्याचं मत  परराष्ट्र मंत्री डॉ. एस जयशंकर यांनी आज व्यक्त केलं आहे. मुंबईतील २६/११ च्या दहशतवादी हल्ल्याचं  स्मरण करून डॉ. जयशंकर म्हणाले की,...

भारतीय हवाई दल होणार अधिक सक्षम

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारताला एकात्मिक हवाई संरक्षण प्रणालीची विक्री करायला अमेरिकेने मंजुरी दिली आहे. याची अंदाजे किंमत १८६ कोटी अमेरिकी डॉलर एवढी आहे. कोणत्याही हवाई हल्ल्याकरता भारतीय हवाई दलाला...

भारताच्या व्यापारी वस्तूंच्या निर्यातीत १५ टक्क्यांनी वाढ

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : गेल्या वर्षीच्या सम कालावधीच्या तुलनेत यावर्षी एप्रिल ते सप्टेंबर या कालावधीत भारताची व्यापारी वस्तूंची निर्यात १५ टक्क्यांनी वाढून २२९ अब्ज अमेरिकन डॉलर झाली आहे. वाणिज्य...

भारत आणि श्रीलंका यांच्यातला तिसरा टि-२० क्रिकेट सामना सूरु

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारत आणि श्रीलंका यांच्यातला तिसरा टि २० क्रिकेट सामना आज राजकोट मध्ये खेळवला जात असून भारतानं नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. तीन...

आंतरराष्ट्रीय भ्रष्टाचारविरोधी दिनानिमित्त प्रत्येक स्तरावर पारदर्शकता राखण्याची प्रतिज्ञा करू – एम व्यंकय्या नायडू

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : आज आंतरराष्ट्रीय भ्रष्टाचार विरोधी दिन आहे. भ्रष्टाचाराचे समूळ उच्चाटन करण्यासाठी जनजागृती करण्याच्या हेतून २००५ पासून दरवर्षी हा दिवस पाळला जातो. भ्रष्टाचार ही समाजव्यवस्थेच्या मर्मावर हल्ला करणारी...

डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या 64 व्या महापारीनिर्वाण दिनानिमित्त ‘डॉ बाबासाहेब आंबेडकर’ चित्रपटाचे प्रदर्शन

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारतीय संविधानाचे शिल्पकार, समाजसुधारक भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या 64 व्या महापारीनिर्वाण दिनानिमित्त, उद्या म्हणजे 6 डिसेंबर रोजी माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या अखत्यारीतील ‘फिल्म डिव्हिजन’ च्या वतीने...

४६६ कोटी रुपयांच्या बँक घोटाळ्याप्रकरणी सीबीआयचं आरोपपत्र दाखल

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : सीबीआय अर्थात, केंद्रीय अन्वेषण संस्थेनं येस बँकेचे सहसंस्थापक राणा कपूर आणि अवंथा समूहाचे प्रवर्तक गौतम थापर तसंच त्यांच्या कंपनीविरुद्ध ४६६ कोटी रुपयांच्या बँक घोटाळ्याप्रकरणी आरोपपत्र दाखल...

परदेशी गुंतवणुकीला प्रोत्साहन देण्यासाठी सरकारचं गुंतवणुकदारस्नेही धोरण – केंद्रीय अर्थमंत्री

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : परदेशी गुंतवणुकीला प्रोत्साहन देण्यासाठी सरकारनं गुंतवणुकदारस्नेही धोरण आणलं आहे, असं केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज लोकसभेत सांगितलं. काही धोरणात्मक महत्त्वाची क्षेत्र वगळता इतर सर्व क्षेत्रात...

प्रत्येक क्षेत्रात मुली स्वतःला सिद्ध करत आहेत – राष्ट्रपती रामनाथ कोविंद

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : प्रत्येक क्षेत्रात मुली स्वतःला सिद्ध करत असून झपाट्यानं पुढे येत असलेल्या भारताचं चित्रं यातून स्पष्ट होतं असं राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी म्हटलं आहे. ते आज...

कारागिरांना आपला व्यवसाय वाढवण्यासाठी आंतरराष्ट्रीय ग्राहकांशी जोडणं आवश्यक – पियुष गोयल

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : वस्त्रोद्योग मंत्री पियुष गोयल यांनी विणकर आणि कारागिरांना आपला व्यवसाय वाढवण्यासाठी देशांतर्गत तसंच आंतरराष्ट्रीय ग्राहकांशी जोडणं आवश्यक असल्याचं म्हटलं आहे. नवी दिल्ली इथं आठव्या राष्ट्रीय हातमाग...